Tumgik
#११७
blessed1neha · 2 years
Text
Why did Sita gave Agni Pareeksha?
It’s also a little bit of a misnomer to call it the “Agni-Parikṣa” because Rāma never actually ordered Sītā to enter fire, as many modern people (including critics of Lord Rāma’s actions) are apt to think.
When Sītā is brought before Him, Rāma, after publicly professing doubt in her character, actually says:
तद्गच्छ त्वानुजानेऽद्य यथेष्टं जनकात्मजे | एता दश दिशो भद्रे कार्यमस्ति न मे त्वया || ६-११५-१८
"O Seetha! That is why, I am permitting you now. Go wherever you like. All these ten directions are open to you, my dear lady! There is no work to be done to me, by you." (Vālmīki-Rāmāyaṇa 6.115.18)
It is important to understand that Rāma, Whom the text (VR 6.117.13–16) identifies as the all-knowing Nārāyaṇa, actually had no such doubt about Sītā’s character, as His indifference to her was merely an act when in reality He was tearful at the thought of how He was about to behave towards her (VR 6.114.5).
Furthermore, while many are of the view that Rāma had to prove Sītā’s purity to the assembled witnesses, the reality is that the assembled witnesses had no such doubt either. Lakṣmaṇa was said to have become angry when Sītā asked him to prepare the pyre by which she would immolate herself (VR 6.116.20) and only acceded to her request when he divined Rāma’s hidden intention (VR 6.116.21). The others in the assembly were unable to look at Rāma (VR 6.116.22) since they, too, had only wanted to see Sītā reunited with Rāma. The assembled devas including Brahmā and Śiva also express their doubts about Rāma’s behavior (VR 6.117.6) as if He is somehow, impossibly, unaware of His own divinity.
Then when Agni presents Sītā to Rāma, he states:
नैव वाचा न मनसा नैव बुद्ध्या न चक्षुषा | सुवृत्ता वृत्तशौण्डीर्यं न त्वामत्यचरच्छुभा || ६-११८-६ रावणेनापनीतैषा वीर्योत्सिक्तेन रक्षसा | त्वया विरहिता दीना विवशा निर्जनाद्वनात् || ६-११८-७ रुद्ध चान्तःपुरे गुप्ता त्वच्चित्ता त्वत्परायणा | रक्षिता राक्षसीभिश्च घोराभिर्घोरबुद्धिभिः || ६-११८-८ प्रलोभ्यमाना विविधं तर्ज्यमाना च मैथिली | नाचिन्तयत तद्रक्षस्त्वद्गतेनान्तरात्मना || ६-११८-९ विशुद्धभावां निष्पापां प्रतिगृह्णीष्व मैथिलीम् | न किंचिरभिधातव्या अहमाज्ञापयामि ते || ६-११८-१०
"This auspicious lady, whose character has been good, has never been unfaithful to you who are endowed with strength of character either by word or by mind or even by intellect or by her glances." "Separated from you, this miserable and helpless lady, was taken away by Ravana the demon, who was arrogant of his valour, from a lonely hermitage." "This Seetha, who was fixing her mind upon you ad looking on you as her final attainment, was detained in the gynaecium and hidden there. She was guarded by rightful female-demons with horrible intellect." "Seetha, whose mind was directed towards you, ignored that demon even though allured and frightened through various means." "Take back Seetha, who is sinless, with a pure character. She should not be told anything harsh. I hereby command you." (Vālmīki-Rāmāyaṇa 6.117.6–10)
It is then that Rāma admits that He sought only to convince the whole world of Sītā’s spotless character:
प्रत्ययार्थं तु लोकानां त्रयाणाम् सत्यसंश्रयः | उपेक्षे चापि वैदेहीं प्रविशन्तीं हुताशनम् || ६-११८-१७
"In order to convince the three worlds, I, whose refugee is truth, ignored Seetha while she was entering the fire." (Vālmīki-Rāmāyaṇa 6.118.17)
It’s important to understand that Sītā’s fidelity as a wife was only the external cause of Rāma’s behavior. What is actually being showcased here is Sītā’s one-pointed, uncompromising, and selfless devotion to Rāma even in the face of being mistreated. Devotion like this is not of an earthly nature, and indeed, the text itself states that Sītā and Rāma are not an ordinary couple, but rather Lakṣmī and Nārāyaṇa themselves:
सीता लक्ष्मीर्भवान् विष्णुर्देवः कृष्णः प्रजापतिः || ६-११७-२८ वधार्थं रावणस्येह प्रविष्टो मानुषीं तनुम् |
"Seetha is no other than Goddess Lakshmi (the divine consort of Lord Vishnu), while you are Lord Vishnu. You are having a shining dark-blue hue. You are the Lord of created beings. For the destruction of Ravana, you entered a human body here, on this earth." (Vālmīki-Rāmāyaṇa 6.117.28)
Though she could have left that place and chosen anyone else as her husband (she was exhorted to do so in VR 6.115.21–23), she would have none of it as she only accepted Rāma as her Lord.
The same sort of exclusive dependence on her Lord was also on display when, during Rāvaṇa’s torments, she frankly declared:
असंदेशात्तु रामस्य तपसश्चामपालनात् | न त्वां कुर्मि दशग्रीव भस्म भर्मार्ह तेजसा || ५-२२-२०
"O Ravana! Although you are suited to be burnt into ashes, not having the mandate of Rama and preserving austerity, I am not reducing you into ashes with my glory." (Vālmīki-Rāmāyaṇa 5.22.20)
When Sītā was unwilling even to free herself from Rāvaṇa’s clutches despite having the ability to do so, then what is the conclusion that the reader is meant to understand?
The conclusion is that Sītā is not an ordinary devoted wife, but a 100% fully surrendered devotee of Nārāyaṇa who would have no other Lord, who would do nothing without His sanction, whose purity was greater even than that of fire, and who saw Rāma as her final attainment (tvatparāyaṇā). The ultimate lesson, therefore, is about the glory of śaraṇāgati and the glories of one who, like Sītā, had attained it.
Tumblr media
4 notes · View notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
विरोधी पक्षांच्या खोट्या विधानांविरोधात कठोर कारवाई करावी-पंतप्रधानांची लोकसभाध्यक्षांकडे मागणी.
राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्मिती-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित.
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी ११७ हेक्टर भूसंपादन पूर्ण- २४६ कोटी मावेजा वितरित.
आणि
'नीट'पेपर फुटी प्रकरणी लातूर इथल्या दोन शिक्षक आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी.
****
विरोधी पक्षांकडून संसदेत केली जात असलेली निराधार आणि खोटी विधानं, दुर्लक्ष करण्यासारखी नसल्यानं, त्याविरोधात कठोर कारवाईची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला लोकसभेत उत्तर देतांना पंतप्रधानांनी ही मागणी केली. गेल्या दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळावरचा विश्वास म्हणूनच जनतेनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएला तिसऱ्या वेळेस स्थैर्य आणि निरंतरता यासाठी बहुमत दिल्याचं सांगत, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं
काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा मोठा पराभव असून, पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधानांच्या या भाषणादरम्यान विरोधकांनी सातत्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली होती.
****
राज्याच्या विधानसभेतही राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. राज्यात आगामी काळात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी विविध उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. परदेशी थेट गुंतवणुकीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रातही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रकल्प तसंच समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी या भाषणात उल्लेख केला –
मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व आठ जिल्ह्यातील १२५० गावांना जलजीवन मिशनमध्ये घेतलंय आणि एकोणतीस हजार कोटींच्या कामांना आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे. जे काही वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी या दुष्‍काळी भागाकडे वळवण्याचं काम आपलं सरकार करेल.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहिण, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जमिनीची अट काढून टाकली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना लगेच मदतीची रक्कम जमा केली जाईल, तसंच उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील असं��ी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी सरकारी अधिकारी - कर्मचारी पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार करावी, त्यावर तत्काळ कारवाईचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात वरूड इथं एका तलाठ्याला अशाच प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही माहिती दिली. तुळशीराम कंठाळे असं या तलाठ्याचं नाव आहे.
****
विधान परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घेण्यात यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि या निर्णयाच्या विरोधात सभात्याग केला. सभापतींनी हा निर्णय देताना, या विषयावर झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत अंबादास दानवे यांची अनुपस्थिती, तसंच झालेल्या वर्तनाबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना त्यांच्या वर्तनात नव्हती, असं निरीक्षण नोंदवत, याला आळा न घातल्यास महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, हा निर्णय एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना, दानवे यांच्या कथित अवमानकारक वक्तव्याबद्दल आपण माफी मागत असल्याचं सांगितलं. मात्र दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता, सदनानं असा ठराव संमत करणं हे लोकशाहीला घातक असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरीता घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै, दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी २४ अर्ज भरले आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर तसंच अमित गोरखे, यांनी अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या अर्जांची छाननी उद्या होणार असून शुक्रवार पर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी मतदान तसंच मतमोजणी होणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, असं आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पुढचा हप्ता वितरीत करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल, असंही मुंडे यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आल्याची माहिती, मुंडे यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान सदनाला दिली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ- एस. टी.च्या ताफ्यात ५ हजार १५० नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. जुन्या सहा हजार बस आता स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यात येत असल्याचं भुसे यांनी सांगितलं. शासनाने महामंडळाला विद्यार्थी प्रवास सवलत योजनेपोटी ८३७ कोटी, ज्येष्ठ नागरिक विनामूल्य प्रवास सवलत योजनेसाठी १ हजार १२४ कोटी, तर महिला सन्मान योजनेकरीता १ हजार ६०५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती केली असल्याची माहिती भुसे यांनी दिली. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत करण्यात येत असल्याचंही भुसे यांनी सांगितलं.
****
सोलापूर तूळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
नीट'पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले लातूर इथले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधव या दोन्ही आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या सीबीआय कोठडीची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली होती, न्यायालयाने ती मान्य केली. दरम्यान या प्रकरणाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
****
ग्रामीण भागात पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांबाबत अतिसार थांबवा या अभियानांतर्गत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. या अभियानाचा शुभारंभ आज जालना जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराज यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन झालं. माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या पालखीचं स्वागत केलं. आजच्या मुक्कामानंतर पालखी उद्या पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
****
0 notes
samaya-samachar · 9 months
Text
सन्दीप जोराको शतकमा एपीएफले बागमतीलाई दियो २४२ रनको लक्ष्य
काठमाडौँ, २९ पुस । जारी प्रधानमन्त्री कप पुरुष राष्ट्रिय क्रिकेट प्रतियोगिता अन्तर्गत एपीएफले बागमती प्रदेशलाई २४२ रनको लक्ष्य दिएको छ । टस हारेर पहिला ब्याटिंग गरेको एपीएफले सन्दीप जोराको शतकीय पारीको मद्धतले ५० ओभरमा ९ विकेट गुमाउदै २४० रन बनाएको हो ।   केवल ४१ रनमा ५ विकेट गुमाएको एपीएफलाई सन्दीपले सम्हालेका थिए । सन्दीपले ११७ बलमा ११२ रन बनाएका थिए । त्यस्तै लोकेश बमले २७ रन बनाए भने अमर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
भंगाराच्या विल्हेवाटमुळे सरकारला मिळाला ११७ कोटींचा महसूल
https://bharatlive.news/?p=169886 भंगाराच्या विल्हेवाटमुळे सरकारला मिळाला ११७ कोटींचा महसूल
पुढारी ...
0 notes
nepsebajarofficial · 2 years
Text
आजदेखि खुल्यो आत्मनिर्भर लघुवित्तको आईपीओ , कति दिने आवेदन ?
आत्मनिर्भर लघुवित्त वित्तीय संस्था लिमिटेडले आज देखि आईपीओ निष्कासन गरेको  छ। कम्पनीले  २ करोड ३ लाख ३८ हजार रुपैयाँ बराबरको प्रतिशेयर १०० रुपैयाँ अंकित मूल्यका २ लाख ३ हजार ३८० कित्ता शेयर सर्वसाधारणमा विक्री गर्न अनुमति पाएको थियो । वैदेशिक रोजगारीमा गएका नेपाली कामदारमा विक्री पछि अब ३ हजार ११७ कित्ता शेयर कर्मचारीहरू र १० हजार १७० कित्ता सामूहिक लगानी कोषका लागि सुरक्षित गरि बाँकी १ लाख ६९…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nigranidainik · 2 years
Text
तुफानडाँडा जिप दुर्घटना ः मष्टा गाउँ शोकमा
तुफानडाँडा जिप दुर्घटना ः मष्टा गाउँ शोकमा
जिप दुर्घटनामा परेर सात जनाले अकालमा ज्यान गुमाएपछि बझाङको मष्टामा शोकमा ढुबेको छ । सदरमुकाम चैनपुरको सिलदेवी मन्दिरमा बुधबार मेला लागेको थियो । मेलाबाट घर फर्किरहेका मष्टा गाउँपालिकाका यात्रु सवार जिप बुधबार दुर्घटनामा परेको थियो । सदरमुकाम चैनपुरबाट मष्टा गाउँपालिका– २, खेतकोट जाँदै गरेको सुपप्र ०१–००१ च ११७ नम्बरको जिप दिउँसो दुर्घटनामा परेको प्रहरीले जनाएको छ । कच्ची सडकमा क्षमताभन्दा बढी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mithilanchaltoday · 2 years
Text
तिहारको मुखैमा ७ महिनाको बालीका सहित मृत्यु हुनेको संख्या ७ पुग्यो घाइते १६ जनाकै पहिचान खुल्यो ५ जना डडेल्धुरा रेफर ! – Anautho
तिहारको मुखैमा ७ महिनाको बालीका सहित मृत्यु हुनेको संख्या ७ पुग्यो घाइते १६ जनाकै पहिचान खुल्यो ५ जना डडेल्धुरा रेफर ! – Anautho
बझाङमा जिप दुर्घटनामा परी घाइते भएका सबैको पहिचान खुलेको छ। मष्टा गाउँपालिकाको डुङ्ग्रीबाट गाउँपालिकातर्फ गइरहेको सुपप्र ०१–००१ ज ११७ नम्बरको जिप बुधबार दिउँसो दुर्घटना हुँदा १६ जना घाइते भएका थिए। घाइते हुनेमा चालक ३५ वर्षीय राजेश रोकाया, मष्टा गाउँपालिका–२ का ८ वर्षीय अमृत खड्का, १३ वर्षीया रोशनी धामी, सिंहवीर बुढा, ४ वर्षीय सिर्जन सिंह, ११ वर्षीया अम्बिका सिंह, ५० वर्षीया सिन्कीदेवी भण्डारी,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 3 years
Text
पल शाहविरुद्ध ११७ वटा प्रमाण पेश
पल शाहविरुद्ध ११७ वटा प्रमाण पेश
काठमाडौं, १० चैत्र । बलात्कारको अभियोगमा प्रहरीको हिरासतमा रहेका अभिनेता पल शाहविरुद्ध प्रशस्त प्रमाण पेश भएका छन् ।शाहविरुद्ध जिल्ला अदालत तनहुँमा सरकारी वकिलको तर्फबाट ११७ वटा प्रमाण तथा कागजात पेश भएका हुन् । प्रहरीले सबै अनुसन्धान सकाएर सरकारी वकिलकोमा प्रतिवेदन बुझाएको थियो । मुद्दामा शाहमाथि १४ वर्षको सजाय मागदाबी गरिएको  छ।
Tumblr media
View On WordPress
0 notes
nepal123 · 7 years
Photo
Tumblr media
विश्वकै सबैभन्दा धेरै उमेरकी महिलाको ११७ वर्षको उमेरमा निधन, यस्तो छ उनको रोचक कथा एजेन्सी- विश्वकै सबैभन्दा धेरै उमेरकी महिला एमा मोरैनोको १ सय १७ वर्षको उमेरमा निधन भएको छ ।१९ औं शताब्दीमा जन्मिएर पनि आज सम्म सफल बाँच्न सफल एमा एक्लो व्यक्ति थिइन् । १८९९ को नोभेम्बर २९ मा इटालीमा जन्मेकी एमी तीन शताब्दीसम्म बाँच्न ससफल भइन् । यसै समयमा एमाले असफल वैवाहिक जीवन, एक्लो छोराको निधन, दुईवटा विश्वयुद्ध तथा इटालीमा ९० भन्दा बढी सरकार देख्न सफल भइन् । उनकी आमा पनि ९१ वर्षसम्म जीवित रहेकी थिइन् । दैनिक तिन वटा सम्म अण्डा खाने गरेकी एमाकी आमा पनि ९१ वर्षसम्म जीवित थिइन् । The post विश्वकै सबैभन्दा धेरै उमेरकी महिलाको ११७ वर्षको उमेरमा निधन, यस्तो छ उनको रोचक कथा appeared first on Etajakhabar.
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या देशभरातल्या ४९ लोकसभा मतदार संघात मतदान
राज्यात १३ मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी पथकं रवाना-सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं वृद्धापकाळानं निधन
नैऋत्य मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल
आणि
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीला पुरुष दुहेरीचं विजेतेपद
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. देशभरातल्या आठ राज्यातल्या ४९ लोकसभा मतदार संघात ९४ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर ८ कोटी ९५ लाख मतदार उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, ओडीशात विधानसभा निवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे.
राज्यात लोकसभेच्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ मतदारसंघात उद्या २० मे रोजी मतदान होत आहे. या सर्व १३ मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यामध्ये अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल किर्तीकर, उज्जल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, भारती पवार, आणि शांतीगिरी महाराज आदींचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांसाठी २४ हजार ५७९ मतदान केंद्रांवर दोन कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी सर्व मतदारांना मतदानाचा घटनात्मक हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. याबाबतचा एक ट्विट संदेश त्यांनी जारी केला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या ४ लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध केंद्रावर मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं. सर्व मतदारसंघातील मतदानासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक मतदान साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले.
****
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर चार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये निमलष्करी दल तसंच गृहरक्षक दलाच्या तुकड्यांचाही समावेश आहे. या चार हजार पोलिसांमध्ये ११० अधिकारी, ३०० गृहरक्षक तसंच निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या आहेत. हे सर्व पोलिस वॉकीटॉकी तसंच मेगाफोनद्वारे प्रत्येक हालचालींचा आढावा घेत आहेत. ७८ पथके ही फिरती तर स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात २० जणांना तडीपार करण्यात आलं आहे तर, ४५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना नोटिसा बजावल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.
****
पालघर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी २ हजार २७० मतदान केंद्रं सज्ज झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातही ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात २४, कल्याण लोकसभा मतदारसंघांत २८ तर भिवंडी लोकसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात या अंतर्गत महिलांसाठी गुलाबी, युवकांसाठी पिवळ्या तर दिव्यांगांसाठी निळ्या रंगात मतदान केंद्रं सजवली जात आहेत. भिवंडी ग्रामीण या मतदार संघामधील सारंग गावातील ३२१ क्रमांकाचं मतदान केंद्र हे आगरी-कोळी संस्कृतीनं सजवण्यात येत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ७ हजार मतदान यंत्रांसह इतर साहित्य घेऊन मतदान पथकं आपापल्या निर्धारित मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नाशिक जिल्ह्यात ४ हजार मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदार संघात १ हजार ९२२ तर नाशिक मतदार संघात १ हजार ९१० मतदान केंद्र आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघातल्या १ हजार ७०४ मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना होत आहेत. मतदानासाठी जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११७ बसगाड्यांसह एकूण ७५२ वाहनं तैनात केली आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून एकूण आठ हजार ८७९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण सहा लाख ७३ हजार ९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५५ गुन्हे दाखल झाले असून, ५६ जणांना अटक करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं सातारा जिल्ह्यात भुईंज इथं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून, तसंच विविध राष्ट्रीय समित्यांवर काम केलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर भुईंज इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं निकोबार बेटांवर आगमन झालं आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली. निकोबार द्वीप समूह, दक्षिण अंदमानचा समुद्र तसंच बंगालच्या खाडीच्या काही भागाकडे मोसमी पावसाचा प्रवास सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या ३१ मे पर्यंत मोसमी पाऊस केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पूर्वमोसमी पावसाने आज अनेक ठिकाणी हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काही भागात आज दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
****
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत कोल्हापूर आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, केसर यासोबतच विविध ४७ प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. येत्या २३ मे पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात आटपाडी बाजार समितीच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याच्या दृष्टीने तसंच ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून माफक दरात आंबा उपलब्ध व्हावा या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज बँकॉक इथं झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक चिराग जोडीने के चेन बो यांग आणि लि यू यी को या चिनी बॅडमिंटनपटूंच्या जोडीचा २१-१५, २१-१५ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारीत २० षटकांत पाच बाद २१४ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायजर्स हैदराबाद संघानं सहाव्या षटकांत दोन बाद ८३ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आज दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा या स्पर्धेतला शेवटचा साखळी सामना आहे.
****
मुंबईच्या सांस्कृतिक कलादर्पणचा यंदाचा नाट्यसेवा गौरव पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातले निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांना जाहीर झाला आहे. मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येत्या २३ मे रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
****
परभणी जिल्हा तलाठी संघाची नूतन कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी श्यामसुंदर सूर्यवंशी, कार्याध्यक्षपदी रामप्रसाद कोल्हे, तर उपाध्यक्षपदी शंकर राठोड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
****
घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील अनाधिकृत फलकांवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. महानगर पालीकेनं मोठ्या आकाराचे तीन फलक आणि ०८ बॅनर नियम बाह्य ठरवले असून ज्या खाजगी मालमत्तांवर होर्डींग्ज लावण्यात आलेले आहेत त्या मालमत्ता धारकांना उद्या पर्यंतची मुदत दिली आहे. सदरील फलकांमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊन जीवीत अथवा वित्तहानी झाल्यास संबंधीत आस्थापना आणी मालमत्ताधारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा लातूर महापालिकेने दिला आहे.
****
0 notes
samaya-samachar · 9 months
Text
सन्दीप जोराको शतकमा एपीएफले बागमतीलाई दियो २४१ रनको लक्ष्य
काठमाडौँ, २९ पुस । जारी प्रधानमन्त्री कप पुरुष राष्ट्र���य क्रिकेट प्रतियोगिता अन्त���्गत एपीएफले बागमती प्रदेशलाई २४२ रनको लक्ष्य दिएको छ । टस हारेर पहिला ब्याटिंग गरेको एपीएफले सन्दीप जोराको शतकीय पारीको मद्धतले ५० ओभरमा ९ विकेट गुमाउदै २४० रन बनाएको हो ।   केवल ४१ रनमा ५ विकेट गुमाएको एपीएफलाई सन्दीपले सम्हालेका थिए । सन्दीपले ११७ बलमा ११२ रन बनाएका थिए । त्यस्तै लोकेश बमले २७ रन बनाए भने अमर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांवर चेहरा ओळखण्याची यंत्रणा असलेल्या कॅमेऱ्यांची नजर
https://bharatlive.news/?p=149806 मध्य रेल्वेच्या ११७ स्थानकांवर चेहरा ओळखण्याची यंत्रणा असलेल्या ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय लाइव्ह स्कोअर आणि लाइव्ह अपडेट्स | क्रिकेट बातम्या
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय लाइव्ह स्कोअर आणि लाइव्ह अपडेट्स | क्रिकेट बातम्या
ENG vs SA, 1st ODI Live: जेसन रॉय (चित्रात) याने जॉनी बेअरस्टोसह इंग्लंडसाठी फलंदाजीची सुरुवात केली.© एएफपी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली एकदिवसीय लाइव्ह स्कोअर आणि लाइव्ह अपडेट्स: रॅसी व्हॅन डर डुसेनने ११७ चेंडूत १३३ धावा केल्याने दक्षिण आफ्रिकेने चेस्टर-ले-स्ट्रीट येथील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५ बाद ३३३ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने एकाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
healthaawaj · 2 years
Text
स्वास्थ्य व्यवसयी परिषदको प्रवेश परीक्षामा ४० प्रतिशत उत्तीर्ण
स्वास्थ्य व्यवसयी परिषदको प्रवेश परीक्षामा ४० प्रतिशत उत्तीर्ण
काठमाडौँ – नेपाल स्वास्थ्य व्यवसयी परिषदले लिएको तेस्रो नाम दर्ता प्रमाणपत्र परीक्षामा ४०.८५ प्रतिशत परीक्षार्थी उत्तीर्ण भएका छन्। परिषदले २२ असारदेखि २४सम्म लिएको परीक्षामा सहभागी २८४९ परीक्षार्थी मध्ये ११६४ ( ४०.८५) प्रतिशत उत्तीर्ण भएका हुन्। परीक्षामा कुल विशिष्ट तहका सहभागी १९२ मध्ये ११७ जना उत्तीर्ण भएका छन्। त्यस्तै, प्रथम तहतर्फका सहभागी ९७२ परीक्षार्थी मध्ये ३७१ जना र पिसिएलका सहभागी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nepalvani · 2 years
Text
विष्णुपुर गाउँपालिका अध्यक्षमा एमाले र उपाध्यक्षमा जसपा विजयी
विष्णुपुर गाउँपालिका अध्यक्षमा एमाले र उपाध्यक्षमा जसपा विजयी
सिरहा : सिरहाको विष्णुपुर गाउँपालिका अध्यक्षमा नेकपा एमालेका सत्यनारायण यादव निर्वाचित भएका छन्। अन्तिम मतपरिणामअनुसार ४१ मतान्तरले यादव अध्यक्षमा निर्वाचित भएका हुन्। उनले दुई हजार १५८ मत पाउँदा निकटतम् प्रतिद्वन्द्वी जसपाका जागेश्वर यादवले दुई हजार ११७ मत पाएका छन्। गाउँपालिका अध्यक्षमा निर्वाचित सत्यनारायण ०७४ को निर्वाचनमा जसपाका जागेश्वरसँग पराजित भएका थिए। अध्यक्षमा कांग्रेसका कुशेश्वर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mithilanchaltoday · 2 years
Text
साओमीका नयाँ स्मार्टवाचदेखि इलेक्ट्रिक ब्रशसम्म उत्पादन नेपालमा, कति छ मूल्य ?
साओमीका नयाँ स्मार्टवाचदेखि इलेक्ट्रिक ब्रशसम्म उत्पादन नेपालमा, कति छ मूल्य ?
&nbsp शुक्रबार, असार १०, २०७९ काठमाडौं । मार्टफोन निर्माता कम्पनी साओमीले स्मार्टवाच लगायतका विभिन्न उपकरण नेपाल भित्र्याएको छ । जसमा साओमी स्मार्टवाच एस वान एक्टिभ समेत रहेको छ ।   ११७ स्पोर्ट मोड रहेको यो स्मार्ट वाचमा मुटुको धडकनको गति र रगतमा भएको अक्सिजनको मात्रा जाच्ने सेन्सर राखिएको छ । साथै बाहिरी गतिविधि ट्र्याकिङका लागि डुअल ब्यान्ड पोजिसनिङ भएको यो एस वान एक्टिभमा पानी नपस्ने बताइएको…
Tumblr media
View On WordPress
0 notes