Tumgik
#हिमाचल हवामान
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्‍दी ध्‍वजाचं पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
****
भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.
****
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
****
उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.
****
चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.
****
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगून, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
****
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
****
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
हिमाचल हवामान बातम्या अटल बोगदा जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद आहे
हिमाचल हवामान बातम्या अटल बोगदा जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद आहे
कुल्लू. जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. हवामान आता थोडे स्वच्छ झाले असले तरी, तरीही कुल्लूच्या २७ रस्त्यांवर वाहतूक बंद आहे. बीआरओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा बर्फ साफ करण्यात व्यस्त आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर, प्रशासनाने मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग 3 आणि औट-लुहरी राष्ट्रीय 305 जालोरी पासच्या दोन्ही बाजूंना हिमस्खलनाबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cynicalities · 3 years
Text
‘सफरचंद’ या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कोठून आला असेल याचे मला नेहमी कुतूहल वाटे. कारण फारशी भाषेत सफरचंदाला 'सेब' असे नाव आहे. हिंदी उर्दू मध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे 'सफरचंद' नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मला अनेकवेळा पडलेला. त्याचं उत्तर अचानकच सापडलं.
आई वडिलांना हजयात्रेला घेऊन गेलेलो, मदिना शहरी मुक्काम होता. तिथल्या एका मॉलमध्ये चक्कर मारताना 'सफरजल' (سَفَرْجَل) या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली होती. पण ती काही सफरचंदं नव्हती. त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे ‘बिही’ असे म्हणतात असे पुढे समजले. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी हि फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं ‘सफरजल’ हे नाव त्या फळांना होतं. आपण ज्याला ‘सफरचंद’ म्हणतो त्याला मात्र अरबीत 'तुफैहा' असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून ? सफरचंदाला गुजराती लोक 'सफरजन' म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव. माझ्यामते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं. गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सुरत वैगेरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल. या फळांची बंदरांवरून आवक-जावक असावी. किंवा सुरतेवरून हजयात्रेसाठी जाणं-येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी हि फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी. मोहम्मद पैगंबरांनी सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत. सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच 'सफरजन' हा शब्द त्यासाठी वापरात घेतला. मराठी लोकांनी गुजराती 'सफरजन' चे शेठीया नावाच्या जवळ जाणारे रूपांतर करून 'सफरचंद' केले. रायचंद, हिराचंद, लखीचंद सारखे सफरचंद.
जगात सर्वप्रथम सफरचंदं माहित होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कज़ाख़िस्तानाच्या डोंगराळ भागात. तिथून हे फळ जगभर पसरले. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंदं या प्रदेशात उत्पन्न केली आहेत कि संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात. हे प्राचीन फळ आहे. सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध. बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि इव्ह हे फळ खातात आणि स्वर्गातून हाकलून दिले ज��तात अशी कथा आहे.
आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंदं होती पण भारतभर हि फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंदं होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेनं आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंदं आंबट असल्यामुळे ती इतकी प्रसार पावली नाहीत. सफरचंदं भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचे श्रेय जाते सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयास.
या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या विसाव्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा अध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला. शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथले अठरा विश्वे दारिद्र्य, अन्नान दशा पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचे ठरवले. अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसे पोषक हवामान आहे तसेच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्ष्यात आले आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड केली जाऊ शकते आणि तसे झाले पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फीयाहुन उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला. आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात स्टोक्सचा वाटा थोर आहे.
पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. सत्यानंद हे नाव स्वीकारले आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ऍपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.
—हरून शेख
16 notes · View notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
आज या राज्यात मुसळधार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी!
आज या राज्यात मुसळधार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी!
आज हवामान अंदाज 2021 च्या मान्सूनने देशातील जवळपास सर्व ठिकाणी ठोठावली आहे. दुसरीकड�� पावसाळ्यामुळे उन्हाच्या त्रासापासून लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाळ्यामुळे अनेक भागात अडचणी वाढल्या आहेत. वास्तविक पावसाळ्यामुळे देशातील बर्‍याच भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याखेरीज दिल्लीत पुढील -5 ते days दिवस पावसाबरोबरच हिमाचल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी मुसळधारपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aapnugujarat1 · 7 years
Photo
Tumblr media
उत्तर भारत में घना कोहरा छाया :१२ से अधिक ट्रेन रद समूचे उत्तर भारत में ठंड बढ़ गई है । हिमाचल प्रदेश और जम्मू कश्मीर में हिमवर्षा हुई है । जिसके चलते न्यूनतम तापमान शून्य से भी नीचे पहुंच गया है । मैदानी भागों में भी ठंड बढ गई है । कोहरे की वजह से ट्रेन और विमानी सेवा को असर हुई है । जम्मू कश्मीर से मिली जानकारी के मुताबिक गुलमर्ग में न्यूनतम तापमान माईनस ९.८ डिग्री दर्ज हुआ है । दूसरी ओर अमरनाथ यात्रा के लिए बेझकेम्प पहलगांव में न्यूनतम तापमान माइनस ६.५ डिग्री दर्ज हुआ है । लेह में माइनस ८.५ डिग्री और कारगिल में माइनक ८ डिग्री तापमान दर्ज हुआ है । हिमाचल में भी इसी तरह की स्थिति है । मनाली, काल्पा में माइनस ६.३डिग्री तक तापमान पहुंच चुका है । हवामान विभाग ने भारी बारिश और हिमवर्षा की चेतावनी जारी की है । जयपुर से मिली जानकारी के मुताबिक राजस्थान के जयपुर, चुरु, श्रीनगर, बीकानेर, भरतपुर, करोली और धोलपुर में कोहरे की चपेट में सभी इलाकें आ गए हैं । २५ से अधिक ट्रेनें देरी से चल रही है । दिल्ली -एनसीआर, उत्तर प्रदेश और हरियाणा के ज्यादातर हिस्सों में इन दिनों शीतलहर चल रही है । राष्ट्रीय राजधानी दिल्ली में शुक्रवार तड़के घना कोहरा छाया रहा । यहां द्दश्यता काफी कम रही । मौसम के बदले मिजाज का असर ट्रेनों की रफ्तार पर भी पड़ा है । २५ ट्रेनें देरी से चल रही हैं जबकि २ ट्रेनों का समय बदला गया हैं । घने कोहरे के कारण देरी के चलते १२ ट्रेनों को रद्द करना पड़ा है । दिसम्बर के बचे हुए दिनों और जनवरी में कोहरा छाए रहने की संभावना है, जिससे ट्रेनें देरी से चल सकती हैं । ऐसे समय में ट्रेनों के संचालन के लिए रेल मंत्रालय ने एक विस्तृत योजना तैयार की है । इसमें कोहरे से प्रभावित क्षेत्रों के लिए ट्रेनों को रद्द करने, ट्रेनों की फ्रीक्वेंसी घटाने आदि के बारे में जानकारी दी गई है । यह योजना १ दिसम्बर से लागू हो गई है और १३ फरवरी तक इस पर अमल किया जाएगा । यात्रियों को परेशानी नहीं हो इसके लिए पहले ही ट्रेनों को रद्द किया जा रहा है, इससे लोग फिर से यात्रा की योजना बना सकेंगे । ट्रेन रद्द होने पर प्रभावित यात्रियों को पूरा रिफंड दिया जाएगा । यात्रियों को सलाह दी गई है कि वे यात्रा शुरू करने से पहले ट्रेन का स्टेटस अवश्य जांच लें । वैसे, ट्रेनों का स्टेटस यात्रियों के पंजीकृत मोबाइल नंबरों पर भी दिया जा रहा है ।
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्‍के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जि���ेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच���छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्‍के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी १९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 11 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, परवा १३ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधन-सामुग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आली आहे. या अकरा मतदार एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढवत असून, एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांवर, ५३ हजार ९५९ बॅलेट युनीट, २३ हजार २८४ कंट्रोल युनीट आणि २३ हजार २८४ व्हीव्हीपॅट यंत्राच्या आधारे, दोन कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
****
मतदानासाठी बीड जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, नागरीकांनी मतदान करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ३५५ मतदान केंद्र आहेत.  यापैकी एका ठिकाणी किमान चार लोकांना एकाच वेळी मतदान करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर पाण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी पाळणाघर असणार आहे. वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आशा वर्कर केंद्रात राहतील. एकूण ६३ मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिलचेअर ची व्यवस्था करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकार्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते जोरदार प्रचार करत आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार इथं महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केलं. त्यापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार असलेल्या भागात उष्णतेची लाट नसल्याचा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. या फेरीत उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर या नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या एकूण ९६ जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम राजस्थान वगळता भारताच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट नाही. तसंच पश्चिम राजस्थानमधली उष्णतेची लाट उद्यापासून कमी होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर के जेनामणी यांनी सांगितलं.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे लातूर शहरातल्या बार्शी रोडवरील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दोन बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने हे विवाह थांबवून पालकांचं समूपदेशन केलं. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आणि बालविवाहाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर - नांदेड सचखंड एक्सप्रेसची उद्या रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगीर असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
भारताचा ऑलिम्पिकपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. नीरजनं सहाव्या प्रयत्नात ८८ पूर्णांक ३६ मीटर अंतरावर भाला फेकला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता भारताच्या किशोर जेना यानंही यंदा डायमंड लीगमध्ये पदार्पण केलं. ७६ पूर्णांक ३१ मीटर भालाफेक करत तो  नवव्या स्थानावर राहिला.
****
भारताची कुस्तीपटू निशा दहियानं आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. तुर्की मध्ये काल झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निशानं ६८ किलो वजनी गटात उपान्त्य फेरीत रोमानियाच्या खेळाडुचा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी निशा ही पाचवी भारतीय महिला कुस्तीपटू आहे. याआधी अंतिम पंघाल, विनेश फोगाट, अंशु मलिक रितिका हुडा या देखील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत कोणतेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. यापूर्वी देशद्रोहाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार राज्यमंत्री होते. हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. तसंच ते पाच वेळा आमदार देखील होते. भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे श्रेय पंडित सुखराम यांना जातं. त्यांनी देशात मोबाइल सेवा सुरू केली होती.
****
प्रसिद्ध संतूरवादक आणि संगीतकार पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा पार्थिव देह जुहूतल्या जेव्हीपीडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. शिवकुमार शर्मा यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ८३ हजार ८७८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९० कोटी ६७ लाख ५० हजार ६३१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ८९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ९८६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १९ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधी, त्यांचे दलाल, आणि गृह मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित २४ ठिकाणांवर छापे मारले. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोईंम्बतूर, मैसूर आणि राजस्थान मध्ये हे छापे टाकण्यात आले. गृह मंत्रालयाचे काही कर्मचारी, बिगर सरकारी संघटनांचे प्रतिनिधी, त्यांचे दलाल यांनी विदेशी योगदान अधिनियमांचं उल्लंघन करत परदेशातून दान मिळालेल्या रकमेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दोन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून, या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.  
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८९ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांना आपल्या सूचना आणि विचार २६ मे पर्यंत माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवता येतील. तसंच १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला मॅसेज रेकॉर्ड करुनही नागरीकांना आपले विचार मांडता येतील.    
****
पंचाहत्तराव्या कान्स चित्रपट महोत्सवात येत्या १७ मे रोजी कान्स इथं देशातले सर्व प्रतिष्ठित चित्रपट कलाकार भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वात हे प्रतिनिधी मंडळ कान्स इथं जाणार आहे. या प्रतिनिधी मंडळात अक्षय कुमार, ए.आर.रहमान, मामे खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, पूजा हेगडे, प्रसून जोशी, आर.माधवन, रिकी केज, शेखर कपूर, तमन्ना भाटिया, वाणी त्रिपाठी या व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षीच्या महोत्सवात सन्माननीय देशाचा मान भारताला देण्यात आला आहे. या अन्तर्गत ५ नवीन स्टार्टअप उद्योगांना दृक् - श्राव्य उद्योगक्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
****
राज्यात कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि पुणे या सहा आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना पहिल्या टप्प्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
इस्तांबुल इथं सुरु असलेल्या आयबीए महिला जागतिक मुष्ठीयोध्दा स्पर्धेत भारताच्या नीतूनं काल ४८ किलो वजनी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. नीतूनं काल रोमानियाच्या स्टेलुता डुटा हिला पाच - शून्य असं हरवलं. येत्या शनिवारी तीचा सामना स्पेनच्या लोपाज ��ेल एब्रोल सोबत होणार आहे. दरम्यान, आज निखत जरीन ५२ किलो वजनी गटात, ५७ किलो वजनी गटात मनीषा, ६३ किलो वजनी गटात परवीन आणि ७५ किलो वजनी गटात स्वीटी आज खेळणार आहेत.
****
असानी चक्रीवादळाची पश्चिमी मध्यच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. वादळाची तीव्रता कमी होत असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्यानं, त्याठिकाणी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.
****
0 notes
marathinewslive · 3 years
Text
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याक��ून अलर्ट जारी
नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. इथं केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असाही अंदाज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 November 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
भारतासाठी लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नसून, लोकशाही हा भारताचा स्थायी भाव आणि प्रवृत्ती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या शिमला इथं आयोजित पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८२ व्या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग यावेळी उपस्थित होते. एक राष्ट्र एक विधीमंडळ ही आपली एक संकल्पना असून, यामुळे आपल्या संसदीय प्रणालीला चालना मिळेल, तसंच राष्ट्राच्या लोकशाही घटकांना जोडण्याचं देखील ही प्रणाली काम करेल, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्यांची भूमिका ही लोकशाहीचा प्रमुख पाया असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद या देशातल्या शिखर संघटनेला यंदा शंभर वर्ष झाली आहेत. १९२१ मध्ये शिमला इथंच पहिली परिषद भरवण्यात आली होती. त्यानिमित्त या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या मालिकेचा हा ८३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशात काल नव्या दहा हजार १९७ कोरोना वि���ाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४४ लाख ६६ हजार ५९८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ६४ हजार १५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १३ हजार १३१ रुग्ण बरे झाले, देशात सध्या एक लाख २८ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन आजही सुरू आहे. या बाजारात येणाऱ्या ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे, आजही अनेक गाड्यांमधला माल रिकामा होऊ शकला नाही. आज बाजारात ११९ गाड्यांची आवक झाली आहे. आवक कमी असली तरी मात्र कांदा बटाट्याचे दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता व्यापारी, माथाडी आणि बाजार समिती यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
मागील दीड वर्षांपासून गोणीच्या वजनासंदर्भात माथाडी कामगार व्यापारी संघटनांशी चर्चा करत आहेत. बाजार समितीनेही याबाबत परित्रक काढलं होतं, मात्र याबाबत ठोस अंमलबजावणी झाली नसल्यानं हे आंदोलन सुरु आहे.
****
सांगली महानगरपालिकेतल्या विकास कामांसाठी मिळालेला १६ कोटी रुपयांचा निधी सांगली मिरजेतल्या दोन आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याआधीच वळवला, असा आरोप सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. ते काल यासंदर्भात वार्ताहरांशी बोलत होते. २०१७ पासून सांगली महानगरपालेकडची सर्व रक्कम भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी बांधकाम विभागाकडे वर्ग केली, दलितवस्ती सुधार योजनेकडची ११ कोटी ३० लाख रुपये देखील काम वाटप समितीने महापालिकेऐवजी बांधकाम विभागाकडे वर्ग केली असल्याचा दावा महापौर सुर्यवंशी यांनी केला.    
****
नंदूरबार जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. याच अनुषंगानं हर घर दस्तक मोहीमे अंतर्गत आता जिल्ह्यातल्या काही गावात रात्री देखील लसीकरण केलं जात आहे. अनेक गावातले शेतमजूर हे दिवसा शेतात कामासाठी जात असल्यानं त्यांचं लसीकरण होत नसल्याचं आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, खास अशा वर्गासाठी रात्रीच्या लसीकरणाचे सत्र आयोजित केले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ३० ते ३५ गावात अशा पद्धतीने रात्रीचे लसीकरण कॅम्प लाऊन शेतकरी आणि मजुरांचं लसीकरण करण्यात आलं, या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज जयपूर मध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. आठ वर्षांनी प्रथमच जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असून, न्यूझीलंडच्या संघाचं कर्णधारपद टीम साउथी याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. या मालिकेतला दुसरा सामना रांची इथं, तर तिसरा सामना कोलकाता इथं होणार आहे.
****
मराठवाड्यात पुढच्या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या, हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात तापमानही बहुतांशी स्थिर राहण्याची शक्यता आहे.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
हवामान विभागातील अशक्त हवामानाचा नमुना, लोक आश्चर्यचकित झाले आहेत, जाणून घ्या हवामान खात्याचा हा मोठा इशारा
हवामान विभागातील अशक्त हवामानाचा नमुना, लोक आश्चर्यचकित झाले आहेत, जाणून घ्या हवामान खात्याचा हा मोठा इशारा
हवामान अद्यतन चक्रीवादळ टुटेचा प्रभाव आता कमकुवत झाला असला तरी त्याचे वातावरण दररोज दिवसेंदिवस बदलत आहे, परंतु त्याचा परिणाम राजधानी दिल्लीवर अजूनही दिसून येत आहे. दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर पूर्व राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ व काही ठिकाणी मुसळधार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
या राज्यात येत्या 24 तासांत धुळीचे वादळ, वादळी वादळे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या राज्यात येत्या 24 तासांत धुळीचे वादळ, वादळी वादळे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज देशभरात हवामान थोडे गडबड होण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील काही भाग आणि तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक आणि केरळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशसह दक्षिण भारतातील काही भागांत धुळीचे वादळ व वादळ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारा असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खासगी हवामान संस्था…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
हवामान चेतावणी! देशाच्या या राज्यात वादळी वा th्यासह पाऊस पडण्याची शक्यता!
हवामान चेतावणी! देशाच्या या राज्यात वादळी वा th्यासह पाऊस पडण्याची शक्यता!
आज हवामान अंदाज देशातील हवामानाचा मूड पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बदलत्या हंगामात शेतकरी बांधवांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरडे हवामान, शक्य तितक्या लवकर पिकांची काढणी व काढणीची शक्यता पाहून. याव्यतिरिक्त, भाज्या आणि फळझाडे आवश्यकतेनुसार सिंचन करा. आम्हाला कळू द्या की देशातील डोंगराळ भागात हिमवृष्टीमुळे मैदानावर हलका पाऊस पडला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हिमाचल प्रदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes