#करण्याचे
Explore tagged Tumblr posts
dhanu-j-92 · 3 months ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्या��ुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
wanibhushan-newspapers · 2 years ago
Text
भद्रावतीत दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Tumblr media
*रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांचे रक्तदान*.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- तालुका व शहर काँग्रेस भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर- वनी- आणि लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रथम जयंती निमित्त शहरात दि 4 रोज मंगळवार ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे ,प्रफुल चटकी, चंद्रकांत खारकर ,माजी नगराध्यक्ष सरिता सूर, रेखा कुटेमाटे, जयश्री दातारकर ,प्रतिभा सोनटक्के, लीला ढुमणे, लक्ष्मी पारखी, विनोद वानखेडे तसेच रोटरी क्लब च्या अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद कोषाध्यक्ष सुधीर पारधी ,विवेक आकोजवार युवराज धानोरकार ,अब्बास अजानी हनुमान घोटेकार विक्रांत बिसेन आदींच��� उपस्थिती होती.
सकाळी 9.30 वाजता शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर शहरातील घूटकाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 147 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले त्यानंतर शहरातील गरीब नागरिकांना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता 236 मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमृनी सहकार्य केले, यात डॉ. नितीन टिपले, अमोल रामटेके, अर्पणा रामटेके, सोनी मेश्राम, अभिलाष कुकडे, अक्षय जिद्देलवार, हर्षिता भारती, विजयालक्ष्मी बोबडे, रोशन पाटील आदींचा सहभाग होता.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व युवकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळातील अपघातांचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता वाढलेली असून विशेषता तरुणांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, तन्नू शेख, आकाश ढवस ,गोरु थेम ,अनूप गेडाम निखिल राऊत, सुधीर मुळेवार ,राजृ डोंगे, अशोक येरगुडे ,राकेश दोन्तावार, सुयोग धानोरकर, प्रतीक धानोरकर, अक्षय बोडे, चंदु दानव, प्रदीप घागी, महेश मोरे, नयन जांभुळे ,ईश्वर धांडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
2 notes · View notes
nandedlive · 2 years ago
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ ���्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२५ सकाळी १��.०० वाजता.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभषाणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरु राहणार आहे. दरम्यान, लोकसभेत काल या चर्चेत सहभाग घेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये सामाविष्ट केली गेली, असं सांगून त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे हे आरोप फेटाळून लावले.
राज्यात विशेष करून पुणे शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम - जी बी एस रुग्णांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात सल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. या आजारावर लागणारी औषधं राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं त्यांनी काल दूरस्थ माध्यमातून घेतलेल्या बैठकीत सांगितलं. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी नड्डा यांनी जीबीएस आजारासंबंधी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे १६३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२७ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. हा आजार वाढण्याची कारणं शोधण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली. काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून, त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ��क कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
गडचिरोलीत काल दोन नक्षली दाम्पत्यांनी, जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे शरणागती पत्करली. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एसीएम आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांवर सुमारे २८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. अशोक सडमेक आणि वनिता दोहे तसंच साधू मोहंदा आणि मुन्नी कोरसा अशी या नक्षली दांपत्त्यांची नावं आहेत. दरम्यान, गडचिरोलीत पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलिस ठाणं सुरू केलं आहे. मुख्यालयापासून २०० किलोमीटर अंतरावर नेलगुंदामध्ये दीड हजारापेक्षा जास्त पोलिसांनी ही कामगिरी केली. नक्षलवाद्यांचं प्रशिक्षण स्थळ तसंच दोन राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रात हा भाग आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.
दिव्यांग उमेदवारांना कुठल्याही विशिष्ट निकषाची पूर्तता न करता परीक्षेसाठी लेखनिक सुविधा द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. यापूर्वी केवळ ४० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांना लेखनिक वापरण्याची मुभा होती. एका उमेदवारानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं, लेखनिकांसाठी असलेला वैधता कालावधी वाढवण्याचे, तसंच येत्या दोन महिन्यात या सर्व निर्देशांचं पालन करण्याचे आदेश दिले.
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एकसमान टोल आकारणी धोरण तयार करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. रस्त्यांच्या परिस्थितीविषयी प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सरकार संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथं आयोजित ३७ व्या पक्षीमित्र संमेलनाचा काल समारोप झाला. पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून पक्षीसंवर्धन, निसर्ग आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं जात आहे हे उल्लेखनीय असून, याबाबतचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायला हवा असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. या दोन दिवसीय संमेलनात पक्षी संवर्धनाशी संबंधीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली, तसंच जायकवाडी इथं पक्षी निरीक्षण करण्यात आलं.
नांदेड विभागात रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करण्यासाठी सर्व ७० स्थानकांवर QR कोड सुविधा विस्तारीत करण्यात आली आहे. सर्व रेल्वे प्रवाशांनी तिकिट खरेदीसाठी या सुविधेचा वापर करण्याचं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नीति सरकार यांनी केलं आहे.
0 notes
nagarchaufer · 19 hours ago
Text
‘ त्या ‘ चारही जणी बीडमधून ताब्यात , राहुरीत आल्या अन काही मिनिटात.. 
सार्वजनिक कार्यक्रमात घुसून चोऱ्या करण्याचे प्रमाण नगर जिल्ह्यात वाढलेले पाहायला मिळत असून राहुरी पोलिसांनी बीड इथे जाऊन कारवाई करत चार जणींना ताब्यात घेतलेले आहे. चारही जणींची राहुरी न्यायालयाने पोलीस कोठडीत चार दिवसांसाठी रवानगी केलेली आहे.  उपलब्ध माहितीनुसार , केशर जाधव ( वय 50 राहणार गांधीनगर बीड ), गवळण गायकवाड ( वय 40 राहणार माऊली नगर बीड ), पूजा वाघमारे ( वय 25 राहणार शिरूर तालुका बीड )…
0 notes
gitaacharaninmarathi · 24 days ago
Text
61. अनिश्चित मनासाठी निश्चितता
गीतेतील तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे जो श्लोक 2.71 चा विस्तार आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की 'निर्मम' आणि 'निरहंकार' हे शाश्वत स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत.
अर्जुनाने शंका उपस्थित केली की, जर तू बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस, तर मला युद्धाच्या भयंकर कार्यात का गुंतवतेस (3.1). मला गोंधळात टाकणारे भाषण न करता माझ्या कल्याणासाठी काय चांगले आहे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा (3.2).
विभागणी नेहमीच तर्कहीन आणि आवेगपूर्ण निर्णय घेते कारण ते सत्यावर आधारित नसते. म्हणून श्रीकृष्ण ने विभागणी सोडण्याचा सल्ला दिला (2.50). अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला युद्धात आपल्या नातेवाईकांना मारण्यात काही फायदा दिसत नाही (1.31). पुढे, तो त्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक औचित्य सादर करतो. वर्तमानाचा प्रश्नही चांगल्या आकलनाच्या शोधापेक्षा त्याच न्याय्यतेचा भाग वाटतो.
आमची परिस्थिती अर्जुनपेक्षा वेगळी नाही कारण आम्ही भानावर येण्याआधीच धर्म, जात, कौटुंबिक स्थिती, राष्ट्रीयत्व, लिंग इत्यादींच्या आधारावर आमची ओळख निर्माण झाली होती आणि आयुष्यभर आम्ही ते सार्थ ठरवण्यासाठी धडपडत राहतो.
दुसरे म्हणजे, अर्जुन श्रीकृष्णाकडून निश्चिततेची अपेक्षा करतो. जरी नश्वरता हा या भौतिक जगाचा मार्ग असला तरी आपण सर्वजण निश्चिततेची वाट पाहत आहोत कारण ते आपल्याला सांत्वन देते. तर्कशुद्ध निर्णयासाठी पुरावे गोळा करणे आवश्यक आहे, ज्यासाठी प्रतीक्षा आणि संयम आवश्यक आहे. या कारणास्तव आम्ही त्वरीत वर्गीकरणाकडे जातो.
परंतु निश्चितता स्वतःच्या जीवनात��ल अनुभवातून येते आणि ती कष्टाने मिळवावी लागते. या मार्गावर आपण सर्वांनीच चालावे कारण हा अनुभव पुस्तकातून किंवा इतरांकडून घेता येत नाही. हे कार किंवा सायकल चालवण्यासारखे आहे, ज्याचा प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि.4 : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी  ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रो��गार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
batminews · 1 month ago
Text
Tumblr media
0 notes
krantinewsin · 1 month ago
Text
इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रीसर्च बार्शी कॉलेजमध्ये बार्शी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बेंगलोरु येथे इसरो शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या कुमारी वैष्णवी प्रभाकर पाटील या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संशोधन यामधील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांना संशोधनात करिअर करण्याचे व बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त वैष्णवी पाटील तयार होतील यासाठी…
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
'सेंद्रिय शेती' कशी करावी?
सेंद्रिय शेती कशी करावी? – एक संपूर्ण मार्गदर्शक सेंद्रिय शेती ही आधुनिक काळातील एक शाश्वत व निसर्गस्नेही शेती पद्धत आहे. रासायनिक खतांपासून मुक्त, नैसर्गिक घटकांचा उपयोग करून पीक उत्पादन करणारी सेंद्रिय शेती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा कोणतेही कृत्रिम घटक न वापरता केली जाणारी नैसर्गिक शेती. यात प्रामुख्याने कंपोस्ट, गोमूत्र, गांडूळ खत, शेणखत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर: सेंद्रिय पिकांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात. मातीचे आरोग्य राखते: सेंद्रिय घटकांमुळे मातीतील सजीव घटक जिवंत राहतात. पर्यावरणपूरक: जलप्रदूषण आणि मातीचे नुकसान टाळते. कमी खर्च: रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक पर्याय स्वस्त व सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती
जमिनीची निवड आणि तयारी सेंद्रिय शेतीसाठी भुसभुशीत, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक आहे. कंपोस्ट किंवा शेणखत जमिनीत मिसळून मातीची सुपीकता वा��वावी. जमीन नांगरून योग्य प्रकारे सजीव अन्नद्र��्ये तयार करावीत.
सेंद्रिय खतांचा वापर शेणखत: नैसर्गिकरित्या कुजवलेले शेणखत जमिनीत टाकल्याने पीक निरोगी राहते. गांडूळ खत: गांडुळांद्वारे तयार होणारे खत मातीला पोषक बनवते. कंपोस्ट खत: घरातील व शेतीतील जैविक कचऱ्यापासून बनवलेले खत पीकवाढीस उपयुक्त आहे.
जैविक कीटक नियंत्रण कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी अर्क, निम तेल, हळद आणि सेंद्रिय मिश्रणे वापरावीत. पीक संरक्षणासाठी झाडांवर नैसर्गिक फवारणी करावी.
आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके एकत्र लावून मातीतील पोषणमूल्ये टिकवून ठेवता येतात. उदा. भाजीपाला व कडधान्ये एकत्र लावणे.
पाण्याचा काटकसरीने वापर ठिबक सिंचन व सेंद्रिय मलमूळ पद्धती वापरून पाण्याची बचत करावी. मातीला ओलावा टिकवण्यासाठी झाडांच्या मुळाशी सेंद्रिय कचरा टाकावा. सेंद्रिय शेतीचे फायदे मातीतील पोषणमूल्ये वाढतात. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. पाण्याचा वापर कमी होतो. ग्राहकांना रसायनमुक्त व उच्च पोषणमूल्य असलेले अन्न मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी काही टिप्स जैविक खते वेळच्या वेळी वापरा. आंतरपीक पद्धतीने मातीचे आरोग्य जपा. नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करा. गादीवाफा तंत्राचा उपयोग करून उत्पादन वाढवा. शेवटची महत्त्वाची गोष्ट सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नाही, तर एक जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा आणि निसर्गासोबत सुसंवाद साधत शाश्वत विकासाकडे वाटचाल करा!
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्��पणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने तुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्याला आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला सुरुवात केली आहे! काल संध्य��काळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्याकडे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मनोहरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ह��� भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्येत?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्यांची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीने जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आजारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां आली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमालगोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
yntstore · 3 months ago
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
Tumblr media
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे  आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज : 
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स: 
Tumblr media
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी ��ुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स: 
हलके आणि घाम शोषून घेणारे.
Tumblr media
राऊंड नेक टी-शर्ट्स:
Tumblr media
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य: 
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत. 
Tumblr media
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग : 
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो. 
Tumblr media
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
Tumblr media
4. ��म्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी  (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
Tumblr media
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव : 
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत  (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट स���पर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता. 
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE 
0 notes
airnews-arngbad · 6 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदे��्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर चर्चेला प्रारंभ • महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८ कोटी रुपये, २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद • राज्यात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार आणि • ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर काल चर्चा सुरु झाली. लोकसभेत भाजपाचे रामवीरसिंह बिधुडी यांनी, तर राज्यसभेत भाजपच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांबाबत केलेल्या विधानावर, सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला, सभापतींनीही त्यांना हे विधान मागे घेण्याची सूचना केली. तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, द्रमुकचे एम षण्मुगम्, शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेत भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, समाजवादी पक्षाचे नरेश पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ अमोल कोल्हे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत गांधी यांनी केलेल्या विधानावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला, परराष्ट्र मंत्र एस जयशंकर यांनीही गांधी यांचं हे विधान खोडून काढलं.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून, सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं.
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली. यामध्ये नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुप��रीकरणासाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. १६ हजार २४० कोटी रुपयांची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं देशभरात सुरू असून, या आर्थिक वर्षात ५० नवीन नमो भारत गाड्या, १०० नवीन अमृत भारत गाड्या आणि २०० नवीन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रासाठी रेल्वे अंदाजपत्रकात २३ हजार ७७८कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली, ते म्हणाले.. ‘‘चार लाख साठ हजार करोड के नये बजेट सँक्शन हुये है। महाराष्ट्र का ॲलोकेशन इस बार, रेकॉर्ड ॲलोकेशन है, तेईस हजार सात सौ अठहत्तर करोड रूपये का ॲलोकेशन है। महाराष्ट्र मे काम बहोत तेजी से चल रहा है।’’
दरम्यान, महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या या तरतुदीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, शहरी आवास योजनांना गती द्यावी, जलजीवन मिशनची कामं वेगाने पूर्ण करावीत तसंच आयुष्मान कार्ड वितरणातल्या त्रुटी दूर करून कार्डचं वाटप पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा काल मुंबईत आढावा घेताना, ते बोलत होते. दरम्यान, मृद आणि जलसंधारण विभागाने काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध संस्था आणि संघटनांसोबत तीन सामंजस्य करार केले. यामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे. या योजनेंतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमधल्या किमान एक हजार जलाशयांमधला गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्याचा करार करण्यात आला.
कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून, त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती, कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं एआयच्या वापरामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे एआयच्या प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देशही पवार यांनी दिले.
राज्यभरात प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी याप्रमाणे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती, राज्य निवड समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातला सुधारित शासन निर्णय काल जारी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी ३३ टक्के महि��ांची नियुक्ती केली जाणार असून, या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल, तसंच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केलं जाईल, असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त महामंडळाअंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं, तसंच महामंडळाचं कार्य ग्रामीण भागातही पोहोचावं, यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान काल पार पडलं. १३ आखाड्यांमधल्या साधुसंतांसह जगभरातून आलेल्या दोन कोटी ३३ लाखाहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. दरम्यान, यंदाचा हा महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ३६ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय - अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी आपल्या त्रिवेणी अल्बम करिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. काल अमेरिकेत लॉस अँजेलिस इथं हा ६७ वा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रिका टंडन यांचं अभिनंदन केलं आहे.
सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयने पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या संघाने पहिला टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला, तर निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला २२ आणि कर्नाटकला १९ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश दहा सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पहेलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे ��ांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पहेलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घालत आक्षेपार्ह वर्तन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास ��दम यांनी दिली.
अकरावा गोविंद सन्मान ज्येष्ठ संगीत गुरु विदुषी सीताभाभी राममोहन राव यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये, सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सीताभाभी या गेली सात दशकं संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. येत्या २८ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
धाराशिव नगरपरिषदेअंतर्गत दलित वस्तीच्या विकास कामांचा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी काल आढावा घेतला. काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, तसंच सांडपाणी व्यवस्था आदी सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचं निदर्शनास आलं असून, या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश लोखंडे यांनी दिले.
इयत्ता बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लातूर जिल्ह्यात या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जालना इथल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागातला लिपीक अमोल येन्नावार याला आठ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. विभागात भाडेतत्वावर असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचं बिल मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
नांदेड इथं काल दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजीत कौर जज यांच्या हस्ते झालं. समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
0 notes
nagarchaufer · 12 days ago
Text
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची संगमनेरमध्ये नियोजन बैठक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची संगमनेरमध्ये नियोजन बैठक
संगमनेर येथील नवयुवकांनी यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात आणि एकत्रितरित्या साजरी करण्याचे ठरवले आहे. जयंती सोहळ्याच्या नियोजनासाठी दिनांक २४ जानेवारी२०२५ रोजी विघ्नहर्ता लॉन्स, संगमनेर 10.30 येथे बैठक आयोजित केली आहे.  जयंती सोहळा नियोजनासाठी होणाऱ्या सदर बैठकीसाठी आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या जास्तीत जास्त युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आव्हान…
0 notes
rojtech · 3 months ago
Text
Tron: Ares - सिनेमाच्या भविष्यातील एक झलक
चित्रपटाची ओळख: Tron: Ares हा एक आगामी विज्ञान कथा चित्रपट आहे जो प्रेक्षकांना दृष्यदृष्ट्या आश्चर्यकारक डिजिटल जगात विसर्जित करण्याचे वचन देतो. आयकॉनिक Tron फ्रँचायझीमधील तिसरा हप्ता म्हणून, या चित्रपटाची मालिकेच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहे. हे त्याच्या पूर्ववर्तींचा वारसा पुढे चालू ठेवेल, ओळख, वास्तविकता आणि भौतिक आणि डिजिटल क्षेत्रांमधील अस्पष्ट रेषा शोधत राहील. हा चित्रपट प्रेक्षकांना एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes