#अजित पवार |
Explore tagged Tumblr posts
indianfasttrack · 1 month ago
Text
पवार गुट 'विलय' की चर्चा! आदित्‍य ठाकरे ने की फडणवीस से मुलाकात
Ajit Pawar and Sharad Pawar: महाराष्‍ट्र में विधानसभा चुनावों के बाद सभी दल अपने हिसाब से भविष्‍य की राह बुन रहे हैं। दरअसल आने वाले नगरपालिका एवं पंचायत चुनाव को लेकर सभी दल नए सिरे से तैयारी कर रहे हैं। (Discussion of ‘merger’ of Pawar groups! Aditya Thackeray met Fadnavis) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई– महाराष्‍ट्र की सियासत में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) अजित पवार और शरद…
0 notes
mhlivenews · 6 months ago
Text
Ajit Pawar : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, अजित पवारांनी दिला शब्द
Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 10:58 pm maharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. फलटण येथे संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nationalistbharat · 7 months ago
Text
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार को झटका देगी बीजेपी? 150 सीट पर चुनाव लड़ने का प्लान
Mumbai:महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी (बीजेपी) प्रदेश में पूरी तरह से एक्टिव हो चुकी है. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव और अश्विनी वैष्णव ने चुनावों के लिए पार्टी की तैयारियों का जायजा लिया. दोनों नेताओं ने गुरुवार को बीजेपी की प्रदेश इकाई के नेताओं के साथ एक बैठक की अध्यक्षता की और चुनावी रणनीतियों पर चर्चा की. इस बैठक में पार्टी के वरिष्ठ नेताओं ने चुनाव के…
0 notes
knowledgenews1 · 2 years ago
Text
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी त्यानंतर लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडल��. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा ��ार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 hours ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात महाराष्ट्रासोबत ३८० कोटी रुपयांचे सामंजस्य करार • बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन • सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात • दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू आणि • ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते उद्घाटन
दिल्लीत सुरू असलेल्या भारत टेक्स २०२५ या वस्त्रोद्योग मेळाव्यात महाराष्ट्रासोबत ३८० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ही माहिती दिली. या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं सावकारे यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याचा आज समारोप होत असून, त्यात १२० देशातून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा सम��वेश आहे. ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल, आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना कालपासून प्रारंभ झाला. देशातल्या सात हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. दहावीच्या परीक्षा १८ मार्च, तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी सीबीएसईने समुपदेशन सेवाही सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात ही सेवा उपलब्ध असेल.
पर्यटकांना जगभर फिरवून आणणारे केसरी टुर्सचे संचालक केसरी पाटील यांचं काल सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं नियोजित साखळी उपोषण पुढे ढकललं आहे. शासनाने आपल्या चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे, उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ देत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत, तथापि, काही निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेतले जातील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमाशी बोलत होते. नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात मनभेद असता कामा नये, असं मतही बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. फलाट क्रमांक १४ आणि १५ वर प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला जाणार्या रेल्वेसाठी अचानक गर्दी झाल्यानं, ही चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जखमींवर उपचार सुरु असून बचाव आणि मदकार्य सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मृत नागरीकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत असून, जखमी लवकर ब��े होण्याची प्रार्थना करत असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज इथं ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल संमेलनाध्यक्ष डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते झालं. ललित साहित्य निर्मितीमागे त्या त्या लेखाची अनुभवव्याप्ती असावी लागते, तरच ती साहित्यकृती वास्तववादी आणि वाचनीय ठरते, असं मत वाघचौरे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले… अधिकतर साहित्यकृतीच्या निर्मितीतून तिच्या पाठिमागून अपरिहार्यपणे, अस्पष्टपणे लेखक डोकावत असतो. कारण त्याशिवाय त्या-त्या साहित्यकृतीची निर्मिती ही प्रखर वास्तवाच्या अंगाने होत नाही. एकूणच ललित साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमागे त्या-त्या लेखकाचा अनुभव असावा लागतो, तरच ती साहित्यकृती वास्तववादी आणि वाचनीय ठरते. निदान माझी तरी अशी धारणा आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष विजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून या कलाकारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, संमेलनाचा आज समारोप होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिवाजीनगर भुयारी बोगद्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे तसंच खासदार संदिपान भुमरे उपस्थित होते. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या भागात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिकाही थांबेल, अशी अपेक्षा मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी व्यक्त केली.
आय सी सी च्या एकदिवसीय क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातला भारतीय क्रिकेट संघ काल दुबईला रवाना झाला. या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून, २० फेब्रुवारीला भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरोधात होणार आहे.
जालना इथं सुरू असलेल्या विभागीय महसूल आणि क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने बीड संघाला हरवत विजेतेपद पटकावलं. परभणी पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
��ाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या धानुरी इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात - उमेदच्या सहकार्यातून अंबिका महिला बचत गटाने गो- संवर्धनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. या बचतगटाने गोमूत्र आणि शेणांच्या गोवऱ्यापासून दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याशिवाय पंचगव्यापासून अमृतधारा नावाचं गुणकारी तेल, पंचगव्य बाम, पंचगव्य साबण यासारखी उत्पादनं तयार केली आहेत. बचत गटाच्या महिलांनी याबाबत अधिक माहिती दिली.. नमस्कार. माझे नाव पुष्पावती लक्ष्मण बाबर. मी दंत्तमंजन घेतलेलं आहे. आणि सेंद्रीय खताची शेती केलेली आहे. गोमुत्र आम्ही फवारणीसाठी वापर करतो. म्हणून आमचं पीकपाणी, उत्पन्न वाढतंय. नमस्कार. माझे नाव वैशाली साळुंखे. मी धानोरीमध्ये २०२० पासून सी आर पी म्हणून काम करत आहे. यांना आम्ही प्रोत्साहन केले की त्यांच्याकडे देशी गाई आहेत. त्यांनी म्हणले प्रॉडक्ट आम्ही बनवू श���तो, पण प्रॉडक्ट बनवण्यासाठी पैसा नाही. मग आम्ही अंतर्गत कर्ज दिलं. बँकेचं कर्ज मिळवून दिलंय. ग्रामसंघातून, सी आय एफच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही प्रॉडक्‍ट तयार करा.
हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवकालीन आणि ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात देशविदेशातल्या नाणी, नोटांचं प्रदर्शन आणि त्यांचा इतिहास मांडण्यात आला असून, वैभव कोटकर या युवकाने दहा वर्षापासून या नाण्यांचं आणि नोटांचं संकलन केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं पोलिसांनी एमडी हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थाच्या ५९ पुड्यांसह एक वाहन आणि मोबाईल असा एकूण दहा लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संत सेवालाल महाराजांचा २८६ वा जन्मसोहळा काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं आठवडाभरापासून श्रीमद् भागवत सप्ताह, ग्रंथ लिलामृत कथा, कलश पालखी सोहळा, शोभायात्रा मिरवणुक, भजन, कीर्तन आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त हिंगोली इथं काल आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ��ंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
0 notes
imranjalna · 1 day ago
Text
वक्फ संशोधन विधेयक पर उपमुख्यमंत्री अजित पवार संग होगी चर्चा, राकांपा जिलाध्यक्ष चव्हाण का आश्वासन
Waqf Amendment Bill Discussion with Deputy CM Ajit Pawar, Assurance from NCP District President Chavan जालना: केंद्र सरकार द्वारा वक्फ संशोधन विधेयक (Waqf Amendment Bill) को पारित कराने की तेजी से बढ़ रही कोशिशों के कारण देशभर में वक्फ संपत्तियों की सुर���्षा को लेकर चिंता बढ़ गई है। इसी मुद्दे पर शनिवार को इनामदार मुतवल्ली सज्जादा एवं ट्रस्टी फेडरेशन (वक्फ) के राज्य महासचिव सैयद जमील जानीमियां और…
0 notes
valentin10 · 8 days ago
Text
'मुलगा निवडून आणता आला नाही अन्...', राज ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला - Marathi News | NCP leader Ajit Pawar criticizes MNS leader Raj Thackeray | TV9 Marathi
Ajit pawar on Raj Thackeray: लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. — À lire sur www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-mns-leader-raj-thackeray-1346368.html/amp
0 notes
nagarchaufer · 15 days ago
Text
अज्ञात व्यक्तींनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार अन संग्राम जगताप यांच्या फोटोवर गुटखा खाऊन मारल्या पिचकाऱ्या 
नगर शहरात कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांचे फलक लावण्यात आलेले होते. छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिका कार्यालयासमोरच्या रस्त्यावर हे फलक लावण्यात आले असून अनेक फलकांवर गुटका आणि मावा खाऊन थुंकण्याचा प्रकार समोर आला आहे . आरोपी व्यक्तींवर कारवाईची मागणी तिन्ही पक्षाच्या…
0 notes
khabar24 · 27 days ago
Text
Maharashtra के चाणक्य Chandrashekhar Bawankule बनें नागपुर, अमरावती के पालकमंत्री : Khabar 24 Express
महाराष्ट्र विधानसभा चुनाव में जनता ने महायुति को भारी बहुमत दिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की कड़ी मेहनत ने भाजपा को बंपर जीत दिलवाई जिसका असर पूरी महायुति सरकार पर पड़ा। क्योंकि एकनाथ शिंदे की शिवसेना और अजित पवार की एनसीपी को भी इसका भरपूर फायदा मिला।वहीं बता दें कि महायुति सरकार का मंत्रिमंडल विस्तार तो हो गया लेकिन पिछले कुछ दिनों से पालक यानी प्रभारी…
0 notes
ainnewsone · 30 days ago
Text
शिरडी के साईं बाबा मंदिर में डिप्टी सीएम अजित पवार ने किए दर्शन, पूजा-अर्चना से मांगी सुख-समृद्धि?
Tumblr media
AIN NEWS 1: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार ने शिरडी के प्रसिद्ध साईं बाबा मंदिर में पूजा-अर्चना की। यह घटना अहिल्यानगर में स्थित मंदिर में हुई, जहाँ उन्होंने साईं बाबा की प्रतिमा के समक्ष श्रद्धापूर्वक प्रार्थना की।
Tumblr media Tumblr media
अजित पवार ने इस अवसर पर महाराष्ट्र की जनता के कल्याण और राज्य की उन्नति के लिए आशीर्व��द मांगा। उनके साथ कई स्थानीय नेता और अधिकारी भी मौजूद थे।
Tumblr media
पूजा के दौरान मंदिर प्रशासन ने उन्हें पारंपरिक साईं बाबा शॉल और प्रसाद भेंट किया। उन्होंने साईं बाबा के प्रति अपनी गहरी आस्था व्यक्त करते हुए कहा कि यह मंदिर न केवल भारत बल्कि पूरे विश्व के भक्तों के लिए एक पवित्र स्थल है। डिप्टी सीएम का यह दौरा उनके अन्य सरकारी कार्यक्रमों के बीच आयोजित हुआ। उन्होंने शिरडी के विकास कार्यों पर भी चर्चा की और कहा कि राज्य सरकार शिरडी जैसे धार्मिक स्थलों के विकास को प्राथमिकता दे रही है। अजित पवार का यह दौरा धार्मिक और राजनीतिक दोनों दृष्टिकोण से महत्वपूर्ण माना जा रहा है। उनकी यात्रा ने न केवल साईं भक्तों का ध्यान आकर्षित किया, बल्कि सरकार की नीतियों और विकास योजनाओं की ओर भी ध्यान खींचा है। साईं बाबा मंदिर प्रबंधन ने बताया कि अजित पवार ने अत्यंत विनम्रता और भक्तिभाव के साथ पूजा-अर्चना की। मंदिर प्रशासन ने उनकी उपस्थिति को महत्वपूर्ण बताते हुए कहा कि यह मंदिर सभी धर्मों और वर्गों के लोगों के लिए एकता और शांति का संदेश देता है। अंग्रेजी पैराग्राफ (SEO बूस्ट के लिए):   Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar visited the renowned Shirdi Saibaba Temple in Ahilyanagar to offer prayers. Known as a major pilgrimage site, the temple attracts devotees from all over the world. Ajit Pawar sought blessings for Maharashtra's prosperity and people's welfare. His visit also highlighted the government's focus on enhancing infrastructure at religious destinations like Shirdi. With its global significance, the temple continues to symbolize unity, peace, and devotion. Read the full article
0 notes
indianfasttrack · 2 months ago
Text
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडल विस्तार के बाद फूट के मिले संकेत
महाराष्ट्र में रविवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कैबिनेट का पहला विस्तार हो गया है। महायुति गठबंधन के कुल 39 विधायकों को मंत्री पद की शपथ दिलाई गई है। इसके बाद से गठबंधन के विधायको द्वारा नाराजगी व्यक्त की जा रही है। ऐसे में सरकार की मुश्किलें बढ सकती है। (Maharashtra Signs of disunity after cabinet expansion) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई– महाराष्ट्र के नए मंत्रिमंडल में शामिल…
0 notes
mhlivenews · 11 months ago
Text
सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला
मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात २० उमेदवारांची यादी जाहीर केली. पण अन्य मित्रपक्षांकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेतृत्त्वानं महायुतीतील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
deshbandhu · 1 month ago
Text
Maharashtra Mein 'Ladli Behan Yojana' Safaltapurvak Chala Rahi Sarakar: Manikrao Kokate
मुंबई। महाराष्ट्र सरकार के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने 'लाडली बहन योजना' का पैसा वापस लेने की अफवाह पर मंगलवार को कहा कि 'लाडली बहन योजना' सरकार सफलतापूर्वक चला रही है।
कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने बताया, "महाराष्ट्र सरकार 'लाडली बहन योजना' सफलतापूर्वक चला रही है। लाभार्थी महिलाओं के खाते में पैसा जा रहा है। ऐसा नहीं है कि सरकार के पास इसका पैसा आएगा। पैसा रोज कनेक्ट होता है और रोज खर्च होता है। हमारे उपमुख्यमंत्री अजित पवार और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फैसला करेंगे। पूरी पारदर्शिता के साथ काम हो रहा है, सरकार बहुत सकारात्मक है, कोई घोटाला या भ्रष्टाचार नहीं हो रहा है।"
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/government-is-successfully-running-ladli-behan-yojana-in-maharashtra-manikrao-kokate-527104-1
0 notes
kaawkaawnews · 1 month ago
Text
भारतीय राजनीति में होने जा रहा एक बड़ा खेल
भारतीय राजनीति में एक बहुत बड़ा खेल होने जा रहा है.. भारतीय राजनीति में एक बहुत बड़ा खेल होने जा रहा है. इंडिया गठबंधन को लग सकता है बड़ा झटका. बढ़ सकता है एनडीए का कुनबा. बता दें कि अंदरूनी सुत्रों से मिल रहे जानकारी के मुताबिक, अगले महीने यानी फरवरी के पहले सप्ताह में NCP शरद पवार की गुट का अजित पवार के नेतृत्व वाली NCP में विलय होने जा रहा है. दोनों दलों के वरिष्ठ नेता, विलय और NDA में शामिल…
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून शांततेत सुरुवात
४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून प्रारंभ
आणि
मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शासनाला पंधरा दिवसांची मुदत
****
बेकायदा धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधातल्या नव्या कायद्याच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी राज्यसरकारने पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग, अल्पसंख्याक व्यवहार विभाग, विधी आणि न्याय विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे.
ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल, आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहे. इतर राज्यांमधल्या यासंदर्भातल्या कायद्यांचा ही समिती अभ्यास करणार आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला. देशातल्या ७ हजार ८४२, तर परदेशातल्या २६ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. यंदा दहावीच्या परीक्षांसाठी २४ लाख १२ हजारापेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी १७ लाख ८८ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च, तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपणार आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षांमुळे येणाऱ्या तणावाच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशन सेवाही सुरू केली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळात ही सेवा उपलब्ध असेल.
****
जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी आज मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा समाजासाठी वापर करावा, असं आवाहन राज्यपालांनी केलं. यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभू, गौरव मेहता यांच्यासह ४० देशातील नेते उपस्थित होते.
****
कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याऐवजी, कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटेल, असं ��ा करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरी इथं पक्षाच्या आभार सभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या विजयामध्ये कोकणी माणसाचा वाटा मोठा आहे, या विजयाने विरोधकांची बोलती बंद केली, अशी भावनाही शिंदे यांनी व्यक्त केली.
****
पर्यटकांना जगभर फिरवून आणणारे केसरी टुर्सचे संचालक केसरी पाटील यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पर्यटन व्यवसायातले रोजगार आणि व्यवसाय तसंच व्यवस्थापन संधीची माहिती देऊन अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केसरी पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
संत सेवालाल महाराजांचा २८६वा जन्मसोहळा आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं आठवडाभरापासून श्रीमद् भागवत सप्ताह, ग्रंथ लिलामृत कथा, कलश पालखी सोहळा, शोभायात्रा मिरवणुक, भजन, कीर्तन आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
****
संत सेवालाल महाराज यांच्या २८६व्या जयंतीनिमित्त हिंगोली इथं आज आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथंही विविध संस्था संघटनांच्या वतीनं सेवालाल महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथदिंडीत लेझीम पथक, लाठी काठी पथक, भजनी मंडळ सहभागी झालं होतं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून या कलाकारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.
त्यानंतर मुख्य मंडपात संमेलनाध्यक्ष डॉ भीमराव वाघचौरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. पालकमंत्री संजय शिरसाट, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष विजय राऊत, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उद्यापर्यंत चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासूनचं नियोजित साखळी उपोषण पुढे ढकललं आहे. शासनाने आपल्या चार मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत निर्णय घेतला आहे, उर्वरित दोन मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला पंधरा दिवसाचा वेळ देत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शिवाजीनगर भुयारी बोगद्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मंत्री अतुल सावे तसंच खासदार संदिपान भुमरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे शहरातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. दोन वर्षापासून बीड बायपास वर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिका देखील आता थांबेल, अशी अपेक्षा मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी व्यक्त केली.
****
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सर्वोत्कृष्ट अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून गौरवण्यात आलं आहे. गव्हर्नन्स नाऊ या प्रतिष्ठित नियतकालिकाच्यावतीनं काल मुंबईत घेतलेल्या ‘वेस्टेक सिम्पोसियम अँड ॲवॉर्ड २०२५’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील धानुरी इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात-उमेद अभियानाच्या सहकार्यातून अंबिका महिला बचत गटाने गो- संवर्धनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे. या बचतगटाने गोमूत्र आणि शेणांच्या गोवऱ्यापासून दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याशिवाय पंचगव्यापासून अमृतधारा नावाचं गुणकारी तेल, पंचगव्य बाम, पंचगव्य साबण यासारखी उत्पादनं तयार केली आहेत. बचत गटाच्या महिलांनी याबाबत अधिक माहिती दिली ���
नमस्कार. माझे नाव पुष्पावती लक्ष्मण बाबर. मी दंत्तमंजन घेतलेलं आहे. आणि सेंद्रीय खताची शेती केलेली आहे. गोमुत्र आम्ही फवारणीसाठी वापर करतो. म्हणून आमचं पीकपाणी, उत्पन्न वाढतंय.
नमस्कार. माझे नाव वैशाली साळुंखे. मी धानोरीमध्ये २०२० पासून सी आर पी म्हणून काम करत आहे. यांना आम्ही प्रोत्साहन केले की त्यांच्याकडे देशी गाई आहेत. त्यांनी म्हणले प्रॉडक्ट आम्ही बनवू शकतो, पण प्रॉडक्ट बनवण्यासाठी पैसा नाही. मग आम्ही अंतर्गत कर्ज दिलं. बँकेचं कर्ज मिळवून दिलंय. ग्रामसंघातून, सी आय एफच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही प्रॉडक्‍ट तयार करा.
****
हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात आज शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवकालीन आणि ऐतिहासिक नाण्यांचं प्रदर्शनाचे उदघाटन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात देशविदेशातील नाणी, नोटांचं प्रदर्शन आणि त्यांचा इतिहास मांडण्यात आला. शहरातील युवक वैभव कोटकर यांनी दहा वर्षापासून या नाण्यांचं आणि नोटांचं संकलन केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं पोलिसांनी एमडी हा अमंलीपदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अंमलीपदार्थांनच्या ५९ पुड्या जप्त केल्या असून, त्याची किंमत अडीच लक्ष रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी एक वाहन, मोबाईल यासह एकून दहा लाख ७५ हजार रुपये किमतीचा मद्देमाल जप्त केला आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या योजनेचा महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील साडेनऊ हजारांहून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला आहे, अशी माहीती छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान दिलं जातं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेकडून सातत्याने प्रभावीपणे मोहीम राबवण्यात येत आहे.
****
0 notes
imranjalna · 2 days ago
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार का जालना जिला दौरा: कार्यक्रम जारी
Deputy Chief Minister Ajit Pawar’s visit to Jalna district: Program released जालना, 14 फरवरी (जिमाका): महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार, 15 फरवरी 2025 को जालना जिले के दौरे पर रहेंगे। उनके दौरे का विस्तृत कार्यक्रम इस प्रकार रहेगा: सुबह 9:40 बजे – अजित पवार श्रद्धा एनर्जी और इंफ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., बागेश्वरी शुगर फैक्ट्री (हेलिपैड, यूनिट नं. 1, वरफळ, तहसील परतूर, जिला जालना)…
0 notes