Tumgik
#विधानसभा निवडणूक
mhlivenews · 1 month
Text
मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे
Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती आपले सरकार टिकवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Hardik Patel: हार्दिक पटेल निवडणूक लढवत असलेल्या विरामगाम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर
Hardik Patel: हार्दिक पटेल निवडणूक लढवत असलेल्या विरामगाम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर
Hardik Patel: हार्दिक पटेल निवडणूक लढवत असलेल्या विरामगाम विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर जामनगर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही…
View On WordPress
0 notes
pratiklambat007 · 10 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भा��त आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes · View notes
news-34 · 2 days
Text
0 notes
airnews-arngbad · 4 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
मरणासन्न रुग्णांची जीवन आधार प्रणाली काढून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचनांचा आराखडा आराखडा आरोग्य मंत्रालयानं तयार केला आहे. या मसुद्यावर नागरीकांची मतं मागवण्यात येत आहेत. जे रुग्ण उपचारांनी बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि नजिकच्या भविष्यात ज्यांचा मृत्यू अटळ आहे असे रुग्ण, तसंच ज्यांनी ७२ तास उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही, अशा मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचाही समावेश या यादीत केला आहे. डॉक्टरांनी यासंदर्भात अनेक बाबींचा विचार करुन निर्णय घ्यावा, असं यामध्ये नमूद आहे. या मसुद्यात वैद्यकीय, तात्विक आणि कायदेशीर अशा सर्व बाबींचा विचार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
भारतीय पोलीस दलातल्या वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असेल तरच आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्यानेच प्रगतीला अर्थ प्राप्�� होतो, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
****
क्रूझ भारत अभियानाद्वारे येत्या पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय असल्याची माहिती, केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. मुंबई इथं या अभियानाची काल सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. आज पासूण ते ३१ मार्च २०२९ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवलं जाईल.
****
झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल रांची इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या अकरा हजार अंगणवाडी केंद्रांचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर पोषण माह उपक्रमाचा देखील यावेळी समारोप झाला. ॲनिमिया आजाराबद्दल जागरूकता, पोषण भी, पढाई भी, तसंच तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं, हा पोषण माह चा उद्देश असल्याचं, अन्नपूर्णा देवी यावेळी म्हणाल्या.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल गोंदिया इथं विविध क्षेत्रातल्या शिष्टमंडळांची भेट घेतली आणि त्यांची विविध विषयांवरील मतं जाणून घेतली. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, कला, सामाजिक, आदिवासी, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. आदिवासी क्षेत्रामध्ये उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचला पाहिजे यासाठी राज्यपालांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
****
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मुंबईत समितीचे अध्यक्ष उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दुसर्या आणि तिसर्या अहवालात कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातले सोपे नियम सुचवण्यात आले असून, पुराव्यांची संख्या ४२ करण्यात आली आहे. मराठा समाजातल्या नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे आपली मराठा कुणबी नोंद मिळण्याबाबत पडताळणी करणं शक्य असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अंनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा आणि विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसंच नोडल अधिकार्यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण काल घेण्यात आलं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन झालं. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना गावडे यांनी केली.
****
नांदेड जिल्ह्यात नेरली ग्रामपंचायतीत दूषित पाण्यामुळे झालेल्या घटनेसंदर्भात जिल्हा परिषदेनं हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन, ग्रामपंचायत अधिकारी आर एस हटकर निलंबित केलं आहे. हटकर हे नेरली इथं कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखे आढळून आले नाही, तसंच नळ योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ न कल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या ८०० यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन रेल्वे' अयोध्येकडे काल रवाना झाली. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केल्यानंतर यात्रेकरूंचा रेल्वे बोगीत प्रवेश झाला. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून मुंबईच्या संजय मांडले यानं विजेतेपद पटकावलं. त्याने ठाण्याच्या जाहिद एहमद फारुकी याचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. तर महिला गटातून मुंबईच्या काजल कुमारी हिने ठाण्याच्या मधुरा देवळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत पुरुष गटात १४८ तर महिला गटातून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते.
****
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Maharashtra : विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती
Maharashtra : विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती – MPC…
0 notes
darshanpolicetime1 · 2 months
Text
१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुत्तार दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८…
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-assembly-election-congress-tussles-for-candidacy-bashing-the-knee-tied-by-many/
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
mhlivenews · 9 months
Text
शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Himachal Pradesh Election Result 2022 Live:हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2022: पक्षाची स्थिती
Himachal Pradesh Election Result 2022 Live:हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2022: पक्षाची स्थिती
Himachal Pradesh Election Result 2022 Live:हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2022: पक्षाची स्थिती हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी एक्झिट पोलमध्ये निकराची लढत असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची आवश्यकता असेल. मात्र, निकालानंतरच वास्तव समोर येईल. 8 डिसेंबरला सकाळी 7…
View On WordPress
0 notes
anuradha002patil · 10 months
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
Tumblr media
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
Tumblr media
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
Tumblr media
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note · View note
news-34 · 4 months
Text
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिडकीन औद्योगिक प्रकल्पासह राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा कोल्हापूर इथून राज्यस्तरीय शुभारंभ
आणि
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन होणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे ह��णाऱ्या या कार्यक्रमात पुण्यातल्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन, शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजन, तसंच सोलापूर विमानतळाचं उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ११४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 
****
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे १२ लाख ८७ हजार आदिवासींना लाभ होणार आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या योजनेचं काम लवकरच सुरू होणार आहे. या योजनेतून जालना जिल्ह्यातल्या २५, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अकरा, बीड दोन आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन, धाराशिव चार तर परभणी जिल्ह्यातल्या पाच खेड्यांमधल्या आदिवासी समाजाला लाभ होणार आहे.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन, केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. काल मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश दिल्याचं आणि त्यासाठी सरासरी एका मतदान केंद्रावर ९५० मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत..
“राज्यात ९ पूर्णांक ५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ४ पूर्णांक ५९ कोटी तर महिला मतदार ४ पूर्णांक ६४ कोटी आहेत. राज्यात १९ पूर्णांक ४८ लाख नवमतदार आहेत. १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार एवढी संख्या आहे. तृतीय पंथीय, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांसाठी आयोगाकडून विशेष व्यवस्था केली जाणार आहे. मतदानकेंद्रावर जाणं शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरीक मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार आहे. प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर”
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा काल कोल्हापुरातून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कोल्हापूर ते अयोध्या या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर स्थानकावर उपस्थित होते. यावेळी आठशे ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेनं अयोध्येसाठी रवाना झाले. या योजनेत देशातल्या ७३ आणि राज्यातल्या ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे, मुख्यमंत्र्यांनी या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
राज्यात गेल्या मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे बारा जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसला असून, सुमारे तेहतीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात या पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाच्या माध्यमातून नुकसानीपोटी मदत मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा राहील, अशी ग्वाही, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. भिकारसारोळा, म्होतरवाडी, गौडगांव, अंबेवाडी आदी गावांमध्ये पिकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते.
****
लातूर इथं काल ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संपूर्ण इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहचलेला नसून, अनेक घटनांवर अद्यापही लेखन झालेलं नाही. या लढ्याचा एकत्रित इतिहास जागृतपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं, बागडे यावेळी म्हणाले.
****
राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली. सोयाबीनला साडे आठ हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळावा, तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं गेल्या ११ दिवसांपासून घाडगे-पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी दिलं.
****
****
स्वच्छता ही सेवा, या अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं काल हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत "एक पेड माँ के नाम" हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली, तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने काल महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमात महिलांना शहर स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारून जनजागृती करण्यात आली. महिलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ११ महिलांना पैठणी तर इतर ५१ आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं.
शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी काल शहरात स्वच्छता मोहीम राबवली.
****
‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक���त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पडवळ यांनी या अभियानाविषयी सांगितलं.... 
“स्वच्छता ही सेवा हे अभियान स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी दौड घेऊन सायकल रॅली केली. याशिवाय गाव स्वच्छतेसाठी गल्लोगल्ली जाऊन स्वच्छतेचा संदशे दिला. आणि हे अभियान आम्ही प्रभावीपणे राबवून आमचं सांजा गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं निश्चितच आम्ही प्रयत्नशील आहोत.”
****
परभणी इथं काल स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
****
नांदेड तालुक्यातल्या नेरली इथं गेल्या शुक्रवारी दूषित पाणी प्यायल्यामुळे २७३ नागरिकांना विषबाधा झाली होती, यातले सहा रुग्ण अद्यापही अत्यवस्थ आहेत. अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली. नेरली गावामध्ये सहा वैद्यकीय पथक कार्यरत आहे. गावातल्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
****
कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. बांगलादेशनं पहिल्या दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या.
****
0 notes
6nikhilum6 · 8 days
Text
Mumbai:महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार ;केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल
Mumbai:महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार ;केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल – MPC…
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
लोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित
ठाणे, दि.20(जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष/उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.…
View On WordPress
0 notes