#राज ठाकरे
Explore tagged Tumblr posts
Text
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…

View On WordPress
#lok sabha election 2024#MNS#Rahul narvekar#raj thackeray#महाराष्ट्र नवनिर्माण सेना#राज ठाकरे#राहुल नार्वेकर#लोकसभा निवडणूक २०२४
0 notes
Text
🎩 Hats off: There’s a problem with the word ‘social’. Social is not just whatsApp, Twitter, FB, Instagram etc. Social is a language.
हाँ सर, जा��ते सब हैं पर मानते कितने है ? Yes sir, everyone knows but how many believe it?
मणिपुर को लेकर राज ठाकरे ने वीडियो शेयर किया है।Raj Thackeray has shared a video regarding Manipur.
# Manipur - India 🇮🇳
2 notes
·
View notes
Text
‘ हड मी ते पिणार नाही ‘, कुंभमेळ्याच्या पाण्याची राज ठाकरेंकडून खिल्ली
आपल्या रोखठोक शैलीबद्दल प्रसिद्ध असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यात मनसेच्या एकोणिसा��्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात त्यांनी कुंभमेळा स्नानाची खिल्ली उडवली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या कुटुंबातील राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियात त्यांच्या भूमिकेचे जोरदार कौतुक केले जात आहेत तर दुसरीकडे भाजप समर्थकांना मात्र राज ठाकरे यांच्या…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
• यंदाचा जागतिक महिला दिन 'नारी शक्ती सह विकसित भारत' या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय • तंत्रज्ञानाच्या योग्य वापरानं प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • भैयाजी जोशी यांच्या मराठीसंदर्भातल्या विधानाचे विधीमंडळात तीव्र पडसाद • जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर • राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आणि • मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर-अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार
यंदाचा जागतिक महिला दिन 'नारी शक्ती सह विकसित भारत' या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल याबाबत घोषणा केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार विविध धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे.
तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल ठाण्यात, स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कार्यक्षमतेतही वृद्धी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले. (बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठीसंदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद काल विधीमंडळात उमटले. त्यावरून विधान परिषदेचं कामकाज वारंवार बाधित झालं. यासंदर्भात अनिल परब यांनी २८९ अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला, तो सभापतींनी फेटाळून लावला, त्यावरून गदारोळ झाल्याने कामकाज दोन वेळा प्रत्येकी दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भाई जगताप यांनी सभापतींच्या परवानगीने या विषयावर मत मांडत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली. विधानसभेत भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच असल्याचं सांगत, इथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून घ्यावी, हीच शासनाची भूमिका असल्याचं सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात बोलतांना, जोशी यांनी माफी मागावी, असं म्हटलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. (बाईट – आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे) जोशी यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला, तसंच हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भैयाजी जोशी यांनी आपल्या विधानावरून गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचा खुलासा, त्यांनी केला. (बाईट – भैय्याजी जोशी)
राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी, महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली. टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल ते बोलत होते. या कंपनीनं १६ हजार ७८६ जणांची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असून, ४९ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती कदम यांनी दिली.
राज्यातल्या विविध विद्यापीठांची उपकेंद्रं स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर शालेय स्तरावर कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ काल विधानसभेत एकमताने मंजूर झालं. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊ�� सरकारजमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत.
गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं, अशी मागणी, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत केली. महिलांना परिवहन विभागाच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करावी, आदी मागण्याही देशमुख यांनी केल्या.
राज्यात बाईक टॅक्सी सेवा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. (बाईट – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक)
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. जालना इथले अण्णा सावंत यांच्या फुलटायमर या आत्मचरित्राला, यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर झाला असून, प्रसिद्ध नाटककार अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २९ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या ना गो नांदापूरकर सभागृहात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गोपीनाथराव मुंडे संशोधन संस्थेकडून छत्रपती संभाजीनगर इथल्या शेतमजुरांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी काल परिसंवाद घेण्यात आला. भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना, शेतीशी संबंधित लहान व्यवसायांना सुरक्षा प्रदान करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाणार आहे, मात्र एसएनडीटी विद्यापीठात फार आधीपासून इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या मातृभाषा असलेल्या विद्यार्थिनींना मातृभाषेतून परीक्षेची सुविधा असल्याचं, या विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी म्हटलं आहे. बीड इथं, ई-लॅंग्वेज लॅब, सायन्स लॅब आणि फॅशन डिझायनिंग क्रिएशन लॅबचं उद्घाटन चक्रदेव यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दुग्ध उत्पादन क्षेत्रात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केलं आहे. ते काल नांदेड इथं यासंदर्भातल्या एका कार्यशाळेत बोलत होते. सहकार क्षेत्रात सर्वांच्या हक्काचे रक्षण करत, पारदर्शकता महत्त्वाची असते, यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला.
सं��ोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल जालना जिल्ह्यातल्या घन��ावंगी आणि भोकरदन शहरात बंद पाळण्यात आला. घनसावंगी इथल्या सुतगिरणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत ६१ हजार ७७ ब्रास वाळू उपलब्ध आहे. ही वाळू रितसर मागणी नोंदवून तसंच शुल्क भरुन उपलब्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकास सेतु केंद्र किंवा इतर १४५ सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करणं आवश्यक असल्याचं जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी कळवलं आहे.
0 notes
Text
Maharashtra में सियासी उठक पटक के बीच Uddhav Thackeray और Raj Thackeray की मुलाकात
महाराष्ट्र नवनिर्मा�� सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे और शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे की मुलाकात ने राजनीतिक अटकलों को हवा दे दी है। रविवार को मुंबई के अंधेरी इलाके में एक शादी समारोह के दौरान दोनों नेता आमने-सामने आए और बातचीत की। यह मुलाकात आगामी नगर निगम चुनावों से पहले गठबंधन की संभावनाओं को लेकर चर्चा का विषय बन गई है। हालांकि, अभी तक किसी भी पार्टी ने राज ठाकरे और उद्धव ठाकरे की…
0 notes
Text
'मुलगा निवडून आणता आला नाही अन्...', राज ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला - Marathi News | NCP leader Ajit Pawar criticizes MNS leader Raj Thackeray | TV9 Marathi
Ajit pawar on Raj Thackeray: लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. — À lire sur www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-mns-leader-raj-thackeray-1346368.html/amp
0 notes
Text
शादी में एक साथ नज�� आए राज ठाकरे और उद्धव ठाकरे, BMC चुनावों से पहले दिखी बड़ी राजनीतिक हलचल
Maharashtra News: महाराष्ट्र के राजनीतिक गलियारों में बड़ी हलचल के आसार हैं। हाल ही में एक पारिवारिक कार्यक्रम में महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे की एंट्री ने परिवार में सुलह के संकेत दिए हैं। इस कार्यक्रम में शिवसेना यूबीटी चीफ उद्धव ठाकरे भी पहुंचे थे। हालांकि, इसे लेकर दोनों ही नेताओं ने आधिकारिक तौर पर कुछ नहीं कहा है। दरअसल, रविवार को उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे के भांजे…
0 notes
Text
youtube
राज ठाकरे का उद्धव और पवार पर तीखा हमला #rajthackeray #uddhavthackeray #sharadpawar #maharashtraelection2024 #shivsena #viral #trending
0 notes
Text
Maharashtra : आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या - राज ठाकरे
एमपीसी न्यूज : ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला (Maharashtra) आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे…
0 notes
Text
राज ठाकरेंना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांची याचिका मान्य करत कल्याण पोलिसांनी त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला आहे. सन २०१० मध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावलेला असतानाही कल्याण शहरात प्रवेश केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काय आहे प्रकरण? २०१० मध्ये कल्याण महापालिका निवडणुकीच्या वेळी २९…

View On WordPress
0 notes
Video
youtube
मी काय बघायच त्यांच्याकडे राज ठाकरे..
0 notes
Text
.. तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बोलताना ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्यानंतर काँग्रेसने देखील 76 लाख अतिरिक्त मतांची माहिती निवडणूक आयोगाने का दिली नाही ?असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा चिरला आहे असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. नाना पटोले यांनी बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
यंदाचा जागतिक महिला दिन ‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय
तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
भैयाजी जोशी यांच्या मराठीसंदर्भातल्या विधानाचे विधीमंडळात तीव्र पडसाद
महिलांना तक्रार करणं सुलभ होण्यासाठी महिला भवन उभारण्याची अमित देशमुख यांची मागणी
राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
आणि
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर-अजित दळवी यांना लोटू पाटील पुरस्कार
****
यंदाचा जागतिक महिला दिन 'नारी शक्ती सह विकसित भारत' या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज याबाबत घोषणा केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार विविध धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे.
****
तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज ठाण्यात, स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कार्यक्षमतेतही वृद्धी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
(बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
****
भैयाजी जोशी यांनी मराठीसंदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद आज विधीमंडळात उमटले, त्यावरून गदारोळ झाल्यानं, विधान परिषदेचं कामकाज वारंवार बाधित झालं. यासंदर्भात अनिल परब यांनी २८९ अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला, तो सभापतींनी फेटाळून लावला, त्यावरून गदारोळ झाल्याने कामकाज दोन वेळा प्रत्येकी दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भाई जगताप यांनी सभापतींच्या परवानगीने याच विषयावर मत मांडत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
विधानसभेत भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच असल्याचं सांगत, इथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून घ्यावी, हीच शासनाची भूमिका असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सदनाबाहेर बोलतांना, जोशी यांनी माफी मागावी, असं म्हटलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली –
(बाईट – आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे)
जोशी यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला, तसंच हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
****
दरम्यान भैयाजी जोशी यांनी आपल्या विधानावरून गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचा खुलासा, जोशी यांनी केला आहे –
(बाईट – भैय्याजी जोशी)
****
विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा झाली. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर विरोधी पक्षनेते अं��ादास दानवे यांनी प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली
****
राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. ते विधानसभेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते.
****
धान आणि कापूस उत्पादकांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
****
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असंही दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं.
****
गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. महिलांना परिवहन विभागाच्या बसमधे मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करावी, आदी मागण्याही देशमुख यांनी केल्या.
****
राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते आज विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, या माध्यमातून १० ते २० हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
(बाईट – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक)
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार आज जाहीर झाले. जालना इथले अण्णा सावंत यांच्या ��ुलटायमर या आत्मचरित्राला यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर झाला असून, प्रसिद्ध नाटककार अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २९ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या ना गो नांदापूरकर सभागृहात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाणार आहे, मात्र एसएनडीटी विद्यापीठात फार आधीपासून इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या मातृभाषा असलेल्या विद्यार्थिनींना मातृभाषेतून परीक्षेची सुविधा असल्याचं, या विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी केलं आहे.
बीड इथं, ई-लॅंग्वेज लॅब, सायन्स लॅब आणि फॅशन डिझायनिंग क्रिएशन लॅबचं उद्घाटन चक्रदेव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
दुग्ध उत्पादन क्षेत्रात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं यासंदर्भातल्या एका कार्यशाळेत बोलत होते. सहकार क्षेत्रात सर्वांच्या हक्काचे रक्षण करत, पारदर्शकता महत्त्वाची असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि भोकरदन शहरात बंद पाळण्यात आला. तर घनसावंगी इथल्या सुतगिरणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. कुंभारपिंपळगाव बाजारपेठही बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातल्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होणार आहे. या तीन दिवसीय मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार असून, दररोज विविध विषयावर परिसंवाद होणार आहेत.
****
0 notes
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
Text
नासिक से शिंदे की शिवसेना को मिली जीत...विधान परिषद चुनावों में आगे रहे उद्धव ठाकरे, यूं किया 'खेला'
मुंबई: महाराष्ट्र में लोकसभा चुनावों के बाद एक बार फिर शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे सत्तारूढ़ गठबंधन महायुति पर भारी पड़े हैं। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना को कुल चार सीटें में दो पर जीत मिली है, जबकि महायुति को दो सीट सीटों पर संतोष करना पड़ा है। इसमें एक सीट बीजेपी और एक सीट एकनाथ शिंदे की अगुवाई वाली शिवसेना को मिली है। शिक्षकों और ग्रेजु��ट्स के द्वारा हुए विधान परिषद चुनावों में अजित पवार की अगुवाई वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) और राज ठाकरे ने भी कैंडिडेट उतारा था, लेकिन दोनों दलों को सफलता नहीं मिली है। ऐसे में जब राज्य में 11 विधान परिषद की सीटों पर चुनाव होने जा रहा है तब उद्धव ठाकरे को मनौवैज्ञानिक तौर पर दूसरी मजबूती मिली है। उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने मुंबई की शिक्षक और ग्रेजुएट सीट पर जीत हासिल की है, जबकि बीजेपी को कोंकण और शिवसेना को नासिक सीट पर जीत मिली है। उद्धव ठाकरे को मिली दो सीटें महाराष्ट्र विधानपरिषद के चार सीटों के चुनाव के लिए 26 को वोट डाले गए थे। शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) के कैंडिडेट अनिल परब ने सोमवार को बीजेपी के किरण शेलार को हराकर मुंबई स्नातक निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र विधान परिषद का चुनाव जीता। परब को 44,784 वोट मिले, जबकि शेलार को 18,772 वोट मिले। कुल डाले गए वोट में से 64,222 वोट वैध पाए गए थे। ऐसे में परब ने बड़ी जीत हासिल की है। कोंकण स्नातक निर्वाचन क्षेत्र में बीजेपी के निरंजन दावखरे ने कांग्रेस के रमेश कीर को हराया। दावखरे को 1,00,719 वोट मिले जबकि कीर को 28,585 मत मिले। शिवसेना (यूबीटी) के उम्मीदवार जेएम अभ्यंकर ने मुंबई शिक्षक सीट से जीत हासिल की। उन्हें 11,598 वैध मतों में से 4,083 मत मिले। नासिक सीट पर एकनाथ शिंदे की अगवाई वाली शिवसेना के किशोर दराडे जीते हैं। एक निर्वाचन अधिकारी ने बताया कि दराडे ने अपने निकटतम प्रतिद्वंद्वी विवेक कोल्हे (निर्दलीय) को हराकर अपनी सीट बरकरार रखी और 63,151 वैध मतों में से जीत के लिए पर्याप्त मत हासिल किए।बराबरी पर छूटा मुकाबला विधान परिषद के इन चुनावों में महायुति की तरफ से बीजेपी ने दो कैंडिडेट उतारे थे। एक सीट पर शिवसेना और एक सीट पर निर्दलीय कैंडिडेट का समर्थन किया था। ऐसे में महायुति को दो सीटें मिलीं तो वहीं दूसरी तरफ महाविकास आाघाडी से शिवसेना ने कुल तीन कैंडिडेट उतारे थे। इसमें उसे दो पर जीत मिली। कोंकण की सीट पर कांग्रेस के रमेश कीर लड़े थे, हालांकि वे चुनाव हार गए। नासिक की सीट पर शिवसेना यूबीटी ने कांग्रेस से आए संदीप गुलवे पर दांव खेला था, लेकिन गुलवे नहीं जीत पाए। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना यूबीटी की जीत ने पार्टी को जोश से भरा दिया है। मुंबई की कुल छह लोकसभा सीटों में चार सीटें एमवीए और दो सीटें महायुति को मिली थीं। इसमें तीन तीन सीटें शिवसेना यूबीटी और 1 सीट कांग्रेस को मिली थी। बीजेपी मुंबई नॉर्थ और शिवसेना मुंबई नॉर्थ वेस्ट सीट जीत पाई थी। काम आई उद्धव की रणनीति लोकसभा चुनावों की तरह उद्धव ठाकरे की अगुवाई वाली शिवसेना ने विधान परिषद चुनावों में बाजी मारी। पार्टी ने बीजेपी और दूसरे दलों से पहले न सिर्फ प्रत्याशियों का ऐलान किया बल्कि चुनाव प्रचार की रणनीति भी आक��रामक रखी। इसके चलते पार्टी मुंबई की दोनों सीटों पर जीत हासिल करने में सफल रही। मुंबई की दोनों सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी का मुकाबला बीजेपी से हुआ था, लेकिन शिवसेना यूबीटी ने दोनों सीटें अच्छे मार्जिन से जीती हैं। जीत के बाद मातोश्री में जश्न भी हुआ। विजयी उम्मीदवारों ने ठाकरे परिवार से मुलाकात की। http://dlvr.it/T930xB
0 notes