Tumgik
#उठला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न?
Yavatmal Crime : मित्रच मित्राच्या जीवावर उठला! पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा का केला प्रयत्न? यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एका मित्राने मित्राचीच हत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्राने आपल्या मित्रावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील शंकरपूर इथं घडली. या घटनेत मित्र 50 टक्के…
View On WordPress
0 notes
Text
ओळख
अलक : आठवण किती वेळ आकाशाकडे बघत होता कुणास ठाऊक.मग अचानक उठला आणि चालायला लागला.गोटे, माती, काटे, कुटे काय काय पायाखालून जात होते भानच नव्हतं.पाय आणि मन दोन्हीही रक्त बंबाळ झाले होते.आठवण घराची आली नी अस्वस्थ झाला.मग अचानक थांबला आणि परत फिरला. ✍️संजय रोंघे      नागपूर
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 7 months
Text
एकदा bandya ne एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली,
तिने bandya la धू धू धुतला.
अगदी लोळवला.
Bandya कपडे झटकत उठला.
आणि म्हणाला.
तर मग मी नाही समजू का.?
1 note · View note
pradip-madgaonkar · 7 months
Text
एकदा Pradip ne एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली,
तिने Pradip la धू धू धुतला.
अगदी लोळवला.
Pradip कपडे झटकत उठला.
आणि म्हणाला.
तर मग मी नाही समजू का.?
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला
पत्नीला संपवण्यासाठी भावाचाही बळी घेतला, नेमके काय घडले की पतीच महिलेच्या जीवावर उठला जयपूर : दोन महिन्यांपूर्वी एका बाईक अपघातात एका महिलेसह तिच्या दिराचा मृत्यू झाला होता. सुरवातीला या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक खुलासा झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. विम्याचे 1.90 कोटी रुपये हडपण्यासाठी पतीने…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 8 months
Text
वाटसरु
एकटाच होतो चालतविराण त्या रस्त्यावर ।नव्हते मागे पुढे कोणीरस्ताच उठला जीवावर । झाडं झुडपं पशु पक्षीगेलेत कुठे नव्हते माहीत ।मात्र सूर्य होता डोक्यावरअंग अंग माझे जळीत । वाटले रक्त गेले सुकूनपडली कोरड घशाला ।वाटे मृगजळ पुढेच आहेधावलो मीच कशाला । रस्ता सरता सरत नव्हताधाप लागली श्वासाला ।धडपडलो थोडा अडखळलोलागलो शेवटी मार्गाला ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल���या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ' असे ' केले होते सेव्ह
मिर्चीबाबाचा बाजार उठला , मोबाईलमध्ये महिलांचे नंबर चक्क ‘ असे ‘ केले होते सेव्ह
देशात धार्मिक बाबांकडून होत असलेले महिलांचे शोषण ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अशीच एक घटना गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात समोर आली होती. मध्यप्रदेशातील मोठा नावाजलेला बाबा मिरची बाबा याने एका महिलेचे शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी या बाबाला अटक केल्यानंतर बाबाच्या मोबाईलमध्ये चक्क अश्लील व्हिडिओ क्लिप आढळून आलेल्या आहेत. अटक केल्यानंतर मिरची बाबा हा जेलमध्ये ढसाढसा रडत होता. ग्वाल्हेर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 years
Text
Marathi Word of the Day
6th November 2020
नारळ
[nāraḷ], noun (masculine), plural नारळ
coconut
तो तिथून उठला नसता तर त्याच्या डोक्यावर नारळ पडला असता. to tithūn uṭhlā nastā tar tyācyā ḍokyāvar nāraḷ paḍlā astā
If he had not gotten up, a coconut would have fallen on his head.
Origin: Various Old Marathi forms, including नार्यळ [nāryaḷa], नारियल [nāriyala], नारीएला [nārīela], and नारियेळा [nāriyeḷā]. They ultimately originate from Sanskrit नारिकेल [nārikela], from an unknown Proto-Dravidian root.
17 notes · View notes
kaluwalapankaj · 5 years
Text
परिवर्तन
परिवर्तन
विश्वविजयाचा प्रचंड व दुर्दम्य संकल्प मनाशी बांधून तो तरूण राजपुत्र आपल्या सैन्यासह निघाला होता.स्वत:चे साहस,धैर्य,चातुर्य,कल्पकता,उदंड उत्साह या गुणांबरोबरच जीवास जीव देणारे सैन्य व आईचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या राजपुत्राने देशामागून देश,लधायांमागून लढाया,युद्धामागून युद्धे जिंकली ती आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.
ही प्रचंड व अखंड घोडदौड सतत चालू होती. नुकतीच एक अवघड मोहीम जिंकून आल्यावर हा तरूण राजपुत्र बागेतून नयनरम्यं वनश्री पाहत फिरत होता. वनश्रीचे दर्शन घेत असतानाच राजपुत्राच्या समोर केसांचे संपूर्ण मुंडण केलेला,हाती लांब सोटा व अंगावर करड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी पुरूष उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरिल तेज पाहून राजपुत्र प्रभावित झाला.मंद स्मित करीत तो तेजस्वी पुरूष राजपुत्राला म्हणाला,”राजपुत्रा ! कुठे निघालास ? मी येऊ तुजबरोबर ?”  
त्याबरोबर राजपुत्राने त्या तेजस्वी पुरूषाकडे एक कटाक्ष टाकला. राजपुत्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाला होता. आता त्याच्या वाणीतील सामर्थ्य पाहून त्याच्या मनात एकदम पूज्यबुद्धी उत्पन्न झाली व त्याने आपल्याबरोबर येण्यास आनंदाने संमती दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तेजस्वी पुरूषाने राजपुत्रास विचारले, “राजपुत्रा,तू कोणत्या उद्देशाने या मोहिमा आखत आहेस ?”
त्यावर तो राजपुत्र उत्तरला, “महाराज,मी जग जिंकण्याच्या उद्देशाने,जगास आपले अंकित करण्याच्या मनोदयाने या मोहिमांवर आलो आहे.”
राजपुत्राच्या बोलण्यावर सौम्यं शब्दांत तो भिक्षू म्हणाला, “म्हणजे  राजपुत्रा, तू जगास आपले दास बनविण्याच्या उद्देशाने आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब आला आहेस तर !”
“होय ! आपल्या बाहुबलाच्या-तलवारीच्या जोरावर हे जग जिंकून त्यास आपले मांडलिक बनविणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्या महत्वाकांक्षेलाच मी मूर्त स्वरूपात उतरवीत आहे.”
“पण राजपुत्रा, जरा तू आपल्या अवलंबिलेल्या या मार्गाबाबत कधी सारासार विचार केला आहेस ?  स्वत:ची अवास्तव व अवाजवी उच्चाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू किती निरपराधी, निष्पाप जीवांच्या प्राणाशी खेळ करतोयस. हा रक्तपात, ही हानी केवळ एका नश्वर संपत्तीसाठी अन केवळ सुखोपभोगासाठी ? तुला आपली अविचारी व राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा रक्तपात करण्याचा अधिकार कुणी दिला ? ही अराजकसदृश परिस्थिती, शांततेच्या जागी हे भीतीचे साम्राज्यं स्थापण्याचा तुला अधिकारच काय ?”
भिक्षूच्या स्पष्टवक्तेपणाचे त्यास आश्चर्य वाटले. “यात अधिकाराचा प्रश्नच काय ? दुर्बलांबर सबलांची सत्ता प्रस्थापित होणे हा तर सृष्टीचा अलिखित नियमच आहे. या नियमास अनुसरूनच माझे वर्तन आहे. जगावर राज्यं प्रस्थापित करायचे तर तलवारीला पर्याय नाही.
“पण तुला ही शक्ती. हे बाहुबल,हे राज्यपद बहाल करण्यात आले आहे ते त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांचे स्वातंत्र्यं हिरावून त्यांना गुलाम बनविण्यासाठी नव्हे. तुझ्या हाती ही तलवार आहे ती दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी.पण याचा वापर होतो आहे तो रक्तपात करण्यासाठी,अराजकता माजवण्यासाठी,विषमता प्रस्थापित करण्यासाठी,दुसर्‍यांना गुलाम बनवण्यासाठी.अशा शस्त्रांचा,अशा अस्त्रांचा उपयोगच काय ? अशी शस्त्रे मोडीतीच निघायला हवीत. या शस्त्रांच्या दहशतीने मानवी मनाला फार थोड्या काळाकरिता ताब्यात धरून ठेवता येते,त्यावर हुकूमत गाजवता येते. अशी हुकूमत क्षणार्धात नाहीशी होते,कोलमडून पडते. तू आपल्या तलवारीच्या जोरावर आतापर्यंत भयंकर नरसंहार करून सर्वत्र धावपळीचे,दहशतीचे साम्राज्यं उभे केले आहेस. तसे पाहता मानवी मन हे संवेदनक्षम. या दहशतीऐवजी लोकांना गरज असते प्रेमाची, प्रेमाने वागनविण्याची,समजून घेण्याची. सततच्या लढायांमुळे पाहा हा आजूबाजूचा मुलूख कसा उजाड,वैरण झाला आहे. येथल्या माणसांवरच काय, पण पशू-पक्षी,झाडापनांवरदेखील दहशतीची छाया पसरली आहे. माणसाला गरज असते ती शांत वातावरणाची. शांततेच्या काळात प्रत्येक जण आपापल्या नित्यक्रमात गर्क असतो.त्याचा परिणाम राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्याही उत्थानात होतो. तर त्याउलट त्यांना दास बनविल्याने समाजात विषमता निर्माण होते. मनुष्याचे माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्कं नाकारण्यात येतात. तुझ्यात आणि सामान्यं दासात फरक तो काय ? तुला व त्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,दोन कान, त्याला व तुला एकच डोके,भूक लागणारे पोट. मग त्याला तू तुझ्यापेक्षा हीन म्हणून का वागवावे ? निसर्गाने मानवाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे. त्याचा उपयोग तू दासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केलास ?”
“नाही महाराज,तशी गरजच कधी मला पडली नाही.”
“राजपुत्रा! तू केवळ तुझेच सुख पाहिलेस.यामुळे माणसामाणसातील दरी वाढत जाते. एकमेकांना दुसर्‍याच्या सुखाचा हेवा वाटून वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली की, ती भागविण्यासाठी, ती तृष्णा शमविण्यासाठी चढाओढ लागते अन सर्व दु:खास,रक्तपातास कारणीभूत अशी वर्चस्वाची भावना निर्माण होते. ही भावना वाढीस लागली की, सबल-निर्बल, गरिब-श्रीमंत असा झगडा सुरू होतो. या झगड्यात कुणीच सुखी होत नाही. मात्र जीवनास ��क अनिश्चितता,दहशत प्राप्त होते. समोर असलेली व्यक्ती ही माझ्याच दर्जाची आहे.माणूस म्हणून तिचेही जगण्याचे,वावरण्याचे काही हक्कं आहेत. तिलाही ते मिळावेत यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंधुभाव निर्माण होतो व हा बंधुभाव अनिश्चितता व दहशत संपविण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून हे राजपुत्रा, तू आपले नश्वर आणि क्षणिक वैभव वाढविण्यासाठी व्यर्थ रक्तपात चालविला आहेस तोही व्यर्थच आहे. हे जीवन आधीच यातनांची खाण आहे. त्यात तू आणखी भर टाकतो आहेस.तू आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी जो जग जिंकण्याचा निरर्थक खटाटोप चालविला आहेस तो अस्थायी आहे. तो कधी ना कधी नाश पावणारच ! परंतु या प्रलयात अनेकांच्या जीवनाची मात्र राखरांगोळी होणार आहे. या जगात शाश्वत, चिरंजीवी असे काही नाही. तेव्हा तू विश्वविजयाच्या गृष्टीने जो रक्तपात चालविला आहेस तो फोल आहे. जगाला तलवारीची गरज नाही,तर प्रेमाची गरज आहे. प्रेमाने प्राणिमात्रांना जिंकता येते,आपलेसे करता येते. ��्या गोष्टी दहशतीने करता येत नाहीत त्या प्रेमाचे दोन गोड शब्द बोलण्याने साध्यं होतात. तर याउलट सततच्या युद्धपरिस्थितीमुळे राज्येच्या राज्ये, साम्राज्ये नाश पावतात, सुंदर नगरे,शेते उजाड होतात. परिणामी लोक अन्नं, वस्त्रं, निवारा या आपल्या मूलभूत गरजांना पारखे होतात. युद्धाची झळ दोन्ही बाजूंना सारखी सोसावी लागते. अपमानास्पद स्थिती प्राप्त झाल्यामुळे वैमनस्यं वाढीस लागते. याची परिणिती विनाशात होते. तेव्हा काही कारण नसताना या विनाशाला निमंत्रण देण्याचे कारणच काय ?”
बुद्धांच्या मुखांतून बाहेर पडत असलेले ते ओजस्वी शब्द जगज्जेतेपदाची स्वप्ने पाहात असलेला सिकंदर एकाग्रपणे ऐकत होता, आपल्या अंत:करणात साठवत होता. थोड्या वेळाने भरल्या अंत:करणाने बुद्धांच्या चरणांजवळ झुकून तो म्हणाला,”महाराज, मी चुकलो. तारूण्याच्या या उत्साहात माझ्या हातून अनेक चुका घडल्या. माझ्या या कृत्यांतील फोलपणा माझ्या ध्यानात आला आहे.”
राजपुत्राचे हे पश्चातापदग्ध बोलणे ऐकून बुद्ध त्यास म्हणाले,”राजपुत्रा,आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांवर पश्चाताप करणाराच खरा माणूस असतो. तर आपल्या वाईट कृत्यांवर खूश होणारा,त्यातून आनंद मिळवणारा मानूस राक्षस असतो. माणूसपणाची साक्ष तू दिली आहेस. तेव्हा आपल्या राज्यात परत जा व लोककल्याणकारी कामे कर. तेव्हाच तू लोकांच्या हृदयावर राज्यं करशील. लोक आदराने तुझे आदराने नाव घेतील.”
बुद्धांच्या तत्वज्ञानाने ,शिकवणुकीने मनाचा खोल वेध घेतलेला तो राजपुत्र उठला व आपल्या सैन्यासह , नव्या मनुसह स्वत:वर स्वत:वर विजय मिळविण्याच्या आकंक्षेने स्वदेशी रवाना झाला.
                                                 ©  :- पंकज कालुवाला    
1 note · View note
esprite-prash · 6 years
Text
बाजार...
तो हॉल तसा तुडुंब भरला होता. "सर्व जातीय वधू वर मेळावा"... नावातच जातीय ठेवले होते.. हॉलच्या बाहेर दाराशी सुहास्य वदनाने, ताशी 100 रुपये घेऊन थांबलेल्या सवाष्णी येणार्‍या जाणार्‍यांचे स्वागत करीत होत्या...
सर्व प्रकारचा माल तिथे आला होता. अगदी कोवळा 18 - 20 वर्षाचा ते 30-35 पर्यंतचा. काहींचा माल मागल्या बाजारात (म्हणजे 4 5 महिन्याखाली) विकला गेला नव्हता, तो परत पाणी मारून, मेकअप थापून, विग घालून, दात संडासाच्या ब्रशने घासून, पोट करकचून आवळून परत विकायला आणला होता. काही पहिल्यांदाच " माझा/माझी मदन/रती भेटेल का मजला" या अविर्भावात आले होते; तर काही "आता काय शोधून देतात कोणास ठावूक" अशा भितीमध्ये आले होते. मेळावा सर्व जातीय असला तरी प्रत्येक जातीची विशेष सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत आपापल्या मुला-मुलींची वळणे सांगणारे अगदी नाकासमोर आपापल्या लायनीत उभे होते...
आणि त्यामधे ती ही आली होती. आली होती की आणली होती तिचे तिला ठाऊक.. नजर शून्यात, दिसणं तर आरस्पानी, पण त्या चेहर्‍यावर फक्त उसनं घेतलेलं हसू होते. जशी ही आलेली तसाच तो ही.. हरवून एकदम एखादा पाहुणा चुकीच्या ठिकाणी यावा पण तिथलाच आहे मी असं भासवणारा. तिने आपला तिचा एक कोपरा पकडला.. आणि हा मात्र अख्खा हॉलभर फिरत होता...
"मुलगी शिकलेली हवी, पण नोकरीचा हट्ट करू नये, म्हणजे आईने तस सांगितले आहे, म्हणजे तिला घरी सोबत हवी ना म्हणून, तिला स्वयंपाक पण छान करता आला पाहिजे आई म्हणते नवर्‍याच्या आनंदाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणून. आई म्हणते" एक इच्छुक उमेदवार आपल्या आणि आपल्या आईच्या अपेक्षा सांगत होता. इकडे आपले वीर फिरत त्या कोपर्‍यात आले. तिला पाहून त्याने विचारले
"तुला कंपनी देऊ थोडावेळ?"
ती दचकली, थोडी भेदरली, पण परत सावरत म्हणाली
"बस ना!"
तो बसला आणि आपण अगदी जुने ओळखीचे आहोत असे बोलू लागले.
"तुझा पहिलाच बाजार वाटत हा." त्याने विचारले.
"हो, तसा पहिलाच. आधी घरी पाहण्याचे कार्यक्रम झाले, मग आता इथे. तुझा?"
"माझा ही पहिलाच" तो म्हणाला.
" बघ ना, इथे पण किती competition आहे. म्हणजे आधी नोकरीची, मग छोकरीची"
यावर दोघेही हसले. स्टेज वर एक इच्छुक वधू आपल्या requirement सांगत होती.
"मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हवा, माझ्यापेक्षा उंच, गोरा, बांधेसूद, असलेला हवा, पुण्यातच राहणारा हवा. पगार निदान 30-35 हजार तरी हवा."
requirement वाढतच जात होत्या.
तो सहज हसला ऐकून.
"बघ ना. ही अपेक्षा अशा काही सांगत आहे जणू ही अप्सरा आहे., म्हणजे तू विचार कर ना, एखादा मुलगा वयाच्या 25-26 व्या वर्षी एवढा well settled असेल का, एवढंच का, हिचे तीर्थरूप तरी असतील का well settled त्या वयात.."
तो असा एकदम बोलून गेला आणि मग जीभ चावून गप्प बसला..
"नक्कीच नाही रे. पण हे ती नाही. तिचे आई वडील बोलत आहेत. हे एवढं सगळं देणारा एखादा तिशीतला मिळेल तिला.. आणि मग काय त्याच्या तालावर नाचणं आलं आयुष्यभर. सगळेच नसतील ही तसे. पण हे एक compromise होईल ना.. आयुष्यभराचं." ती म्हणाली...
"तुला कसा मुलगा हवा??"
"मला? मला या पैशात, दिसण्यात, well stable tag चा काहीच देण घेण नाही... एक असा मुलगा की ज्याने मला आहे असं स्वीकारावं. अगदी खूप नाही पण वेळी समजून घ्यावं आणि समजून सांगावं पण.. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखांना बळ द्यावं आणि खूप प्रेम कराव माझ्यावर... "
ती सांगत होती तेव्हा काही वेगळचं तेज होतं तिच्या चेहर्‍यावर. आणि त्याच्या चेहर्‍यावर एक हसू...
" मग, कोणी भेटला नाही का??"
"भेटलेला ना, दैवाने दिला होता.. वेडा होता तो माझ्यासाठी... माझा एकही शब्द पडू ना देणारा; रडवणारा, पण लगेच हसवणारा.".
" मग, काय झालं त्याचं?".
" काय होईल, जे पिक्चर मधे दाखवतात ते, माझे आई वडील.. तो आपल्या जातीचा नाही, तुला तिथे जाच होईल, त्याची नोकरी तरी धड आहे का, आमचं समाजात नाव आहे, इज्जत आहे वगैरे... त्यांना गोष्टी ऐकून ही घ्यायच्या नव्हत्या आणि पटवून पण. अगदी त्याला काय झाले हे पण सांगता नाही आले मला.. "..ती बोलत होती... "तुझं कोणी असं होतं?"
" होती.. एक परी होती.. हट्टी, स्वत:च्या कामाशी एकनिष्ठ आणि passionate असणारी, मला त्रास द्यायची कधी कधी पण तेवढच भरभरून प्रेम करणारी. मुलांना ना खूप अपेक्षा नसते. फक्त त्यांना एक सोबत हवी असते, जी त्यांना आधाराचे चार शब्द देतील. पण आता ती ही नाही.. विरून गेली वाऱ्यावर ती.. " आवाजातले मार्दव त्याने जाणवून दिले नाही. थोडा तिच्याच आठवणीत रमला तो." ती का गेली हे मला कळलेच नाही कधी. फ��्त एवढेच कळले की तिचे घरचे नाही म्हणाले,.
"अरे एकदा माझ्याशी बोलायचे तरी, माझे प्लॅन्स काय आहेत, तिच्याबद्दल माझे काय विचार आहेत, आमच्या कृती, असे काही नाही, फक्त जात, वय, पैसा, नाव यावर केलेल judgment... तिच्या आई वडिलांचे चुकले असे म्हणत नाही कारण त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला आले तसे दगड धोंडे तिच्या वाट्याला नको. पण प्रत्येक पिढीला Struggle ठरलाच आहे.. शून्यातून वर जाण्याचा. पण त्या शून्याचा एक करताना जी साथ हवी असते तीच मिळाली नाही तर शून्यच उरेल ना. त्यांच्या पिढीला वेल settled असं काहीच लेबल नव्हते. तुटपुंज्या पैशावर आणि आत्मविश्वासावर तर त्यांनी एवढी मजल मारली ना... मग आमच्यावर इतका अविश्वास आणि एवढा अपेक्षांचा भडीमार का ? Ki ज्या अविश्वसनीय आणि हाताबाहेर आहे. काही लोक मॉडर्न पणाचा त्यांच्या त्यांच्या सोईनुसार बुरखा घेता येतो. यातील तिचे ते जन्मदाते. पण बुरखे फाटतात, दबलेल्या जुन्या विचारांचे, जाती पाती पाळणारे, हे बुरखे,. पण काय करणार.. ह्या हेकेखोर पणा मुळे आम्ही विणलेले धागे तोडले.. " हताश पणे तो म्हणाला... आणि फोनच्या स्क्रीन वर चाळू लागला काही. त्याचा स्क्रीन saver पाहून तिला काही आठवले पण तिने ते चेहर्‍यावर येऊ दिले नाही.
त्या बाजाराची वेळ संपत आली होती. बरेच वायदे ठरले, पोह्याचे कार्यक्रम, भेटी ठरत होत्या. या दोघांमधे फक्त एक शांतता होती ती बोलत होती. काहीच ना बोलता खूप काही सांगणारी...
आतापर्यंत त्यांचे जन्मदाते बरीच स्थळे गोळा करण्यात गुंतले होते. पण आता लेकरांची आठवण झाली. ते शोधायला आले आणि यांना पाहून तिच्या आई वडिलांच्या मनात खूप पाली चुकचुकल्या... वर तोंड वाकडे. तिला 'निघायचे आहे' एवढीच सूचना करून ते कुजबुजत निघून गेले. याचे ही जन्मदाते तोवर आले.. त्यांना पाहून ते ही थोडे गोंधळले. पण हसून त्याला ये म्हणून सांगितले आणि ते ही गेले...
"स्क्रीन saver अजून तोच..का बरं??"
"माझ्या परीची आठवण आहे ती.. तुला लक्षात आहे वाटत.." तिची चूक नाही.. ना माझी.. मग राहतो तिच्या आठवणीत." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.."
"आज खूप दिवसांनी छान झोप लागेल.. सुखाची नाही पण शांततेची.. " ती म्हणाली आणि पुन्हा ते त्यांच्या रस्त्यावर निघून गेले.
बाजार उठला, गुंडाळला गेला, त्यात तीही unsold राहिली आणि to ही unsold. विकल्या गेल्या त्या फक्त अवाजवी अपेक्षा आणि मुखवटे चढलेली माणसे...
#अनिर्बंध...
2 notes · View notes
marathinewslive · 2 years
Text
सांगली : दारुसाठी उठला पित्याच्या जीवावर ; पैसे न दिल्याने केली हत्या
सांगली : दारुसाठी उठला पित्याच्या जीवावर ; पैसे न दिल्याने केली हत्या
दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या पित्याचाच लोखंडी तिपाई डोकीत मारुन खून करण्याचा प्रकार जत तालुक्यात कोसारी येथे घडला. याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रमोद आप्पासो तोरवे (वय ३८) यांने दारुच्या नशेत वडिल आप्पासो कृष्णा तोरवे (वय ६८) यांच्या डोकीत माठ ठेवण्याच्या लोखंडी तिपाई मारुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद घरी दारु…
Tumblr media
View On WordPress
0 notes