#संघाला
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
राज्याचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून
२०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचं उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव संजीवनी अभियानाची सुरुवात
आणि
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपेद, अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, तर अर्थमंत्री अजित पवार यांचा हा ११ वा अर्थसंकल्प आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होत असून, ते चार एप्रिलपर्यंत चालेल. या दुसऱ्या सत्रात २०२५-२६ च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल.
****
वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतीय व्यवस्थापन संस्था - आय आय एम नागपूरमध्ये दोन मेगावॅट क्षमतेच्या स��र प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे आय आय एम नागपूर साठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
दरम्यान, नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालं. याठिकाणी संत्र्यांचं प्रमुख केंद्र तयार करुन, सर्व प्रकारच्या संत्र्यांची खरेदी केली जाईल, तसंच संत्र्यासह इतर फळांवर देखील प्रक्रिया केली जाईल, यामुळे फळांचा संपूर्ण उपयोग केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भातल्या संत्र्याच्या निर्यातीसाठी विविध योजना राबवण्यात येत असून, रामदेव बाबांनी सुरु केलेलं हे पार्क सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसंच युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणारं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
मुख्यमंत्री सहायता कक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या समन्वयातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. टाटा ट्रस्ट मार्फत सुरू असणारं वैद्यकीय क्षेत्रातलं कार्य पाहून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रम यांनी संयुक्तरित्या काम करणं अधिक प्रभावी ठरेल, असं ते म्हणाले. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकारच्या आजारांवर उपचार करता येतील, तसंच रुग्णालयांची संख्या देखील वाढवता येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना टप्पा दोन’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत ए. टी. ई. चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फौंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.
****
भारतीय जनता पक्ष देशात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल मुंबईत पक्षाच्या निर्धार सभेत बोलत होते. एक राष्ट्र एक निवडणूक एकाधिकारशाहीकडे नेणारं असून, त्याचा देशाला धोका आहे, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईची आर्थिक स्थिती भाजप पद्धतशीरपणे कमक��वत करत असल्याचा आरोप केला. गुजरातमधल्या गिफ्ट सिटीसारख्या सुविधा मुंबईला मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
****
राज्य राखीव दलाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ, असं आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल राज्य राखीव बल गट क्रमांक १४च्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नव संजीवनी अभियानाची सुरुवात काल जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाली. या अभियानाअंतर्गत २० मार्च पर्यंत कर्करोगाची लक्षणं असलेल्या ३० वर्षावरील सर्व महिलांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आशा ताईंमार्फत सर्वेक्षण करण्याचे निर्देश गोयल यांनी यावेळी दिले. कर्करोगाचं निदान झालेल्या महिलांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड इथल्या रुग्णालयाकडे संदर्भित करावं, असंही त्यांनी सांगितलं.
****
परभणी शहरात क्रीडा संकुलन परिसरातल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित���त करण्यात आलं. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येत असून, नॅशनल डिफेन्स अकादमीची स्थापना करून मुलींना सैन्य दलाची पूर्व तयारी करता येणार असल्याचं, सावे यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, भुजबळ यांनी, परभणी इथं पोलिस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची काल भेट घेतली. याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, कायदा सर्वांसाठी सारखाच असून, आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला. काल दुबईत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने दिलेलं २५२ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने ४९ षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. रोहीत शर्माने ७६, श्रेयस अय्यरने ४८, तर के एल राहुलने ३४ धावा केल्या. कर्णधार रोहीत शर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा, तर न्यूझीलंडचा रचिन रविंद्र प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी ठरला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधा�� नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आ��े.
****
जालना तालुक्यातल्या परतूर इथं काल बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी भाषा समृद्ध असून, भाषेमुळे माणूस मोठा होतो, माणसामुळे भाषा नव्हे, असं अनासपुरे यावेळी म्हणाले. उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर, विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य यावेळी उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या गावचा कायापालट करणारे चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल काल छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचा वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचं २७ वं अधिवेशन काल हदगाव इथं पार पडलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यावेळी उपस्थित होते. या अधिवेशनात हदगाव इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळाव्याचं उद्घाटन काल मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते झालं. महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क, अधिकार जाणून घ्यावे, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
0 notes
Text
Pune : मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत स्काय रेंजर्सला विजेतेपद
एमपीसी न्यूज : विदुर पेंढारकर यांनी केलेल्या (Pune) दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्स संघाला 3-1 असे पराभूत केले. टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत…
0 notes
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यां���ाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यांचे सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाटी या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना ��िक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
Text
सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे करा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सिंदखेडराजात जिजाऊसृष्टी परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमातील शिवधर्म पीठावरून मार्गदर्शन…

View On WordPress
#buldhana news#jijau srishti#Maratha Community#purushottam khedekar#rss#राष्ट्रीय स्वयंसेवक संघ#सिंदखेडराजा विकास आराखडा
0 notes
Text
बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला शुभेच्छा
https://bharatlive.news/?p=165984&wpwautoposter=1697206255 बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला ...
0 notes
Text
Asia Cup 2023, IND Vs SL : रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले. वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.
0 notes
Text
*‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात 10 भाषांमधून प्रसिद्ध होणार!*
_भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध_
*मराठी ट्रेलर लिंक:*
youtube
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसार करता येईल.
*सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात,* " स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."
माइल्स मोरालेस ऑस्��र®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म��हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
*सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.*
0 notes
Text
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
IND vs ENG U19 विश्वचषक फायनल 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे युवा संघ सज्ज झाले आहेत. जिथे इंग्लंड संघ (इंग्लंड U19 संघ) दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याच वेळी, भारतीय संघ (भारत U19 संघ) पाचव्यांदा ही ट्रॉफी…
View On WordPress
#INDU19 वि ENGU19#अंडर 19 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड#अंडर-19 वर्ल्ड कप अपडेट#अंडर-19 वर्ल्ड कप बातम्या#अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला#अंडर-19 विश्वचषक फायनल 2022#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत-इंग्लंड अंडर-19 वर्ल्ड कप फायनल#विराट कोहलीचे ट्विट#विराट कोहलीने भारतीय U19 संघाला शुभेच्छा दिल्या#विराट कोहलीने भारतीय अंडर-19 संघाला शुभेच्छा दिल्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्या�� येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं साडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात दे��भरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Video
youtube
माजी नगर सेवक रामभाव तायडे यांनी,भिक्षु संघाला कार्तिक दान दिले,जयभीम नग...
0 notes
Text
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
कै. शेखर गवळी मेमोरियल भव्य दिमाखदार स्पर्धा नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर भव्य दिमाखदार प्रमाणावर कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ६ ते १० डिसेंबर दरम्यान सदर टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. विजेतेपदासाठी रुपये एक लाख एक हजार व उपविजेत्या संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मि��णार आहे. नाशिकमध्ये प्रथमच…
View On WordPress
0 notes
Text
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने "अच्छे दिन"
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने “अच्छे दिन”
उद्धव ठाकरेंच्या काळात सर्वात जास्त कणकवली मतदारसंघाला त्रास आमदार नितेश राणे यांचा आरोप कणकवली भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला.…

View On WordPress
0 notes
Text
बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला शुभेच्छा
https://bharatlive.news/?p=165984 बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला ...
0 notes
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुभेच्छा दिल्या.
0 notes
Text
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फसवणूक करणाऱ्यांनी शरणागती पत्करली, लोक म्हणाले- ते ट्विन टॉवरसारखे कोसळले
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फसवणूक करणाऱ्यांनी शरणागती पत्करली, लोक म्हणाले- ते ट्विन टॉवरसारखे कोसळले
आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानच्या सर्व चाहत्यांना वेड लावले. या सामन्यात भारताच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी विकेट घेतल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाला सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तानी फलंदाजांवर बनवलेले जबरदस्त मीम्स प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter आशिया कप 2022 उत्तम सामना भारतीय संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. नाणेफेक…

View On WordPress
0 notes