#राज ठाकरे
Explore tagged Tumblr posts
Text
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…
View On WordPress
#lok sabha election 2024#MNS#Rahul narvekar#raj thackeray#महाराष्ट्र नवनिर्माण सेना#राज ठाकरे#राहुल नार्वेकर#लोकसभा निवडणूक २०२४
0 notes
Text
राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच…
View On WordPress
0 notes
Text
🎩 Hats off: There’s a problem with the word ‘social’. Social is not just whatsApp, Twitter, FB, Instagram etc. Social is a language.
हाँ सर, जानते सब हैं पर मानते कितने है ? Yes sir, everyone knows but how many believe it?
मणिपुर को लेकर राज ठाकरे ने वीडियो शेयर किया है।Raj Thackeray has shared a video regarding Manipur.
# Manipur - India 🇮🇳
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्र��ू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, ��ीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भ���णे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद क��णारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्यानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशा��च्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
Text
.. तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बोलताना ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्यानंतर काँग्रेसने देखील 76 लाख अतिरिक्त मतांची माहिती निवडणूक आयोगा��े का दिली नाही ?असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा चिरला आहे असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. नाना पटोले यांनी बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा…
0 notes
Text
शादी में एक साथ नजर आए राज ठाकरे और उद्धव ठाकरे, BMC चुनावों से पहले दिखी बड़ी राजनीतिक हलचल
Maharashtra News: महाराष्ट्र के राजनीतिक गलियारों में बड़ी हलचल के आसार हैं। हाल ही में एक पारिवारिक कार्यक्रम में महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे की एंट्री ने परिवार में सुलह के संकेत दिए हैं। इस कार्यक्रम में शिवसेना यूबीटी चीफ उद्धव ठाकरे भी पहुंचे थे। हालांकि, इसे लेकर दोनों ही नेताओं ने आधिकारिक तौर पर कुछ नहीं कहा है। दरअसल, रविवार को उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे के भांजे…
0 notes
Text
youtube
राज ठाकरे का उद्धव और पवार पर तीखा हमला #rajthackeray #uddhavthackeray #sharadpawar #maharashtraelection2024 #shivsena #viral #trending
0 notes
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes
Text
राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन २०१० मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावलेला असतानाही कल्याण शहरात प्रवेश केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काय आहे प्रकरण? २०१० मध्ये कल्याण महापालिका निवडणुकीच्या वेळी २९…
View On WordPress
0 notes
Video
youtube
मी काय बघायच त्यांच्याकडे राज ठाकरे..
0 notes
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय-भाजप १३२, शिवसेना ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा
महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३९ तर महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने १३२, शिवसनेनं ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसने १६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्यशक्ती पक्षान�� प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम., मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहु विकास आघाडी यांचा समावेश आहे.
****
या विजयातून महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे...
आज नेगेटिव पॉलिटिक्स की पराजय हुई है। परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है। मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ।
हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले...
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेने पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भ���जबळ, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तटकरे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, दिलीप वळसे पाटील, आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
****
****
राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, अदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नित���श राणे यांचा समावेश आहे.
****
जळगाव जिल्ह्यात सर्व ११ तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, नाशिकमधल्या १५ पैकी १४, तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात १२ जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पोवळे, देविदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश ��स, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा- भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी विजयी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं ३४ तर काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं २० जागा जिंकल्या.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार ९३१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉक्टर संतुक हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला.वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिस-या स्थानी राहिले.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद १���२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यात,यशस्वी जैस्वालच्या नव्वद तर, के एल राहुलच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. त्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला १०४ धावांवर आटोपला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
0 notes
Text
‘ अविश्वसनीय ‘ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटची चर्चा , ट्विटमध्ये म्हटलंय की..
‘ अविश्वसनीय ‘ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ट्विटची चर्चा , ट्विटमध्ये म्हटलंय की..
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी द��णारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती. नगर जिल्ह्यात देखील अनेक धक्कादायक असे निकाल लागलेले…
0 notes
Text
नासिक से शिंदे की शिवसेना को मिली जीत...विधान परिषद चुनावों में आगे रहे उद्धव ठाकरे, यूं किया 'खेला'
मुंबई: महाराष्ट्र में लोकसभा चुनावों के बाद एक बार फिर शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे सत्तारूढ़ गठबंधन महायुति पर भारी पड़े हैं। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना को कुल चार सीटें में दो पर जीत मिली है, जबकि महायुति को दो सीट सीटों पर संतोष करना पड़ा है। इसमें एक सीट बीजेपी और एक सीट एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना को मिली है। शिक्षकों और ग्रेजुएट्स के द्वारा हुए विधान परिषद चुनावों में अजित पवार की अगुवाई वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) और राज ठाकरे ने भी कैंडिडेट उतारा था, लेकिन दोनों दलों को सफलता नहीं मिली है। ऐसे में जब राज्य में 11 विधान परिषद की सीटों पर चुनाव होने जा रहा है तब उद्धव ठाकरे को मनौवैज्ञानिक तौर पर दूसरी मजबूती मिली है। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने मुंबई की शिक्षक और ग्रेजुएट सीट पर जीत हासिल की है, जबकि बीजेपी को कोंकण और शिवसेना को नासिक सीट पर जीत मिली है। उद्धव ठाकरे को मिली दो सीटें महाराष्ट्र विधानपरिषद के चार सीटों के चुनाव के लिए 26 को वोट डाले गए थे। शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) के कैंडिडेट अनिल परब ने सोमवार को बीजेपी के किरण शेलार को हराकर मुंबई स्नातक निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र विधान परिषद का चुनाव जीता। परब को 44,784 वोट मिले, जबकि शेलार को 18,772 वोट मिले। कुल डाले गए वोट में से 64,222 वोट वैध पाए गए थे। ऐसे में परब ने बड़ी जीत हासिल की है। कोंकण स्नातक निर्वाचन क्षेत्र में बीजेपी के निरंजन दावखरे ने कांग्रेस के रमेश कीर को हराया। दावखरे को 1,00,719 वोट मिले जबकि कीर को 28,585 मत मिले। शिवसेना (यूबीटी) के उम्मीदवार जेएम अभ्यंकर ने मुंबई शिक्षक सीट से जीत हासिल की। उन्हें 11,598 वैध मतों में से 4,083 मत मिले। नासिक सीट पर एकनाथ शिंदे की अगवाई वाली शिवसेना के किशोर दराडे जीते हैं। एक निर्वाचन अधिकारी ने बताया कि दराडे ने अपने निकटतम प्रतिद्वंद्वी विवेक कोल्हे (निर्दलीय) को हराकर अपनी सीट बरकरार रखी और 63,151 वैध मतों में से जीत के लिए पर्याप्त मत हासिल किए।बराबरी पर छूटा मुकाबला विधान परिषद के इन चुनावों में महायुति की तरफ से बीजेपी ने दो कैंडिडेट उतारे थे। एक सीट पर शिवसेना और एक सीट पर निर्दलीय कैंडिडेट का समर्थन किया था। ऐसे में महायुति को दो सीटें मिलीं तो वहीं दूसरी तरफ महाविकास आाघाडी से शिवसेना ने कुल तीन कैंडिडेट उतारे थे। इसमें उसे दो पर जीत मिली। कोंकण की सीट पर कांग्रेस के रमेश कीर लड़े थे, हालांकि वे चुनाव हार गए। नासिक की सीट पर शिवसेना यूबीटी ने कांग्रेस से आए संदीप गुलवे पर दांव खेला था, लेकिन गुलवे नहीं जीत पाए। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना यूबीटी की जीत ने पार्टी को जोश से भरा दिया है। मुंबई की कुल छह लोकसभा सीटों में ��ार सीटें एमवीए और दो सीटें महायुति को मिली थीं। इसमें तीन तीन सीटें शिवसेना यूबीटी और 1 सीट कांग्रेस को मिली थी। बीजेपी मुंबई नॉर्थ और शिवसेना मुंबई नॉर्थ वेस्ट सीट जीत पाई थी। काम आई उद्धव की रणनीति लोकसभा चुनावों की तरह उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने विधान परिषद चुनावों में बाजी मारी। पार्टी ने बीजेपी और दूसरे दलों से पहले न सिर्फ प्रत्याशियों का ऐलान किया बल्कि चुनाव प्रचार की रणनीति भी आक्रामक रखी। इसके चलते पार्टी मुंबई की दोनों सीटों पर जीत हासिल करने में सफल रही। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी का मुकाबला बीजेपी से हुआ था, लेकिन शिवसेना यूबीटी ने दोनों सीटें अच्छे मार्जिन से जीती हैं। जीत के बाद मातोश्री में जश्न भी हुआ। विजयी उम्मीदवारों ने ठाकरे परिवार से मुलाकात की। http://dlvr.it/T930xB
0 notes
Text
राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे माहिम सीट से थे मैदान में, जानें जीत मिली या हार; पहली बार लड़ा था चुनाव
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजे सामने आ गए हैं। इस चुनाव में बीजेपी नीत महायुति को बंपर जीत हासिल हुई है, वहीं महाविकास अघाड़ी की करारी हार हुई है। इस चुनाव में कई सीटों पर दिलचस्प मुकाबला देखने को मिला, उसी में से एक सीट माहिम भी है। राज ठाकरे के बेटे पहली बार लड़े चुनाव माहिम सीट से राज ठाकरे के बेटे अमित ठाकरे MNS से मैदान में थे। ये उनके जीवन का पहला चुनाव था। ऐसे में…
0 notes