Tumgik
#एकमेव
bharatlivenewsmedia · 2 years
Text
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी…
छप्पड फाड के बोनस! सगळ्यात जास्त बोनस मिळालेली ही बहुधा एकमेव कंपनी असावी… एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आश्चर्याचा धक्का दिलाय. ख्रिसमसनिमित्त या महिलेने आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 1 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 80 लाख रुपयांपेक्षा जास्त बोनस देण्याची घोषणा केलीये. या महिला बॉसने बैठकीत अचानकच बोनस जाहीर करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता सोशल मीडियाच्या…
View On WordPress
0 notes
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
चंद्र सूर्य अस्त पावतील पण माझ्या राजाची कीर्ती कधीच अस्त पावणार नाही असा एकमेव अद्वितीय आराध्यवृक्ष श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक🚩🙏 . ✍️📷🚩©️@mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #shivray #jayshivray #shivajimaharaj #shivjayanti #balshivaji #kokan_amchi_shaan #raigad #shivjayanti🚩 #maharaj ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- DM for repost credits and pramotion 🤗 . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Raigadh - रायगड) https://www.instagram.com/p/Co1GP7MIQ5M/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
Text
पोलिश टेलिव्हिजनवर मुलाखत - जुसेलिनो लुझ
पोलिश टेलिव्हिजनवर मुलाखत – जुसेलिनो लुझ ज्युसेलिनो लुझ 1) संपर्क 2038, 2047 आणि 2060 मध्ये होतील (दुसऱ्या ग्रहावरील प्राण्यांशी सर्वात महत्त्वाचा संपर्क) 2) युक्रेन, रशिया आणि इतर संघर्षांच्या सरकारांना पाठवलेल्या पत्रात, जुसेलिनो लुझ यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की 2023-2026 मध्ये जगासाठी शांतता हा एकमेव उपाय असेल.
Tumblr media
View On WordPress
0 notes
arunpangarkar2 · 14 days
Text
0 notes
7568176486 · 21 days
Text
#आदिगणेश_सर्व_देवों_का_स्वामी
🥀जानिए सिर्फ पूर्ण सतगुरु ही गणेश और आदि गणेश के बीच का भेद बता सकता है। वर्तमान में एकमेव पूर्ण सतगुरु कौन है? 👉की जानकारी के लिए देखें Sant Rampal Ji Maharaj YouTube Channel
Watch Sant RampalJi YouTube
Tumblr media
0 notes
msngallonare · 1 month
Text
Tumblr media
#संतरामपालजी_का_संघर्ष
सन्त रामपालजी एकमेव ऐसे सन्त है जिन्होंने समाजके लिए संघर्ष किया,दुनिया मे जाती,मजहब के नाम पर झगड़े,ये दीवार खत्म हो भाईचारा बढ़े,समाज सुखी हो,इसलिए संघर्ष करते आये है,उनका नारा,जीव हमारी जाती है,मानव धर्म हमारा।हिन्दू मुस्लिम सिख इसाई धर्म नही कोई न्यारा।
Watch Sant RampalJi YouTube
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
महिला अत्याचारांबद्दल सामाजिक आत्ममंथन व्हावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं येत्या चार सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातल्या दिघीचा समावेश, २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
मालवण तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी तांत्रिक संयुक्त समितीची स्थापना
हिंगोली जिल्ह्यात तलाठ्याचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू, एक हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
आणि
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे दाखल
सविस्तर बातम्या
राज्यघटनेने दिलेली स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. काल सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या संदेशात राष्ट्रपतींनी, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, आत्ममंथन करण्याची गरज व्यक्त करत, कोणताही सभ्य समाज असे अत्याचार सहन करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. कोलकात्याची ही एकमेव घटना नसून, अशा अत्याचार श्रृंखलेतली एक कडी असल्याची बाब अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अशा घटनांबद्दल समाजात रोष निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं सांगत, अशा घटनांच्या मूळापर्यंत पोहोचण्यावरही त्यांनी भर दिला. एक समाज म्हणून आपण स्वत:लाच कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या चार सप्टेंबरला लातूर दौऱ्यावर येत आहेत. उदगीर इथं नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याची माहिती, लातूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक दर्जाच्या १२ ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिली आहे. सुमारे २८ हजार ६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात दहा राज्यांमध्ये सहा मुख्य औद्योगिक मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत. नव्यानं तयार होणाऱ्या जागतिक दर्जाच्या या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या दिघी या शहराचा समावेश आहे. या प्रकल्पातून सुमारे दहा लाख प्रत्यक्ष तर तीस लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशभरातल्या २३४ नवीन शहरांमध्ये खासगी एफ एम रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. मातृभाषांमधल्या स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याअंतगर्गत मराठवाड्यात लातूर, उदगीर आणि धाराशिव इथं रेडिओ वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमं��ळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे सहा हजार चारशे छप्पन्न कोटी मूल्याच्या तीन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे देशातली तेराशे गावं आणि अकरा लाख लोकसंख्या रेल्वेनं जोडली जाईल.
****
मालवण तालुक्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या घटनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातले उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.    
****
दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी राजकारण करणं थांबवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हा पुतळा नौदलानं उभारला होता, राज्य सरकारनं नाही, तरीसुद्धा या घटनेची चौकशी, दोषींवर कारवाई आणि भव्य पुतळ्याची उभारणी, या तीनही पातळीवर राज्य सरकार काम करत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
नेव्ही यासंदर्भात चौकशी करून उचित कार्यवाही करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती. किंवा त्याच्यामध्ये काय चुका राहिल्या, यासंदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी पी डब्‍ल्यू डी विभागाने एक एफ आय आर केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस विभाग देखील कार्यवाही करेल. आणि दुसरं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्याठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत.
या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या परिसराला भेट दिली. त्यावेळी ठाकरे आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस आणि एक महिला असे दोन जण जखमी झाले. महाविकास आघाडीनं काल मालवण बंदची हाक देत, मोर्चाही काढला होता. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं निदर्शनं करणार आहे.
****
शेतकऱ्यांना पुढील वर्षात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाही वीजपुरवठा केला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान काल हिंगोली वसमत इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, ही जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल होत आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात आडगाव-रंजेबुआ इथल्या तलाठ्याचा काल कार्यालयात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष पवार असं या तलाठ्याचं नाव असून, प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत धारधार चाकूने वार केले. पवार यांना उपचारासाठी परभणीला नेत असतांना, त्यांचं निधन झालं. दरम्यान, एका हल्लेखोरास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
****
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुचराई केल्याच्या आरोपाखाली धाराशिव जिल्ह्यातल्या दहा बँकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार धाराशिव इथल्या आनंदनगर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. प्रतीक्षा गवारे हुंडाबळी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी डॉ. प्रीतम शंकर गवारे याला पोलिसांनी काल अटक केली. डॉ प्रतीक्षा यांनी गेल्या शनिवारी आत्महत्या केली होती, तेव्हापासून सदर आरोपी फरार होता.
****
प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मुलींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक आणि सखी सावित्री समिती सदस्यांनी वेळोवेळी संवाद साधावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. स्वामी यांनी काल फुलंब्री तालुक्यात पाथ्री इथल्या राजश्री शाहू विद्यालयातल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. सगळ्या मुलींनीही आपल्या आई-वडिलांसोबत आणि शाळेतल्या शिक्षकांसोबत संवाद साधावा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी त्यांना सांगाव्यात, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची कामं योग्य समन्वय ठेवून केल्यास विहित कालावधीत प्रगती साधता येईल, असा विश्वास नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी व्यक्त केला आहे. काल हदगाव तालुक्यात शिवपुरी इथल्या कोंडलिंगेश्वर मंदिर सभागृहात करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जलजीवन मिशन अंतर्गत गावस्तरावर ग्रामसेवकांनी सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काल जारी करण्यात आले. जितेंद्र पापळकर यांची बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे होता.
****
बांगलादेशात हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ काल धाराशिव शहर��त काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदुरौद्र मोर्चा काढण्यात आला. हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत, तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करून, या हिंदूंचं पुनर्वसन करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अंबाजोगाई इथंही काल याच संदर्भात मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या सर्व व्यापारी पेठा आणि दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती.
****
धाराशिव इथं काल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात करटुले, हादगा, चिघळपाथरी, आघाडा, बांबू, कवठ यासह ८० हून रानभाज्या आणि रानफळं विक्रीसाठी उपलब्ध होती. या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यावर पोहोचली आहे. धरणात सध्या ५६ हजार ८९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
प्रगती आणि प्रतिगमन या विषयाची चर्चा.
“एखादी गोष्ट जी निर्विवादपणे नेहमीच चांगली असते,आणि तिचा नकारात्मक भाग नेहमी वाईट मानला जातो तेव्हा त्या गोष्टीची खरोखरच प्रगती होत आहे असं समजायला हवं. त्यातून आपली क्षमता सुधारण्याची,जुळवून घेण्याची,जिंकण्याची,प्रवृत्ती जागृत होत असते.”माझं हे स्पष्टीकरण मी श्री.समर्थ यांच्याशी बोलताना त्यांच्यासमोर ठेवलं. “प्रगती हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपण या जगाला पुढे नेऊ शकतो.आणि असामान्य गोष्टी…
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच कालावधी लोटलेला असताना या चित्रपटाबाबत पुन्हा वाद सुरु झाल्याचे दिसून आले होते. गोव्यात पार पडलेल्या आंतर��ाष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्युरीने केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर सिने सृष्टीसह राजकीय वर्तुळातून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
homeloansguide101 · 2 months
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
kamlakar-das · 3 months
Text
Tumblr media
अमर परमात्मा कविर्देव एकमेव पूजनीय आहे. आपण त्याची लेकर आहोत.
वेद ओरडुन सांगत आहेत, थडगी पुजायची नसतात, परमात्म्याचा आपमान होतो. त्या बदल्यात मृत्यू चा देव काळ 84,दुःख जन्म मरण यात अडकवून ठेवतो...
शहाणी व्हा, गीता वेद कुराण बायबल हेच तर सांगत आहेत, आपण सारे त्या एक पित्याची संतान आहोत
अधिक माहिती व पुरावे पाहण्या करिता Google वर search करा sant Rampal Ji
1 note · View note
imranjalna · 4 months
Text
सदृढ आरोग्य पुन्हा मिळवायचे असेल तर योग हा एकमेव मार्ग - डॉ.काळवणे
जालन्यातील चार ठिकाणी निःशुल्क योग केंद्र सुरू  मधुमेह रोग निवारण योग शिबिरही घेणार Yoga is the only way to regain good health – Dr. Kalwane जालना(प्रतिनीधी)कामाचा प्रचंड व्याप आणि गतिमान जीवन शैलीमुळे माणूस आपले माणूस आपले सदृढ आरोग्य हरवत चालला आहे.त्याला परत मिळवण्याचा मार्ग हा फक्त योग असल्याचे प्रतिपादन भारतीय योग संस्थानचे महाराष्ट्र उपप्रांतप्रधान डॉ.उत्तम काळवणे यांनी येथे बोलतांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lovelygroovyrunaway · 5 months
Text
Tumblr media
What_Is_Meditation
मेडीटेशन से शरीर को हठ से नियंत्रित करना है। इसे अपूर्ण सन्त अध्यात्म से जोड़कर भोली जनता को गुमराह करते हैं। वास्तविक आध्यात्मिक ज्ञान/मोक्ष मार्ग पूर्ण सन्त बताते हैं जो विश्व में एकमेव
Sant Rampal Ji Maharaj
जी हैं।
1 note · View note
msngallonare · 1 month
Text
Tumblr media
#संतरामपालजी_का_संघर्ष
सन्त रामपालजी एकमेव ऐसे सन्त है जिन्होंने परमात्माके ज्ञान विश्वमे सबको मिले,जनजन तक ये ज्ञान मिलनेके लिए संघर्ष किया जेलमेंभी जाना पड़ा1998 में नाम उपदेश देनेका उनके गुरुने इजाजत दी,जेल जाना पड़ा,झूटेआरोप लगाए,लेकिन हार नही मानी
Watch Sant RampalJi YouTube
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीट परीक्षेतले वाढीव गुण रद्द-संबंधित विद्यार्थ्यांसमोर पुनर्परीक्षेचाही पर्याय
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
नागपूर जिल्ह्यात फटाका कारखान्यात भीषण स्फोट-सहा जणांचा मृत्यू
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन हजारावर विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान
****
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट मधल्या एक हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क-वाढीव गुण रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वाढीव गुण कपात किंवा पुनर्परीक्षा असे दोन पर्याय या परीक्षार्थ्यांना देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. २३ जून रोजी नियोजित असलेल्या या पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल, असंही सरकारनं सांगितलं. वाढीव गुण पडताळणीसाठी स्थापन समितीच्या शिफारसींनुसार सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नीट संदर्भात प्रवेशासाठीचं समुपदेशन थांबवण्यास न्यायालयानं काल पुन्हा एकदा नकार दिला.
दरम्यान, नीट परीक्षेदरम्यान पेपरफुटी झाली नसून, कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार झाला नसल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची, तर पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी अमित खरे आणि तरुण कपूर यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीनं या नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर यासंदर्भातलं पत्रक काल जारी करण्यात आलं.
****
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलै २०२४ पासून लागू होत आहेत. या नवीन कायद्यांबद्दल “एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज” या ॲपवरुन अधिक माहिती जाणून घेता येईल. गूगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वर हे ॲप उपलब्ध आहे. नवीन फौजदारी कायद्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी देणारं हे ॲप सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.
****
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, सर्वांच्या सहमतीनं सुनेत्रा पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आल्याचं, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
****
विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.
****
नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या धामणा इथं काल फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत देण्यात येईल, असं सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरेसंदर्भातली अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, सरकारला ए�� महिन्याचा वेळ द्यावा, या काळात मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन या शिष्टमंडळानं दिलं. यावर सहमती दर्शवत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.
****
मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. उद्यापासून हा महोत्सव सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वूमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्त्रसूर्य सावरकर, डोमकावळा - द रावन, भेड चाल, म्हातारा डोंगर या लघुपट- माहितीपटांचा समावेश आहे.
****
मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यातला शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त झाला आहे, ही भूमी पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावी, यासाठी विद्यापीठानं पाणी या विषयावर अधिक भर देऊन लोकांचं जीवनमान उंचवावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभात तीन हजार ४२ विद्यार्थ्यांना पदवी, तर ४१ जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
****
स्लोवेनिया इथं झालेली घोडेस्वारी विश्वचषक स्पर्धा भारताच्या श्रृती वोरा हिनं जिंकून इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. श्रृतीने या स्पर्धेत ६७ पूर्णांक सात सहा गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं.
****
भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. गांधीनगर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिव्याने बल्गेरियाच्या बुद्धिबळपटूचा पराभव केला.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं ओमानचा आठ गडी राखून पराभव केला. मध्यरात्रीनंतर झालेल्या या सामन्यात ओमाननं दिलेलं ४७ धावांचं लक्ष्य इंग्लंडच्या संघानं अवघे तीन षटकं आणि एका चेंडूत पूर्ण केलं. या स्पर्धेत सध्या अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गीनी यांच्यात सामना सुरु आहे.
काल वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला, तर बांग्लादेशनं नेदरलँड्सचा २५ धावांनी पराभव केला.
****
आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीनं काल शेगाव इथून काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल शेगाव इथं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधून, पालखीला मार्गस्थ केलं.
****
जादा दराने बियाणे विक्री केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या एका कृषी सेवा केंद्राचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता तसंच उपलब्धतेबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असं आवाहन, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे.
****
बोंड अळीपासून संरक्षित असलेल्या आणि कृषी विभागानं शिफारस केलेल्या तसंच कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या बीटी कापूस वाणांची लागवड करण्याचं आवाहन, नांदेड जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे. पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलं आहे. एका गावात एकाच वाणाची लागवड झाल्यास किड नियंत्रण करणं आणखी सोपं होत असल्याची माहितीही कृषी विभागानं दिली आहे.
****
शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारली जात असल्याचा आरोप करत, काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. 
****
जागतिक बाल कामगार दिनानिमित्त हिंगोली इथं काल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाल कामगार कायदा, बाल हक्क आणि संरक्षण, बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक सलोख्याचं वातावरण अबाधित रहावं, यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून काल बीड शहरात सद्भावना रॅली काढण्यात आली. विविध सामाजिक पक्ष संघटनेचे, तसंच समाजकार्य क्षेत्रातले मान्यवर, विद्यार्थी, पोलीस प्रशासनातले अधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
परभणी जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेती कामांना वेग येईल तसंच गरवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.
****
नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं पुणे वेधशाळेनं सांगितलं आहे.
****
0 notes