Tumgik
#कागदपत्रे
6nikhilum6 · 25 days
Text
Moshi: पत्नीची दुचाकी  बनावट कागदपत्रे करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज –  पत्नीच्या नावावर असलेली दुचाकी परस्पर स्वतःच्या मनावर करून घेतल्या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना मोशी येथे 10 ऑक्‍टोबर 2020 ते 16 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी येथे घडली. सुरेखा दत्ता दौंड (वय 40, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 26) भाेसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्‍ता रंगनाथ दौंड (वय…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024  रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा - मुख्यमंत्र्यांची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडन
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय
आणि
राज्यात बहुतांश भागात काल पावसाची हजेरी, हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू 
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण काल देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल सकाळपासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले होते.
रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर ज��ल्ह्यातल्या सेवा विवेक ग्राम विकास केंद्रामधल्या, आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली.
धाराशिव शहरातल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या.
नारळी पौर्णिमा देखील काल साजरी झाली. या निमित्ताने राज्यात किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
****
मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगेसोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नसल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला, त्यावर फडणवीस काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचं वितरण काल अहमदनगरमधे करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नवनियुक्त अध्‍यक्ष रवींद्र शोभणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर केंद्रीय आयुष राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा जेष्‍ठ साहित्‍यिक आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्मानित करण्‍यात आलं. 
****
राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर्मनीला पाच लाख मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात राज्य सरकारचा करार झाला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. इच्छुकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्राचार्य जटनुरे यांनी केलं आहे.
****
महसूल पंधरवाड्या अंतर्गत बीड इथं काल ‘एक धाव सुरक्षेची‘ महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गाने जाणार्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडीत चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक, विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - महाज्योती मार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, याबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथाचं काल प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन योजनांची माहिती देणार आहे
****
देशात संविधानाला खरा न्याय भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, असं मत संविधान जागर यात्रेचे संयोजक डॉ. वाल्मिक गायकवाड यांनी व्यक्त केलं. संविधान जागर यात्रेचं काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापुरात आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला. 
जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला होता. तर या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव शहरातही काल रात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या साखरा शिवारात अंगावर वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिक, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मलकापूर तालुक्यातल्या म्हैसवाडी इथं पुष्पा राणे या मजूर महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.
****
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
ajaymane1 · 2 months
Text
भाषांतर संस्थाः संपूर्ण मार्गदर्शन | PEC Translation
भाषा मानवाच्या संवादाचे मुख्य साधन आहे. विविध भाषांमध्ये संवाद साधण्याची गरज वाढत असल्याने, भाषांतराचे महत्त्वही वाढले आहे. या संदर्भात, PEC Translation सारख्या संस्थांनी बहुभाषिक संवाद साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ह्या ब्लॉग पोस्टमध्ये, PEC Translation आणि त्यांच्या कार्यपद्धतींची सखोल माहिती घेऊया.
PEC Translation चा परिचय
PEC Translation ही एक वर्ल्ड क्लास भाषांतर सेवा पुरवणारी संस्था आहे. ह्या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे विविध भाषांमधील सामंजस्य निर्माण करणे, ग्राहकांच्या आवश्यकतांसाठी परिपूर्ण भाषांतर देणे, आणि व्यवसायिक व वैयक्तिक संवादासाठी उपयुक्त सेवा प्रदान करणे. यामध्ये तांत्रिक भाषांतर, वैद्यकीय भाषांतर, कायदेशीर भाषांतर, साहित्यिक भाषांतर, आणि इतर प्रकारच्या भाषांतर सेवांचा समावेश होतो.
PEC Translation च्या सेवा
PEC Translation विविध प्रकारच्या भाषांतर सेवांची ऑफर देते. या सेवांचा विस्तार खालीलप्रमाणे:
तांत्रिक भाषांतर:
तांत्रिक दस्तऐवज, मॅन्युअल, कॅटलॉग, आणि इतर तांत्रिक सामग्रीचे भाषांतर करण्यात येते. हे कार्य तज्ञांच्या टीमद्वारे केले जाते, जे विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानासह भाषेविषयीही प्रवीण असतात.
वैद्यकीय भाषांतर:
वैद्यकीय दस्तऐवज, संशोधन पेपर, रिपोर्ट्स व इतर वैद्यकीय सामग्रीचा समावेश होतो. हे सर्वामध्ये अत्यंत अचूकता आणि गोपनीयता आवश्यक आहे, जे PEC Translation सुनिश्चित करते.
कायदेशीर भाषांतर:
कायदेशीर कागदपत्रे, करार, आणि इतर कायदेशीर दस्तऐवजांचे भाषांतर. येथे अचूकता अत्यावश्यक असते कारण कायदेशीर प्रक्रियांमध्ये एक निरुपण चूकही गंभीर परिणाम करू शकते.
साहित्यिक भाषांतर:
काव्य, कथा, निबंध, आणि इतर साहित्यिक निर्मितींचे भाषांतर. विविध भाषांमधील सांस्कृतिक आणि भाषाशुध्दतेच्या पार्श्वभूमीवर हे कार्य अत्यंत दुश्कर असते.
व्यावसायिक भाषांतर:
व्यावसायिक दस्तऐवज, मार्केटिंग सामग्री, वेबसाइट्स, आणि इतर व्यावसायिक संप्रेषणाचे भाषांतर.
PEC Translation चा कार्यप्रणाली
PEC Translation ची कार्यप्रणाली अत्यंत सुसंगत आणि प्रभावी आहे. खालील प्रक्रियांद्वारे प्रत्येक प्रोजेक्टची काळजी घेतली जाते:
ग्राहकाची आवश्यकता समजणे:
प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रारंभिक टप्प्यात, PEC Translation ग्राहकांच्या आवश्यकतांची कल्पना करून घेतो. यामध्ये दस्तऐवजाचे स्वरूप, प्रकल्पाची आवडती भाषा, आणि अंतिम मुदत यांचा समावेश असतो.
तज्ञांचा संघ:
एकदा आवश्यकता स्पष्ट झाल्यानंतर, संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा एक समूह निश्चित केला जातो. यामध्ये वैद्यकीय, कायदेशीर, तांत्रिक, किंवा साहित्यिक क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असतो.
भाषांतर प्रक्रिया:
भिन्न भाषांतर तंत्रांचा वापर करून दस्तऐवजाचे भाषांतर करण्यात येते. आवश्यकतेनुसार, शब्दकोशांमध्ये आणि इतर साधनांचा वापर केला जातो.
गुणवत्तेची तपासणी:
भाषांतर पूर्ण झाल्यानंतर, ते जाणकारांच्या समक्ष पुनः तपासले जाते. विविधच टप्प्यात गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया निश्चितपणे पाळली जाते.
अंतिम वितरण:
एकदा दुरुस्त्या झाल्यावर, आवश्यक खाती, फॉरमॅट्स आणि देयक व्यवस्थापनानुसार अंतिम दस्तऐवज ग्राहकाला वितरीत केला जातो.
PEC Translation चा विशेष गुणधर्म
गुणवत्ता आणि अचूकता: PEC Translation ही अचूकता आणि गुणवत्तेवर प्राधान्य देते. त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि विश्वसनीयता हीच त्यांची ओळख आहे.
वेग आणि वेळेवर वितरण: सध्या व्यस्त जगामध्ये वेळेवर वितरण महत्त्वाचे आहे. PEC Translation या बाबतीत कटिबद्ध आहे.
ग्राहक समाधान: PEC Translation च्या अंतिम उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ग्राहकांचे समाधान. ग्राहकांच्या फीडबॅकवर काम करून, त्यांनी आपला सातत्याने सुधारणा केली आहे.
PEC Translation ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषांतर सेवा पुरवणारी संस्था आहे, जी विविध प्रकारच्या भाषांतर सेवा प्रदान करते. त्यांच्या कार्यपद्धतीतील सुसंगतता, गुणवत्ता नियंत्रण, आणि ग्राहक समाधान यामुळे त्यांना या क्षेत्रात एक महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. आजच्या जागतिक स्पर्धामध्ये, PEC Translation सारख्या संस्थांनी बहुभाषिक संवाद साधण्यासाठी एका पुलाचं कार्य केलं आहे. या संस्थेशी जोडून, आपण आपल्या संवादाला नवीन आयाम देऊ शकतो.
आपले विचार आणि अनुभव शेअर करण्यासाठी, आमच्या टिप्पणी विभागात सांगा, तसेच भाषांतराच्या सेवा मिळवण्यासाठी PEC Translation शी संपर्क साधण्यास विसरू नका!
0 notes
punerichalval · 2 months
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
homeloansguide101 · 2 months
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयं��ोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
mhadalottery2023 · 3 months
Text
मुंबईत म्हाडातर्फे दुकानांचा मेगा लिलाव..! व्यवसाय चालू करण्याची सुवर्णसंधी
मुंबई : मुंबईत मध्यमवर्गीयांना व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत 173 दुकानांच्या विक्रीसाठी, पात्र व्यक्तींसाठी 27 जून 2024 रोजी http://www.eauction.mhada.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन बोली स्वरूपात ई-लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यात आपण सहभागी होऊन ऑनलाईन बोली लावू शकणार आहे. दुकानांच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या, आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेल्या आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
majhiyojana · 5 months
Link
0 notes
mdhulap · 6 months
Link
बँकेचे कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान. बँक कर्ज फेडल्यानंतर कोणती कागदपत्रे घेणे आवश्यक आहे.
0 notes
6nikhilum6 · 27 days
Text
Moshi : बनावट कागदपत्र व ठश्यांचा वापर करून आरटीओ तसेच बँकेची फसवणूक
एमपीसी न्यूज – कर्जाचे हप्ते थकल्यामुळे ब्लॅकलिस्ट (Moshi) मध्ये गेलेली गाडी काढण्यासाठी बनावट कागदपत्रे ठसे यांचा वापर करत आरटीओ ऑफिस व बँकेचे फसवणूक करण्यात आली आहे. ही सारी फसवणूक 15 डिसेंबर 2022 ते 10 मे 2023 या कालावधीत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय मोशी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रीतम मोहन शिंदे (रा मामुर्डी देहूरोड) याच्याविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा - मुख्यमंत्र्यांची माहिती
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं अशी ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांची विनंती
राज्यात सर्वत्र रक्षाबंधनाचा उत्साह
आणि
आकाशात आज दिसणार या वर्षातला पहिला ब्ल्यू सुपर मून
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहायला हवं, म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढेही अशा योजना चालवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी ठाम राहावं, असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
****
मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण नेहमी पाठिंबाच दिला, मात्र आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे चुकीचं नरेटिव्ह तयार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण तसंच सगेसोयरे अशा सर्व प्रश्नांवर काम करू इच्छितात, मात्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नसल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला, त्यावर फडणवीस आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही निर्णयाला आपण पाठिंबा दिला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर मी राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. फडणवीस मराठा समाजाला विरोध करतात, हा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मॉरिशसमधल्या कर्करूग्णांवर उपचार तसंच तिथल्या रुग्णालयांमधले आरोग्य कर्मचारी, परिचारिकांना नागपुरमधल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यावेळी उपस्थित होते.
****
कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावं, अशी विनंती करणारं पत्र देशातल्या ७० हून अधिक पद्म पुरस्कारप्राप्त डॉक्टरांनी लिहलं आहे. अशा हिंसक कृती वैद्यकीय व्यवसायाचा पाया हादरवणाऱ्या असून, महिला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराकडे तातडीनं लक्ष पुरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांना आपल्या परिसरातली सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे निर्देशही राज्यपालांनी राज्यभरातल्या रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी आज तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलं. नंदुरबार मध्ये देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातून मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी ११० कोटी रुपयांचा आराखडा राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूरला जातात, सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी असल्यानं, या सुविधेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पाठपुरावा घेत होते.
****
बहीण भावांच्या नात्याचे बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळपासूनच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे रक्षाबंधन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.
नारळी पौर्णिमा देखील आज साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन आपल्या होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचं आकर्षण बनला. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी राख्या बांधल्या. त्याचबरोबर मिरज इथल्या आस्था महिला निवारा केंद्रातही गुप्ता यांनी रक्षाबंधन सोहळ्यात भाग घेतला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या ६०० महिलांचं या केंद्रातून समाजात पुनर्वसन झालं आहे.
****
दरम्यान, आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातली महत्वाची समजली जाणारी ब्ल्यू सुपर मून ही खगोलीय घटना बघावयास मिळणार आहे. संध्याकाळी सहा वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर काही वेळानं ब्ल्यू सुपर मून बघता येईल. पुढचे दोन दिवस साध्या डोळ्यांनी हा ब्ल्यू सुपर मून बघता येणार आहे. ब्ल्यू सुपर मूनच्या दिवशी चंद्र हा नेहमी पौर्णिमेला उगवणाऱ्या चंद्रापेक्षा अधिक मोठा दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार असल्यानं त्याचा प्रकाश नेहमीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक प्रखर आणि आकारही १४ टक्क्यांहून अधिक असणार आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ समजली जात असल्यानं खगोलप्रेमी आणि अभ्यासकांत मोठी उत्सुकता आहे.
****
सत्ताधारी पक्षांना पुन्हा सत्तेत येण्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याने निवडणुका लांबवत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. सरकारच्या लाडकी बहिण योजनेवरही त्यांनी यावेळी टीका केली.
****
महसूल पंधरवाड्या अंतर्गत बीड इथं आज ‘एक धाव सुरक्षेची‘ महामॅरेथॉन घेण्यात आली. अंबिका चौक ते संत सेवालाल महाराज चौक मार्गाने जाणाऱ्या मॅरेथॉनला जिल्हा क्रीडा अधिकारी पंडीत चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आले. महिलांसह माजी सैनिक, विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
****
हिंगोली इथं आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त जिल्हा वृत्तपत्र छायाचित्रकार आणि जिल्हा छायाचित्रकार संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ छायाचित्रकार संतोष अर्धापूरकर यांनी कॅमेऱ्यात होणाऱ्या आधुनिक बदला संदर्भात माहिती दिली.
****
राज्यात आज अनेक ठिकाणी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर इथं काही वेळ जोरदार पाऊस झाला, तर नाशिक शहरात मुसळधार पाऊस पडला. कमी वेळात अत्यंत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि उड्डाणपुलावर पाणी साचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अकोल्यातही आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस झाला.
जालना शहर परिसरात तसंच जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर तालुक्यातल्या काही भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला होता. तर या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून काल मध्यरात्री मासेमारीला गेलेल्या छोट्या नौकेतल्या तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर एका खलाशाने पोहत किनारा गाठल्यान तो बचावला. या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोककळा पसरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळ्वलं आहे.
****
0 notes
mahavoicenews · 7 months
Text
प्रमुख मराठी लोगो: सांस्कृतिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक
प्रमुख मराठी लोगो हे एक प्रतिष्ठित चिन्ह आहे जे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मराठी भाषिक समुदायाची भाषिक ओळख दर्शवते. क्लिष्ट तपशील आणि दोलायमान रंगांसह डिझाइन केलेला, हा लोगो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधता, इतिहास आणि परंपरा यांचे सार दर्शवतो.
प्रमुख मराठी लोगोमध्ये मराठी संस्कृतीत महत्त्व असणारे अनेक घटक आहेत. तिच्या केंद्रस्थानी देवनागरी लिपी आहे, जी मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. मराठी साहित्य आणि कवितेची अभिजातता आणि सुसंस्कृतपणा प्रतिबिंबित करणारी स्क्रिप्ट सुंदर शैलीत आहे.
देवनागरी लिपीभोवती पारंपारिक मराठी आकृतिबंध आणि चिन्हे आहेत, जसे की कमळाचे फूल, आंब्याची पाने आणि मोराची पिसे. ही चिन्हे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत आणि समृद्धी, शुभ आणि सौंदर्य यासह विविध अर्थ धारण करतात.
प्रमुख मराठी लोगोचे रंग पॅलेट अभिमान, उत्कटता आणि एकतेच्या भावना जागृत करण्यासाठी काळजीपूर्वक निवडले आहे. भगवा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या दोलायमान छटा अनुक्रमे धैर्य, वाढ आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून वापरल्या जातात, तसेच भारतीय राष्ट्रध्वजाला आदरांजली वाहतात.
प्रमुख मराठी लोगो केवळ दृश्य प्रतिनिधित्वापेक्षा अधिक काम करतो; हे सांस्कृतिक अस्मितेचे आणि मराठी भाषिक समुदायासाठी अभिमानाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. हे मराठी लोकांच्या लवचिकता, सर्जनशीलता आणि लवचिकतेला मूर्त रूप देते, ज्यांनी भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिदृश्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
लोगो सरकारी कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध संदर्भांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केला जातो. तिची उपस्थिती मराठी भाषा, साहित्य, कला आणि परंपरांना साजरी आणि प्रोत्साहन देते, जगभरातील मराठी भाषिकांमध्ये आपुलकी आणि एकतेची भावना वाढवते.
शिवाय, प्रमुख मराठी लोगो वेगाने बदलणाऱ्या जगात भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हे व्यक्तींना त्यांच्या मुळांचा अभिमान बाळगण्यासाठी, त्यांचा वारसा स्वीकारण्यासाठी आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रोत्साहित करते.
शेवटी, प्रमुख मराठी लोगो हे केवळ प्रतीकापेक्षा बरेच काही आहे; हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्रीचा आण�� तेथील लोकांच्या चिरस्थायी भावनेचा पुरावा आहे. हा प्रतिष्ठित लोगो स्वीकारून आणि त्याचा उत्सव साजरा करून, मराठी भाषिक समुदाय पुढील पिढ्यांसाठी आपली खास ओळख आणि वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.
अधिक माहितीसाठी:-
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
mhlivenews · 11 months
Text
पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड तालुक्यातील कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा गावातील एकाने अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडली. या ट्रंकेत जीर्ण झालेली कागदपत्रे आढळली. त्यावरील धूळ झटकली असता, त्यामध्ये निजाम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
पुणे : कुणबी दाखल्यासाठी 13 कागदपत्रे तपासणार
https://bharatlive.news/?p=188339 पुणे : कुणबी दाखल्यासाठी 13 कागदपत्रे तपासणार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
mhadalottery2023 · 5 months
Text
Mhada Lottery 2024: कोणतीही संधी सोडू नका; मुंबईत मोठ्या घराची लॉटरी, ही कागदपत्रे ठेवा तयार..!
Mhada Lottery 2024 मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभाग लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या सप्टेंबर महिन्यात सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचा म्हाडाच्या मुंबई मंडळाचा विचार आहे. मुंबई मंडळाची शेवटची लॉटरी ��ेल्या वर्षी जाहीर झाली असून या सोडतीत म्हाडाची ४०८२ घरे होती. या घरांसाठी १.२२ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सोडतीत घरे न मिळालेल्या लोकांना म्हाडाच्या…
View On WordPress
0 notes