नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…
राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र, ‘त्या’ निवडणुकीची करून दिली आठवण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार देणार की नाही? या विषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. असं असतानाच राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच…
जांच करने की जरूरत है कि क्या मुख्य समाचार से ध्यान हटाने के लिए जानबूझकर महा-कर्नाटक सीमा मुद्दा उठाया गया है: राज ठाकरे
जांच करने की जरूरत है कि क्या मुख्य समाचार से ध्यान हटाने के लिए जानबूझकर महा-कर्नाटक सीमा मुद्दा उठाया गया है: राज ठाकरे
आखरी अपडेट: 29 नवंबर, 2022, 23:42 IST
सीमा विवाद ���हाराष्ट्र के बेलगावी के दावे से संबंधित है जो तत्कालीन बॉम्बे प्रेसीडेंसी का हिस्सा था क्योंकि इसमें मराठी भाषी आबादी का एक बड़ा हिस्सा है।
भाषाई आधार पर राज्यों के पुनर्गठन के बाद सीमा विवाद 1960 के दशक का है
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) के प्रमुख राज ठाकरे ने मंगलवार को आश्चर्य जताया कि क्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद जैसे मुद्दों को…
राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
निखिल चव्हाण, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी, ठाणे : मनसेचे अभिजित पानसे म्हणाले, इथे यायला वेळ झाला. तोपर्यंत हल्ली पैसे घेऊन भाषण आणि गाणी गातात, त्यांना बोलावायला पाहिजे होते. पहिले त्या असतील त्या कपात पाणी पितात. नंतर सांगितल्याप्रमाणे भडाभडा बोलायचं काम करत आहेत. मी एकेरी भाषेत बोलत नाही. ती माझी संस्कृती नाही.…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांची राहुल गांधींवर टीका म्हणजे .., काँग्रेसकडून सडेतोड उत्तर
नकलाकार राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका म्हणजे भारत जोडो यात्रेला मिळत असलेले यश आणि प्रतिसादाचा परिणाम आहे. अख्खा देश पायी चालत भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी भारत तर सोडा महाराष्ट्रही अद्याप पूर्णपणे पाहिलेला नाही. इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे यांनी आपला मेंदू भाजप आणि मिंधे…
राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन २०१० मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावलेला असतानाही कल्याण शहरात प्रवेश केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
२०१० मध्ये कल्याण महापालिका निवडणुकीच्या वेळी २९…
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
पार्टी नेताओं का कहना है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने फिलहाल बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) के आगामी चुनावों में अकेले लड़ने का फैसला किया है। राज ठाकरे के नेतृत्व वाली पार्टी ने हालांकि भारतीय जनता पार्टी (भाजपा) और सीएम एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली बालासाहेब की शिवसेना के साथ गठजोड़ से पूरी तरह इनकार नहीं किया है।
उन्होंने कहा, ‘अभी तक (गठबंधन पर) कुछ भी ठोस नहीं है। अभी के लिए, हम अपने…
Raj Thackeray : नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार
Raj Thackeray : नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार
Raj Thackeray : नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार…
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांनी सीईओ राऊंडटेबल कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधला.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत. या टप्प्यात परवा २५ सप्टेंबरला जम्मूतील रियासी, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात तर काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होत असून मतमोजणी ८ आक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज टोहाना आणि जगाधरी इथं प्रचार सभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अंबाला आणि घारौंदा इथं प्रचार सभेला संबोधित करतील. हरियाणा मध्ये सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
****
श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनपीपीचे मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अनुरा कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुरा कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सेमाडोह जवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी बस पुलावरुन घसरली, या अपघातात जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. परतवाडा, चिखलदरा आणि धारणी या शहरांतून पोलीस आणि बचाव पथकांच्या मदतीनं प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जैतापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी समाजात जनजागृती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली. तसंच विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं. कार्यक्रमात गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस नुकतेच पूर्ण केले. सरकारनं पहिल्या शंभर दिवसांत सामाजिक कल्याण योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात येत आहे. या योजनेमुळं धुळे जिल्ह्यात २१३ आदिवासी गावांना लाभ होणार आहे.
****
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
जालना शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीनं बंदचं आवाहन केलं आहे. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद आहेत. बंदनिमित्त व्यापाऱ्यांनी शहरात रॅली काढली होती. चार दिवसांपूर्वी शहरात ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या अनुचित प्रकाराच्या निषेधार्थ आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरत आहे. धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि उर्ध्व भागातल्या धरणांमधून येणारी आवक पाहता पुढील दोन दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं आज ही माहिती दिली. कानपूरमध्ये येत्या २७ तारखेपासून हा सामना सुरु होणार आहे.
****
आज सकाळी शेअर बाजार सुरु होताच निफ्टीनं नवा उच्चांक ���ाठला. निफ्टी-५० निर्देशांकांत १०६ अंकांनी वाढ होऊन २५ हजार ८९८ अंकांपर्यंत पोहोचला. काही वेळातच निफ्टीनं २५ हजार ९१० चा उच्चांक गाठला. तर, सेनसेक्स २८५ अंकांच्या वाढीसह ८४ हजार ८२५ अंकांपर्यंत पोहोचला.
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…