Chotya Bayochi Mothi Swapna:भारती- शुभांकरचे लग्न, बयोच्या आयुष्यावर मोठा परिणाम; मालिकेत वेगळे वळण
Chotya Bayochi Mothi Swapna:भारती- शुभांकरचे लग्न, बयोच्या आयुष्यावर मोठा परिणाम; मालिकेत वेगळे वळण
Chotya Bayochi Mothi Swapna:भारती- शुभांकरचे लग्न, बयोच्या आयुष्यावर मोठा परिणाम; मालिकेत वेगळे वळण
Chotya Bayochi Mothi Swapna: भारती आणि शुभंकर यांच्या लग्नानंतर बयो आणि भारती यांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहे
Chotya Bayochi Mothi Swapna: भारती आणि शुभंकर यांच्या लग्नानंतर बयो आणि भारती यांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहे
Go to Source
View On WordPress
0 notes
Pune : व्यसनाधीनतेमुळे आयुष्य दिशाहीन होते - डॉ. शशिकांत दुधगावकर
एमपीसीन्यूज – व्यसनाधीनतेमुळे आयुष्यात कशाचाच ताळमेळ (Pune)लागत नाही. अंमली पदार्थ मेंदूवर सर्वात जास्त परिणाम करतात. यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धत प्रभावी होत असून याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होते. आयुष्य दिशाहीन होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी…
0 notes
तोंड पाहिले आहे का ? सीमा हैदरवर भडकला तिचा पाकिस्तानी पती
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यानंतर तिची माध्यमात जोरदार चर्चा असून नुकतेच तिने रक्षाबंधन देखील साजरे केलेली आहे . सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याच्या संशयातून तिची चौकशी देखील करण्यात आली मात्र तिच्या विरोधात काहीही पुरावे अद्यापपर्यंत तरी हाती लागलेले नाहीत. ती आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांच्या आयुष्यावर सध्या कराची टू नोएडा हा चित्रपट या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हे वृत्त पाकिस्तानमधील…
View On WordPress
0 notes
Celebrate Bollywood: Chayya Chayya Song with Marathi Stars
‘Chayya Chayya' - the ultimate featured song that brings together the heartthrobs of the industry. Get ready to be starstruck by the stunning actor and actresses as they take center stage, filling your screen with pure entertainment. Indulge in the magic of cinema's finest moments. Read now!
0 notes
Jaya Prada यांना प्रसिद्ध निर्मात्यांसोबत लग्न करून देखील नाही मिळाला पत्नीचा मान; कारण जाणून व्हाल थक्क - Bollywood actress Jaya Prada love story with srikant nahata
लग्नानंतर जया प्रदा यांना नाही मिळाला पत्नीचा मान... संपत्ती, प्रसिद्धी असूनही नाही अनुभवता आलं मातृत्वाचं सुख... कारण जाणून व्हाल हैराण
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत स्वतःचं नाव भक्कम केलं. पण अनेक अभिनेत्रींपैकी ८० ते ९० च्या दशकातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जया प्रदा (Jaya Prada)… जया प्रदा आज सिनेविश्वात सक्रिय नसल्यातरी त्यांच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. जया प्रदा यांना रुपेरी पडद्यावर प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र लग्न होवून देखील अभिनेत्रीला कधीही पत्नीचा मान मिळाला नाही. शिवाय संपत्ती, प्रसिद्धी असूनही त्यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा यांच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेवू…
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ८० च्या दशकात जया प्रदा टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. प्रत्येत दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते जया प्रदा यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. १९८५ साली जेव्हा जया प्रदा यांचं करियर यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री इनकम टॅक्सच्या रडारवर आल्या. तेव्हा अभिनेत्रीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आलेल्या अडचणींचा परिणाम अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर देखील झाला. तेव्हा जया प्रदा यांच्या आयुष्यात निर्माते श्रीकांत नाहटा यांची एन्ट्री झाली. श्रीकांत नाहटा यांनी टॅक्स प्रकरणात अभिनेत्रीची मदत केली. अशाप्रकारे दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि भेटीचं रुपांतर अखरे प्रेमात झालं.
अखेर जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा यांनी १९८६ साली लग्न केलं. श्रीकांत नाहटा यांनी जेव्हा जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा निर्माते विवाहित होते. श्रीकांत नाहटा यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. तरी देखील श्रीकांत नाहटा यांनी जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न झाल्यामुळे श्रीकांत नाहटा कधीही जया प्रदा यांना पत्नीचा मान देवू शकले नाही.
त्यानंतर काही वर्षांनी जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा विभक्त झाले. महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्धी संपत्ती सर्व काही असताना जया प्रदा यांना कधीही मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. आज जया प्रदा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात.
Read the full article
0 notes
प्रेम आणि प्रपोज यांचा फार जवळचा संबंध नाही तरीही आज तो जरा जास्तच येतो...!
चला हरकत नाही, नक्की प्रपोज करा पणं प्रपोज च्या पलीकडे असलेले जगणे सुंदर कसा करता येईल याचाही विचार नक्की करा...
या सात दिवसांचा आठवडा विलक्षण आकर्षण असतो प्रेमी युगलासाठी नक्की तो असावाही...! पण एक सांगेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सातव्या अस्मनात वावरत असताना वास्तवात नात कुठ पर्यंत पोहचले याची काळजी नक्की घ्या..!
प्रेम करा प्रपोज करा पणं एक हात जोडून विनंती असेल बाळांनो...
तुम्हाला कोणी प्रपोज केला असेल किंवा तुम्ही कुणाला केला असेल उत्तर होकार असो की नकार असो स्टेबल रहा..! सुखात शांत आणि दुःखात ही शांत रहा... कुठलाही नकार हा कायम नकार नसतो म्हणून संयम बाळगा...! तुम्ही असाल नसेल योग्य तर स्वतः मधे असलेल्या उणिवा शोधा कारण तसा नकार मिळतच नाही... किंवा या उलट तिला नाते नको असेल तिला तीच त्याच आयुष्य जगायचे असेल तर ते आनंदाने तो निर्णय स्वीकार करा...
तुम्ही प्रेम घेऊन प्रपोज केला असेल, करणार असेल तर एक नक्की, नकार आला असेल तर तुमच्या त्या प्रेमाची भावना द्वेष होणार नाही तिरस्कार होणार नाही याची काळजी घ्या..! कारण होकार देण्यासाठी जेवढी हिम्मत लागत नाही तेव्हढी नकार देण्यासाठी लागते म्हणून नकार सुद्धा पचवता आले पाहिजे...
प्रेम अलवार पवित्र भावना आहे ती नक्की जपा पणं त्यातून तुमच्या आई वडिलांच्या तुमच्या आयुष्यावर डाग लागेल अस काही त्यातून निष्पन्न करू नका..! प्रेम करा तो आपला अधिकार आहे पणं प्रेम कुणावर किती व कसे करावे हे फार समजून करा..
प्रेमाच्या तळ्यात जर उतरणार असाल तर तळाचा ठाव नक्की घ्या पणं काठावर उभा राहून प्रेम करू नका..! एकतर्फी असेल तर व्यक्त करा पणं अव्यक्त मनात ठेऊन आतल्या मनाला मारू नका...! कारण अव्यक्त मनातले प्रेम द्वेष होण्यास वेळ लागत नाही..!
पण तुम्ही प्रेम केले असेल आणि त्याने तिने त्याला नकार दिला असेल किंवा अर्ध्यावर थांबले असाल तरीही तुम्हाला तिरस्कार करण्याचा कुठलही अधिकार नाही कारण तुम्ही प्रेम केले होते हे विसरून चालणार नाही...!
याच प्रेमाची दुसरी बाजू जळ जळीत वास्तव आहे हे पणं समजून घ्या...!
प्रेम स्वस्त ही नाही आणि महाग ही नाही ! कारण तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केले असेल या दुनियादारीत तर नक्कीच तुमच्या साठी स्वस्त असेल प्रेम भावनेने..! आणि तुम्ही फक्त सौंदर्याच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल मग तुम्ही ती असो की तो नक्कीच चुकता आहे.. सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो आणि प्रेमाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बहर येत असतो..! म्हणून मनातून जिंकता आले तर तुम्ही प्रेम यशस्वी करू शकता...! वर वर असणारा दिखावा प्रेमाला सुरावत लवकर करेलही आणि लवकर शेवटही ! पण आतून प्रेम येण्यास वेळ लागतोच तो वेळ आज उद्या किंवा कधी कोणी मागितला तर तो वेळ घेऊदा कारण उशिरा घेतलेला निर्णय कदाचित आयुष्यभर सोबत असेल..!
होकार असो की नकार तो समजून घ्या ! त्या मागच्या पवित्र भावनेला कायम न्याय द्या..! आयुष्य खूप सुंदर आहे ते सजवा..! होईल तेवढे नात्यात विश्वास प्रेम काळजी स्नेह स्वतंत्र स्वातंत्र्य द्या..! तुमचे नाते तुमचं आयुष्य सुंदर करेल..! तुमचे प्रेम तुम्ही आयुष्यभर काही कारणास्तव जपू शकत नसलं तर ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस ठेवा.! नंतर होणार त्रास कदाचित आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो..!
बाकी ब्रेकअप वैगरे याबद्दल मी बोलणार नाही तो आपणच आपल्यातलं अनेक छोट्या मोठ्या कारणातून मिळवलेला कलंक आहे...!
प्रेम करा ते जगा ते जपा आणि वाढवा..! तुम्हाला ते आयुष्यभर पुरेल एवढे सुंदर आहे..! बाकी प्रेम सात्विक असेल सुंदर असेल तर तुमच्या प्रेमाचा विजय नक्कीच होईल...!
बाकी काही करा पणं कधीच कुणाचा द्वेष करू नका मग तो किंवा ती सोबत असो या नसो कारण आपल्याला प्रेमानंतर द्वेष करण्याचा कुठलाच अधिकार नाही..! कारण आपण प्रेम केले होते व्यवहार नाही..! आणि जर प्रेमात असताना आणि नसतांना तुम्ही जर द्वेष करत असाल तर तुम्ही प्रेमच केले नाही मग त्या द्वेषाचे कारण काही असो चुकी कुणाचीही आणि कितीही टोकाची असो द्वेष करू नका.
करा फक्त प्रेम तुमचा द्वेष करणाऱ्या माणसाचाही आणि आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचाही...!
प्रेम कधी संपत नाही ते फक्त जागा बदलते ती जागा छेडू नका ती अबाधित रहुद्या तुम्ही जगा दुसऱ्याला ही जगू द्या..🤍❤️
-वैभव वैद्य....
0 notes
आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा” पुस्तकाचे प्रकाशन - महासंवाद
आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा” पुस्तकाचे प्रकाशन – महासंवाद
नवी दिल्ली, 2: विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” पुस्तकाचे प्रकाशन आज महाराष्ट्र सदन येथे झाले.
यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे, माजी प्रशासकीय अधिकारी तसेच…
View On WordPress
0 notes
आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा” पुस्तकाचे प्रकाशन - महासंवाद
आशुतोष सलील आणि बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा” पुस्तकाचे प्रकाशन – महासंवाद
नवी दिल्ली, 2: विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात शेवटच्या माणसांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्यावर भारतीय प्रशासकीय अधिकारी आशुतोष सलील (महाराष्ट्र कॅडर) तसेच पत्रकार बरखा माथुर लिखित “बिईंग द चेंज- इन द फुटस्टेप्स ऑफ महात्मा ” पुस्तकाचे प्रकाशन आज महाराष्ट्र सदन येथे झाले.
यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे, माजी प्रशासकीय अधिकारी तसेच…
View On WordPress
0 notes
तापाने पेटलेल्या काकांच्या आरोग्यासाठी चाहत्यांनी हे पाऊल उचलले तेव्हाची राजेश खन्नाची कहाणी
तापाने पेटलेल्या काकांच्या आरोग्यासाठी चाहत्यांनी हे पाऊल उचलले तेव्हाची राजेश खन्नाची कहाणी
राजेश खन्ना जीवनातील तथ्यः बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सपैकी एक राजेश खन्ना यांना फिल्म इंडस्ट्रीतील पहिल्या सुपरस्टारची पदवी मिळाली आहे. राजेश खन्ना हे रोमँटिक हिरो होते आणि ७० च्या दशकात त्यांची लोकप्रियता चाहत्यांच्या डोक्यावर बोलायची. राजेश खन्ना यांच्याबद्दल एक म्हण आजवर प्रसिद्ध आहे की, वरचा आक्का म्हणजे देव आणि खाली काका म्हणजे राजेश खन्ना. होय, राजेश खन्नाचे चाहते त्यांना काका या नावाने ओळखत…
View On WordPress
0 notes
गेममध्ये व्यक्तीच्या तोंडाला आग लागली, मग काय झाले...पहा व्हिडिओ
गेममध्ये व्यक्तीच्या तोंडाला आग लागली, मग काय झाले…पहा व्हिडिओ
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर The Darwin Awards नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.
खेळादरम्यान त्या व्यक्तीच्या तोंडात आग लागली
प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter
आग गडबड म्हणजे आयुष्यावर भारी. वास्तविक, आग ही जगातील सर्वात धोकादायक…
View On WordPress
0 notes
'खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम...' रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान
‘खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम…’ रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान
‘खेळाचा माझ्या आयुष्यावर परिणाम…’ रुचिरासोबतच्या नात्याबाबत रोहितचं मोठं विधान
Rohit Shinde Eliminated From BBM4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून रोहित शिंदे घराबाहेर आला आहे. घराबाहेर आल्यानंतर त्याच्या आणि रुचिराच्या नात्याचं काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. या सगळ्यावर रोहित शिंदेने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
Rohit Shinde Eliminated From BBM4: बिग…
View On WordPress
0 notes
शिवरायांवरील सिनेमा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट; परंतु ‘या’ आहेत अडचणी; नागराज मंजुळेंनी केला खुलासा…
शिवरायांवरील सिनेमा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट; परंतु ‘या’ आहेत अडचणी; नागराज मंजुळेंनी केला खुलासा…
बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ चित्रपट तुफान धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अशातच नागराज मंजुळे यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यास येणाऱ्या समस्येबद्दल वक्तव्य केले आहे.…
View On WordPress
0 notes
शिबानी दांडेकरसोबत लग्नानंतरच्या आयुष्यावर फरहान अख्तर: "हे फक्त वाटतंय...."
शिबानी दांडेकरसोबत लग्नानंतरच्या आयुष्यावर फरहान अख्तर: “हे फक्त वाटतंय….”
फरहान आणि शिबानीच्या लग्नाचा फोटो (सौजन्य: faroutakhtar)
हायलाइट्स
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे १९ फेब्रुवारीला लग्न झाले
अलीकडेच फरहानने लग्नानंतरच्या आयुष्याविषयी चर्चा केली
तो म्हणाला, “शिबानी आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र आहोत
नवी दिल्ली:
शिबानी दांडेकरसोबतच्या लग्नानंतर फरहान अख्तर पहिल्यांदाच लग्नानंतरच्या आयुष्यावर बोलला आहे. च्या मुलाखतीत इंडिया टुडे, फरहान म्हणाला, “मला काही वेगळं…
View On WordPress
0 notes
शरद पवारांच्या ८१ व्या वाढदिवसाला नेत्यांनी दिला जुण्या आठवणीना उजाळा!
शरद पवारांच्या ८१ व्या वाढदिवसाला नेत्यांनी दिला जुण्या आठवणीना उजाळा!
आज त्यांचा ८१ वा वाढदिवस नेहरू सेंटर येथे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव करणारे सामान्य लोक, अनुभव वृद्धींगत करणाऱ्या लोकांचा खास उल्लेख केला. या लोकांमुळेच मी समृद्ध झालोय आणि अजूनही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप काम करायचंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत…
View On WordPress
0 notes
‘अमृता आणि माझ्यात मैत्री होऊ शकली नाही कारण…’ सोनालीचा मोठा खुलासा
मुंबई | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (Sonalee KulKarni) नुकतंच ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिनं वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. या मंचावर तिनं अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि तिच्या नात्याविषयी काही खुलासे केले आहे.
या कार्यक्रमाच्या खेळात पाहुण्यामंडळींना ज्यांचा फोटो दाखवला जाईल, त्यांच्याबद्दलच्या भानवा सांगायच्या असतात. सोनालीला अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला, त्यावेळी सोनालीला सुरवातीला काय बोलावे हे कळलंच नाही.
नंतर ती म्हणाली, तू आणि मी करिअरची सुरवात सोबतच केली. दोघींनाही एकमेकींचंं कष्ट माहीत आहे. नटरंगमध्ये आपण एकत्र काम केलं आहेे. पण त्यानंतर आपल्याला एकत्र काम करता आलं नाही.
आमच्यात काही मैत्री नाही, परंतु एकत्र काम केलं असतं तर ती होऊ शकली असती. पण लोकांना दोन यशस्वी लोकांना एकत्र पाहायला आवडत नाही. काही समज गैरसमज झालेही असतील, पण इतक्या वर्षानंतर आपण एकमेकींना समजून घेऊ शकतो. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात मैत्री होईल, असंही सोनाली यावेळी म्हणाली.
Read the full article
0 notes
एप्रिलपासून अल्कोहोलचे दर वाढतील, त्यानंतर बिअरचे दर कमी होतील, वेगवान दर जाणून घ्या
एप्रिलपासून अल्कोहोलचे दर वाढतील, त्यानंतर बिअरचे दर कमी होतील, वेगव���न दर जाणून घ्या
मद्यपान
पुरेसा! आता फक्त एक दिवसाची प्रतीक्षा बाकी आहे, मग आपण नवीन आर्थिक वर्षात ठोठावले असेलच, त्यानंतर आपल्याला बर्याच बदलांना सामोरे जावे लागेल, ज्याचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल. त्याचबरोबर आमच्या खास अहवालात आम्ही तुम्हाला अशाच एका बदलाची ओळख करुन देणार आहोत. हा बदल ‘आक्रमक धोरणात’ होणार आहे हे आम्हाला कळू द्या.
१ एप्रिलपासून वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे ‘एक्साईज पॉलिसी’ सुरू होणार…
View On WordPress
0 notes