#महत्त्वाचे
Explore tagged Tumblr posts
famousmusicdreamer · 3 months ago
Text
आलिशान सुखसुविधांनी सज्ज भाग्य गार्डन सिटी
Tumblr media
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर म्हणजे पैठण अशी पैठणची ओळख असली तरी पैठणी साडी, संत एकनाथ महाराजांचा वाडा, मराठी क्रांती भवन, जायकवाडी धरण अशी एक ना अनेक प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत. यातच सध्या पैठणची ओळख बनले आहे ते म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्��न निर्मित भाग्य गार्डन सिटी. एक असा गृहप्रकल्प ज�� नवतंत्रज्ञानाने बनलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण करीत आहे. सांस्कृतिक नगरी पैठणध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आर्थिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन गृहप्रकल्पाची निर्मिती करणारे भाग्य कन्स्ट्रक्शन हे पैठण मधील एकमेव बांधकाम व्यवसायिक आहेत. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून भाग्य गार्डन सिटी या गृहप्रकल्पामध्ये कोणकोणत्या सुखसुविधा आहे त्या आपण जाणून घेऊया!
Tumblr media
१) आकर्षक प्रवेशद्वार
भाग्य गार्डन सिटी या समृद्ध गृहप्रकल्पाची ओळख सांगणारे आकर्षक प्रवेशद्वार पाहूनच अनेकांना समाधान वाटते. कारण प्रवेशद्वार म्हणजे रहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करणारी एक भींत असते. या आकर्षक प्रवेशद्वाराकडे पाहूनच येथील रहिवासी किंवा त्यांचे नातलग येथील आलिशान राहणीमानाचा अंदाज लावत असतात. आलिशान राहणीमानाला शोभेल असेच आहे भाग्य गार्डन सिटीचे आकर्षक प्रवेशद्वार.
Tumblr media
२) गृहप्रकल्पा अंतर्गत काँक्रीट रोड
भाग्य गार्डन सिटी गृहप्रकल्पांतर्गत काँक्रीट रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. रहिवाश्यांना चालण्यासाठी सुटसुटीच रस्ते आणि मुलांना देखील ऐसपैस परिसर देण्यात आला आहे..
Tumblr media
३) पाण्याचे योग्य व्यवस्थापन
पावसाचे पाणी जमीनीवर पडल्यानंतर ते गटारात मिसळते आणि वाया जाते. परंतु याच पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेच पाणी साठवून वर्षभर वापरता येते. आणि गृहप्रकल्पांतर्गत मुबलक पाणी उपलब्ध होते. या गोष्टीचा विचार करुन भाग्य कन्स्ट्रक्शन निर्मित भाग्य गार्डन सिटी मध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात.  त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या कधीच उद्भवरणार नाही.   
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
2 notes · View notes
marathinewslive24 · 3 days ago
Text
शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, पहा आवश्यक कागदपत्रे tractors on subsidy
tractors on subsidy आजच्या आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर हे अत्यंत म��त्त्वाचे यंत्र बनले आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे जलद, सोपी आणि कमी खर्चिक होतात. परंतु, ट्रॅक्टरची वाढती किंमत लक्षात घेता, अनेक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अवघड होत आहे. ही समस्या ओळखून, भारत सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत देते. 👈 🏛️ योजनेचा…
0 notes
writeup01 · 3 days ago
Text
E-Sakal : ई-सकाळची गरुडझेप, संपूर्ण देशात नंबर वन वेबसाईट बनण्यामागचं रहस्य काय?
Tumblr media
सकाळ मीडिया ग्रुप: डिजिटल क्षेत्रातील मराठी पत्रकारितेचा अव्वल ब्रँड
सकाळ मीडिया ग्रुपने आपल्या विश्वासार्ह पत्रकारितेच्या जोरावर पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. कॉमस्कोरच्या जानेवारी 2025 च्या अहवालानुसार, eSakal.com हा भारतातील नंबर 1 मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. डिजिटल वाचकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने eSakal.com हा मराठी मीडिया क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे.
मराठी वाचकांची पहिली पसंती – eSakal.com
सध्याच्या डिजिटल युगात बातम्या फक्त छापील माध्यमापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. वेगवान अपडेट्स, सखोल विश्लेषण, हायपरलोकल रिपोर्टिंग आणि मल्टीमीडिया कंटेंटच्या जोरावर eSakal.com ने वाचकांची मने जिंकली आहेत.
📌 13.05 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांबरोबर eSakal.com नं सर्व स्पर्धकांना मागे टाकले आहे.
📌 व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ग्राफिक्स यांसारख्या तंत्रज्ञानस्नेही फॉरमॅट्समुळे वा���कांचा ओढा वाढला आहे.
📌 महाराष्ट्रातील गा��ागावातील हायपरलोकल बातम्या eSakal.com च्या लोकप्रियतेचे मोठे कारण ठरल्या आहेत.
यशा��ागचे महत्त्वाचे घटक
✅ डिजिटल इनोव्हेशनवर भर: AI, डेटा अॅनालिटिक्स आणि स्मार्ट अल्गोरिदमच्या मदतीने eSakal.com वाचकांना त्यांच्या आवडीच्या बातम्या सहज उपलब्ध करून देत आहे.
✅ गुणवत्तापूर्ण पत्रकारिता: राजकारण, अर्थकारण, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे अचूक आणि परखड वार्तांकन हे सकाळच्या यशाचे प्रमुख कारण आहे.
✅ थेट आणि वेगवान अपडेट्स: ब्रेकिंग न्यूज असो किंवा स्पर्धात्मक राजकीय वातावरण – eSakal वाचकांपर्यंत सर्व घडामोडी तत्काळ पोहोचवते.
✅ हायपरलोकल कंटेंट: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, स्थानिक प्रश्न आणि लोकहिताचे विषय eSakal.com वर मोठ्या प्रमाणात कव्हर केले जातात.
सकाळ मीडिया ग्रुपचे पुढील उद्दिष्ट
सकाळ मीडिया ग्रुप आपल्या डिजिटल परिवर्तनाला आणखी पुढे नेण्याच्या तयारीत आहे. नवीन प्रयोग, विविध प्लॅटफॉर्म्सवरील उपस्थिती आणि वाचकांसाठी अधिक वैविध्यपूर्ण कंटेंट यामुळे eSakal.com भविष्यातही मराठी वाचकांची पहिली पसंती राहील.
सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल प्रमुख स्वप्नील मालपाठक म्हणतात,
'आमच्या यशामागे वाचकांचा विश्वास आणि आमच्या टीमचा सातत्यपूर्ण मेहनतीचा मोठा वाटा आहे. डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचे वर्चस्व टिकवण्यासाठी आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत राहू.'
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
मतदान ओळखपत्र आधारकार्डशी संलग्नीकरणासंदर्भात निवडणूक आयोगाची तांत्रिक चाचपणी
महाकुंभमेळ्यातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप द्यावं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची मोहीम, लवकरच स्थानबद्ध करण्यासाठी केंद्राची स्थापना
आणि
विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद, निवडणूक होणार बिनविरोध
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांकाच्या संलग्नीकरणाचा निर्णय, केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. काल नवी दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालय, विधिमंडळ विभागाचे सचिव आणि आधारच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आधार प्राधिकरण आणि ��िवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांची चर्चा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. बनावट मतदार ओळखपत्रांची समस्या येत्या तीन महिन्यांत सोडवण्यासह विविध समस्या दूर करण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचंही आयोगानं सांगितलं. 
****
महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर करताना त्यांनी, विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली. एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले... 
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
नागपुरात परवा घडलेल्या घटनेचे पडसाद काल विधीमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर तसंच दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
राज्यात औरंगजेबाच्या कबरीपेक्षा महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
बाईट – उद्धव ठाकरे
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी काल फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.
****
��र्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी काल विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्��र दिलं. आर्थिक शिस्त पाळत असताना जनकल्याणाच्या योजनांसाठी पुरेशी तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मर्यादेत कर्ज घेण्यात आल्याचंही जैस्वाल यांनी नमूद केलं.
****
राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून, येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. बांगलादेशी घुसखोरांबाबत केंद्र सरकारला माहिती दिली असून, केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी त्यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
****
राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
राज्यातल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली करण्यात आली आहे. तर किनवट इथं कार्यरत उपजिल्हाधिकारी कवली मेघना यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
****
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन या यानाने आज पृथ्वीवर परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यापासून अंतराळात होते.
****
सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असंही ��ुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार स���ताराम घनदाट यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.
****
महिलांनी लघुउद्योजक होऊन आत्मनिर्भर होण्याचं आवाहन, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी केलं आहे. परभणी इथं काल महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तुंचं जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथं संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधीमंदिर परिसरात महाद्वार उभारणीच्या कामाचं भूमिपूजन काल गावातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं. वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला साजेसं हे महाद्वार भाविकांना मोठा आत्मिक आनंद देईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल खुलताबाद इथं औरंगजेब कबर सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला. जिल्ह्यातली कायदा- सुव्यवस्था आणि शांतता अबाधित असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी, प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचे चार दरवाजे काल सायंकाळच्या सुमारास उघडण्यात आले. लातूर जिल्ह्यातल्या  शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे. पुढील दोन दिवस धरणाचे चारही दरवाजे उघडे राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
****
धाराशिव इथं जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त काल ग्राहक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना, ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच ग्राहकाला जलदगतीने न्याय मिळण्यास मदत झाली असल्याचं सांगितलं.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड ��थं ४० अशं तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
news-34 · 15 days ago
Text
0 notes
healthsinfos · 20 days ago
Text
मेडिकल रेकॉर्ड फाईल सांभाळायची आवश्यकता नाही
#ABHAapp: आपल्या आरोग्याची माहिती सुरक्षितपणे आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करा आधुनिक डिजिटल युगात, आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती आणि डेटा योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. #ABHA App (आयुष्��ान भारत हेल्थ अकाऊंट) हा एक पर्सनल हेल्थ रेकॉर्ड (PHR) App आहे, ज्याद्वारे रुग्ण त्यांच्या आरोग्याची माहिती सुरक्षित, गोपनीय आणि खाजगी वातावरणात साठवून व्यवस्थापित करू शकतात.…
0 notes
nagarchaufer · 22 days ago
Text
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
निलंबित असलेल्या एका नायब तहसीलदाराने शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीरपणे परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला असल्याचा प्रकार पाथर्डीत समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे.  पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे आणि किसन आव्हाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर एकच खळबळ उडालेली असून निलंबित नायब तहसीलदार अनिल…
0 notes
kladana · 1 month ago
Text
0 notes
drsamratjankar12 · 1 month ago
Text
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे जो शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो आणि स्नायूंना कमजोर करतो. अनेक लोकांना याबद्दल संभ्रम असतो की GBS हा संसर्गजन्य आहे का, तो इतरांना पसरू शकतो का, आणि त्याची कारणे व उपचार काय आहेत. या व्हिडिओमध्ये, डॉ. सम्राट जानकर या आजाराविषयी सखोल माहिती देतात आणि त्यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे गैरसमज दूर करतात. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही GBS संदर्भात चिंता असेल, तर ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. योग्य निदान, लक्षणे, उपचार आणि सावधगिरी याबद्दल जाणून घ्या आणि आरोग्याविषयी जागरूक राहा!
0 notes
samiksha30 · 2 months ago
Text
परफेक्ट फिनिश मिळवा - कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्ससह!
कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स वापरून आपल्या पेंटिंग प्रोजेक्ट्ससाठी मजबूत व सुंदर पाया तयार करा! आपल्या भिंतींवरील किंवा छतांवरील असमान पृष्ठभाग, भेगा आणि खडबडीतपणा काढून टाकण्यासाठी कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स सर्वोत्तम उपाय आहेत.
का निवडावे कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्स?
भेगा भरण्यासाठी योग्य: भिंतींवरील व इतर पृष्ठभागांवरील भेगा व खड्डे सहज भरून काढण्यासाठी.
स्निग्ध व सपाट पृष्ठभाग: पेंटिंगसाठी परफेक्ट बेस तयार करून सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी.
टिकाऊ व वापरण्यास सोपे: वापरण्यासाठी सहजतेसह मजबूत व टिकाऊ साहित्य.
Tumblr media
प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्टची सुरुवात योग्य बेसपासून होते!
कबावत स्टील पुट्टी स्ट्रिप्समुळे तुमचे काम केवळ सोपेच होणार नाही, तर गुणवत्तेतही उत्कृष्टता प्राप्त होईल. भिंती, छत, किंवा डिटेलिंग - कोणत्याही पृष्ठभागावर काम करताना कबावतच्या प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रोजेक्टला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट बनवा. परिपूर्ण रंगकामासाठी योग्य पाया का महत्त्वाचा आहे?
तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतींना सुंदर आणि दीर्घकाळ टिकणारा लूक देण्यासाठी पाया मजबूत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कबावतच्या पुट्टी पट्ट्यांसह, तुम्हाला गुळगुळीत आणि भव्य पृष्ठभाग मिळतो, ज्यामुळे तुमचे रंगकाम अजूनच उठून दिसते.
कबावत स्टील पुट्टी पट्ट्यांचे फायदे:
भेगा आणि खड्डे भरून पृष्ठभाग परिपूर्ण बनवतो.
पेंटसाठी उत्कृष्ट आणि गुळगुळीत पाया तयार करतो.
टिकाऊपणा आणि सहज हाताळणीसाठी खास डिझाइन केलेल्या आहेत.
Tumblr media
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:
📞 82096 17061 | 98218 25663📧 [email protected]🌐 कबावत ब्रश कंपनी वेबसाइट 📷 इंस्टाग्राम
तुमच्या रंगकामाची सुरुवात आता करा!
🛒 ऑनलाइन खरेदी करा: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/roller-brushes.html
Tumblr media
हमसे जुड़ें: क्रिएटिव आइडियाज़ और अपडेट्स के लिए हमें इंस्टाग्राम पर फॉलो करें यहां। 
~https://www.instagram.com/p/DCy2EeLtWj5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
For more information or to request a consultation, visit their website: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸  Instagram - https://www.instagram.com/kabawatbrush/
📘  Facebook - https://www.facebook.com/kabawatbrushcompany/
📌 Pinterest - https://in.pinterest.com/kabawatb/
🧵 Thread - https://www.threads.net/@kabawatbrush
🥁 Tumblr - https://www.tumblr.com/kabawatbrush
▶️ YouTube - https://www.youtube.com/@KabawatBrushCompany
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061  / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD 
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd. 
+91-9004590039 
Follow us on Social Media 
 🌐 Website - https://tvminfo.com/
📸 Instagram - https://www.instagram.com/tvm_infosolution/
📘 Facebook - https://www.facebook.com/people/Tvm-Info-Solutions-Pvt-Ltd/61555896761755/
🔗 Linkedin - https://in.linkedin.com/company/tvminfo
▶️ Youtube - https://www.youtube.com/@tvminfosolutions
0 notes
imdnews1 · 3 months ago
Text
Weekly Weather: महाराष्ट्रात थंडीसह राज्यात पावसाची शक्यता
रविवारी (२९ डिसेंबर) ते बुधवार (१ जानेवारी) दरम्यान मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव राहील.
1 note · View note
marathinewslive24 · 3 days ago
Text
जेष्ठ नागरिकांना सरकार देणार या 5 मोठ्या भेटी senior citizens
senior citizens भारतीय समाजात ज्येष्ठ नागरिकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि सुविधांची घोषणा केली आहे. या नवीन तरतुदींमुळे ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित आणि समृद्ध होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे नवे स्वरूप प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) ही भारतीय…
0 notes
svagrosolutions · 3 months ago
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतात.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप
बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची विशेष मोहीम-गृहराज्यमंत्र्यांची माहिती
आणि
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
****
महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आज लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर केलं, त्यावेळी त्यांनी विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली, एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधानांच्या काही विधानाच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज एक वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
गेल्या दहा वर्षांत रेल्वेने पाच लाख नोकऱ्या दिल्या असून एक लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली असून, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार काम करत आहे, २०२० पासून देशात प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही, आणि इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे तिकीटदर खूपच किफायतशीर आहेत, रेल्वे अपघात कमी करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
****
नागपुरात काल घडलेल्या घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. ��त्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत आपापली मतं मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखावा, एकमेकांप्रती आदर बाळगावा, असं आवाहन केलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेतही त्यांनी याप्रकरणी निवेदन सादर केलं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनीही परिषदेत या बाबत माहिती दिली.
दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
राज्यात औरंगजेबच्या कबरीपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
बाईट – उद्धव ठाकरे
दरम्यान, नागपुरात काल घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी ५० जणांना अटक केली असल्याची माहिती, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण सभापतींनी नोंदवलं.
बाईट – राम शिंदे, सभापती, विधान परिषद
****
राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली, ते एका लक्षवेधीला उत्तर देत होते. बांगलादेशी घुसखोरांबद्दलची सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं कदम यांनी सांगितलं.
****
मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
****
राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी गेलेले ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात अवतरण करेल, अशी अपेक्षा आहे.
पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण पंतप्रधान न���ेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल.
****
राज्याचं भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही घोषणा केली.
****
सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात उपप्रश्न विचारला होता. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्या���ुसार ही कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातील बसस्थानकं अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईत परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसंच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं, आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.
****
राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नारायण कुचे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस एवढं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड इथं ४० अशं तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
seo-3024 · 3 months ago
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...
Tumblr media
इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे ��रताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून ��िस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन ��ईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग ��ोईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes