Tumgik
#बच्चूभाऊ
charudattasworld · 2 years
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
State Minister Prahar Janshakti paksh Omprakash Bacchu Kadu | Charudatta Thorat Temple | Nashik Updates
राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांची नाशिकच्या चारूदत्त थोरात निवासस्थान यांस सदिच्छा भेट | सुप्रसिद्ध अभंग सदन | चारूदत्त थोरात मंदिर | अभंग सदन
भारतीय योगी श्री विष्णुभक्त चारूदत्त #प्रभूकीपंचवटी
Indian Yogi Shri lord Vishnu' s Charudatta
पंचवटी योगी 👉 https://youtu.be/1bbKr21t6HI
• देवशयणी आषाढी एकादशी पंढरपुर यात्रा ; इ.स.२०१५
• Devshayni Ashadi Yatra Special - 2015
| LIVE : https://youtu.be/NsK-vXl5VUQ
| LIVE : https://youtu.be/ZS4x4TaZ6YA
| चंदन पुजाधिकारी, TV9 Marathi/ 27 July 2015
• हरि का भजन LIVE - विष्णुभक्त चारूदत्त LIVE
https://youtube.com/channel/UCdZwOnsh2wsYMIJLztLWXcQ
• भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारुदत्त LIVE
https://youtube.com/playlist?list=PLxATppTisXtLalh17ZK13YoA6i9kLkDTr |
| Gallery of Charudatta Thorat Granthalaya
| Indian Yogi Charudatta Thorat Archived
• DATTASHRAYA BOOKS | CHARUDATTA THORAT BOOKS | INDIAN YOGI SHRI CHARUDATTA THORAT BOOKS | THE INDIAN YOGI SHRI CHARUDATTA THORAT NASHIK TODAY DATTASHRAYA BOOKS | UPDATES
• सौजन्य : Charudatta knowledge
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यावर गुन्हे दाखल करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यावर गुन्हे दाखल करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यावर गुन्हे दाखल करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अमरावती,: अवैध धंदे, व्यवसाय बंद करून गुन्हेगारी समूळ मोडून काढावी. समाजातील शांतता व सौहार्द भंग करणा-या व्यक्तींवर  गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.   अचलपुर, चांदूर बाजार तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती दि. 08 (विमाका): चांदुर बाजार व अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडील दुभत्या, भाकड जनावरांच्या माहितीच्या संकलनाबरोबरच शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांची माहिती कोष्टक स्वरूपात सादर करावी. याबाबत सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले. पशुसंवर्धन व जलसंपदा…
View On WordPress
0 notes
ridhammmm · 2 years
Text
श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील शासकीय विश्राम गृहात जलसिंचन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना दैनिक राष्ट्र सह्याद्रीने प्रकाशित केलेले मंत्रालयातील त्यांचे वृत्त दाखवताना वृत्तसंपादक चंद्रकांत वाकचौरे. समवेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, आप्पासाहेब ढुस व प्रहार संघटनेचे पदाधिकारी(.छाया: रूपेश सिकची)
Tumblr media
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या- जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या- जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
चांदूर बाजार शहरातील कामकाजाचा घेतला आढावा अमरावती : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदुर बाजार येथे दिले. चांदूर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते. शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 3 years
Text
प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जोपासणे आवश्यक - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
0 notes
charulramteke · 5 years
Text
Tumblr media
माझं दैवत
वंदनीय कर्मयोगी आमदार
बच्चूभाऊ कडू
अचलपूर मधून विजयी...! अभिनंदन भाऊ
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 July 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० जुलै २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अँण्टीजेन चाचण्या आणि संस्थात्मक विलगीकरणाची संख्या तातडीनं वाढवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, शहरात मध्यरात्रीपासून जनता संचारबंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ.
·      ‘सारथी’ संस्था कदापिही बंद होणार नाही, स्वायत्तताही कायम राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण.
·      राज्यात आणखी सहा हजार ८७५ नवे रुग्ण तर दिवसभरात २१९ रुग्णांचा मृत्यू.
·      औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी ३३४ कोरोना विषाणूचे रुग्ण तर उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू.
·      नांदेड आणि जालना शहरातही प्रत्येकी एकाचा मृत्यू तर लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ.
आणि
·      राज्यातले पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं तर दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीनं सुरू होणार- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अँण्टीजेन चाचण्या आणि संस्थात्मक विलगीकरणाची संख्या तातडीनं वाढवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांनी काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं लवकरच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धत सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  
खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर शासनानं ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक आहे, त्यावर प्रशासनानं प्रभावी नियंत्रण ठेवावं. रूग्ण बरे होण्यामध्ये आयसीयु केअर हा घटक सर्वाधिक महत्वाचा आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं टोपे यावेळी म्हणाले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी, कोरोना विषाणू संसर्गात मृत्यू दर शून्यावर आणण्याचे आव्हान समोर असून त्यादृष्टीने विलगीकरण कक्षांची, आरोग्य सुविधांची वाढ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
****
कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद शहरात मध्यरात्रीपासून जनता संचारबंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. या संचारबंदीच्या काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाबी मर्यादीत स्वरूपात आणि निर्बंधासह सुरू राहणार आहेत, ज्यामध्ये दुध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते साडे आठ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा सुरू राहतील, कोणतेही रूग्णालय टाळेबंदीचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारणार नाही. न्यायालय आणि राज्य तसंच केंद्र शासनाची कार्यालयं, शासकीय पेट्रोलपंप आणि कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहतील आणि केवळ शासकीय वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनास इंधन पुरवठा करतील. स्वयंपाकाचा गॅस सेवा घरपोच सुरू राहिल, शासकीय स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील, कृषी, बि-बियाणे, खते, किटकनाशक औषध, चारा दुकाने सुरू राहतील. याची वाहतूक चारचाकी वाहनातूक करण्यास परवानगी राहिल. दुचाकी वाहनास परवानगी असणार नाही, असं पांडेय यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जनता संचार बंदीच्या या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं.
त्यानुसार जिल्ह्यात औषध आणि अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग, त्यांचे पुरवठादार चालु राहणार, यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसंच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं.
औद्योगिक वसाहतीमधील आणि शहराव्यतिरिक्त ईतर खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे उद्योग समुह कामगारांची दहा दिवस कारखान्यात निवास व्यवस्था करणार आहे, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालु राहणार आहेत. आरोग्याबरोबरच आर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
राज्यातली कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती पाहता राज्यातलं कोणतंही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीनं केली असल्याचं सामंत यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेणं शक्य नाही, असं ते म्हणाले. परीक्षा नं घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळविलं होतं. अनुदान आयोगालाही पत्र पाठविण्यात आलं होतं. पत्रव्यवहार करून देखील आयोगाकडून उत्तर आलं नसल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- ‘सारथी’ कदापिही बंद होणार नाही तसंच तिची स्वायत्तताही कायम राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं.
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात विशेष बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली. ‘सारथी’ संस्थेला उद्याच तातडीने आठ कोटी रूपयांचा निधी दिला जाईल. समाज बांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन दोन हजार वीस ते तीस असा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
दरम्यान, इतर मागास बहुजन कल्याण विभागानं कालचं या संस्थेला सात कोटी ९५ लाख रूपयांचा निधी देण्यात आल्याचं कळवलं आहे.
****
राज्यात काल आणखी सहा हजार ८७५ नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात २१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातली एकूण रुग्ण संख्या दोन लाख ३० हजार ५९९ एवढी झाली आहे. तर या आजारानं मृत पावलेल्यांची संख्या नऊ हजार ६६७ एवढी झाली आहे. काल चार हजार ६७ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार २५९ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९३ हजार ६७३ रुग्णांवर रुग्णालयात तर ६ लाख ४९ हजार २६३ रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंतचे सर्वाधिक ३३४ रुग्ण काल आढळले. यात महापालिका हद्दीतील २०४ तर ग्रामीण भागातील १३० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता सात हजार ६७२ झाली आहे. यापैकी चार हजार १६२ रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या तीन हजार १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात काल आठ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यात पैठण इथला ५६ वर्षीय पुरुष, कन्नड तालुक्यातला देवगाव रंगारी इथला ५५ वर्षीय पुरुष तर गंगापूरच्या ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातल्या गणेश कॉलनी इथली ८० वर्षीय तर कैलासनगरमधील संत एकनाथ सोसायटीतली ५९ वर्षीय महिला, सिल्लेखानातला ४२ वर्षीय, अरिश कॉलनीतला ७४ वर्षीय तर पडेगावमधल्या ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतांत समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३३८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल ४३ रूग्ण कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक १७ रूग्ण मुखेड तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित रूग्णांची संख्या ५४१ झाली आहे. नांदेड शहरातील ७५ वर्षीय बाधित रूग्णाचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या आजारामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २४ रूग्ण मृत्यू पावले आहेत. उपचारानंतर बरे झाल्यामुळे काल १२ रूग्णांना घरी सोडण्यात आलं. या आजारातून आतापर्यत जिल्ह्यात ३५३ रूग्ण बरे झाले आहेत तर सध्या १४७ रूग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं १५ जुलै नंतर दहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करावी अशी मागणी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांनी केली आहे. काही नगरसेवक आणि नागरिकांचाही या मागणीला पाठिंबा आहे.
****
जालना शहरातल्या दु:खीनगर भागातल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता ३६ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ११ जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची एकूण संख्या ८५२ झाली आहे. काल आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागातील नऊ तर जाफ्राबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात ५१२ जण या आजारातून बरे झाले असून, बाधित असलेल्या २७३ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू संचारबंदीच्या कालच्या चौथ्या दिवशी जालना शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. शहरात वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल ५३ जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या ६०९ वर पोहोचली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २९ झाली आहे. तर १८ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाली असल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात काल १३ नवे रुग्ण आढळून आले. परभणी शहरातील गांधी पार्क, सोनार गल्ली, जागृती मंगल कार्यालय परिसर, सरफराज नगर, काद्राबाद प्लॉट, पोलीस वसाहत, पोस्ट कॉलनी, परसावत नगर, जवाहर कॉलनी आदीं वसाहतीमधील हे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९४ झाली असून आतापर्यंत १११ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तर ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही शहरामध्ये प्रतिबंधीत क्षेत्रात कडक उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. त्याचबरोबर परभणी महानगरपालिका हद्दीसह ५ किलोमीटर परिसरात तसंच सर्व नगर परिषद आणि पंचायत हद्दीसह ३ किलोमीटर परिसरात आज दुपारी ३ वाजल्यापासून १२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल सहा जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं निदान झालं. यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या १९० वर पोहोचली आहे. पैकी ११७ जण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बीड शहरात लागू असलेली संचारबंदी उठवून ती फक्त काही भागातच लागू करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे आता शहरातल्या रुग्ण आढळलेल्या इंद्रप्रस्थ कॉलनी, आसेफनगर, बीड मामला, थिगळे गल्ली जवळील काही परिसर, पांडे गल्ली, बालाजी मंदिरा जवळील परिसर अशा अकरा ठिकाणीचं पूर्ण वेळ संचारबंदी लागू झाली आहे. हा भाग वगळता शहरातील अन्य भाग आणि बाजारपेठ ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सात वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन जणांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये एका बाधितांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणी अहवालाचा समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३३३ झाली आहे. पैकी २१३ रुग्ण या आजारातून बरे झाले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उस्मानाबाद नगर परिसर क्षेत्रात १३ ते १९ जुलै दरम्यान संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी जारी केले आहेत. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन कोरोनाविषाणू बाधितांची वाढ झाली. यामध्ये हिंगोली इथल्या गांधी चौकातल्या आणि वसमत तालुक्यातल्या वापटी इथल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातली रुग्णसंख्या ३१६ झाली आहे. काल जिल्ह्यात आठ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
****
मुंबईत काल एक हजार २८२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ हजार ७९५ एवढी झाली आहे. त्याचबरोबर ६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, मुंबईत आतापर्यंत या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच हजार १२९ एवढी झाली आहे. ठाण्यात एक हजार ७९३ नवे रुग्ण आढळले तर ५०हून अधिक रुग्णांचा काल मृत्यू झाला. पुण्यात एक हजार १३०, नाशिकमध्ये १७३, धुळ्यात ५, रायगड ४११, रत्नागिरीत २५, सिंधुदुर्गमध्ये दहा, अहमदनगरमध्ये ४५, सोलापूर १५०, नंदुरबारमध्ये ७, वाशिममध्ये २०, जळगावमध्ये २९२, सांगलीत २��, बुलडाणा १७ रूग्ण नव्यानं आढळले ��हेत.
****
राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्गाशी लढाई करत नव्हते तर रुग्ण संख्या कमी करण्यासाठी लढाई करत होते. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
****
राज्यातले पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं तर दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीनं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली. ते काल अमरावती इथं आयोजित बैठकीत बोलत होते. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे, यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचं असल्याचं कडू यांनी सांगितलं.
****
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा-आयसीएसई च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी तीन वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.
****
औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवनाचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा काल त्यांनी आढावा घेतला. विविध रस्त्यांची कामं, शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून तीन पुलांच्या कामाकरता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. समांतर पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यस्थापन, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, सफारी पार्क, शिक्षण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजना, शहर सुशोभिकरण आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
राज्यात कालपासून निवासी हॉटेल्स, ‍लॉजिंग आणि अतिथीगृह सुरू झाली आहेत. राज्य सरकारनं वेगवेगळे नियम आणि अटी घालत हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नांदेड शहरात या अटी आणि नियमांचं पालन करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्ह्यात पोलीस विभागांची संयुक्त पथकं गठीत केली आहेत.
***
नांदेड आणि परभणी शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्णा, परभणीत जोरदार तर अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर शहर आणि परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. तब्बल महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे तुळजापूर इथं जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबिनसह अन्य पिकांच्या वाढीला दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. हा पाऊस खरिप हंगामातील सोयाबीनसह उडीद मूग या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त मानला जात आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या आरणी इथं शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून सामूहिक शेततळी अर्थात जल बँक निर्माण केली आहे. त्यात मत्स्य उत्पादन घेतलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मत्स्य उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय सुरू झाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ..
पिकांना बारमाही पाण्याची सोय या जलबँकेमुळे झाली आहे.  शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना पाईपलाईन तसंच स्पिंकलर, ठिबक, तुषार सिंचन यातून फळबाग लागवड आणि इतर शेतीपिकांच्या लागवडीसाठीही याचा उपयोग होतो आहे. मत्सपालन आणि फळबाग लागवड यातून बारमाही पिके असं दुहेरी वर्षभर शाश्वत उत्पन्नाचे स्रोत सामुहिक शेततळ्यांमुळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे सामुहिक शेततळं शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर शहरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सात दिवस कडेकोट जनता संचारबंदी लागू करण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे गरजेचं असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठ दिवसांसाठी उस्मानाबाद शहरात टाळेबंदी लागू करण्याचा ठराव नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं नगरपालिका प्रशासनानं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडी इथल्या बालाजी अमाइन्स या केमिकल कंपनीनं दोन उच्च वहन क्षमतेचे ऑक्सिजन यंत्र भेट दिले आहेत. कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी या यंत्रांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.
****
केंद्र सरकारनं नांदेड जिल्ह्यात नव्याने ८० व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती ��ांदेड जिल्हा भाजपचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांनी दिली आहे. हे व्हेंटिलेटर जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर मध्ये स्थापित करण्यात येणार आहेत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता.
****
राज्यातल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रशासनासह सरकारनं वेठीस धरल्याच्या निषेधार्थ परभणी इथल्या सिड्स फर्टीलायझर अॅन्ड पेस्टीसाईड डिलर्स असोसिएशने आजपासून तीन दिवस लाक्षणिक बंद पुकारला आहे. बियाण्यांची उगवण आणि गुणवत्ता या निकषाच्या पुर्तेतेसाठी प्रशासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वेठीस धरल्याचा आरोप या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेशराव देशमुख आणि जिल्हा सचिव डी.एम.शिरफुले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला असून याला विरोध करण्याकरता हा संप पुकारण्यात आला आहे.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू - महासंवाद
तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू – महासंवाद
अमरावती दि. 07 (विमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषोपचार व कुशल तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली व यंत्रणेचा वापर करावा. धारणी व चिखलदरासारख्या दुर्गम भागातील रुग्णालयांमध्ये टेलिमेडिसीन प्रणाली सुरळीत व नियमीत करावी. तेथील नागरिकांना मुंबई, पुणे, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळवून द्यावेत त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात टेलिमेडिसीन सेवा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणारांवर गुन्हे दाखल करा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू - महासंवाद
गुन्हेगारी समूळ मोडून काढा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणारांवर गुन्हे दाखल करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू – महासंवाद
अमरावती, दि. २३ : अवैध धंदे, व्यवसाय बंद करून गुन्हेगारी समूळ मोडून काढावी. समाजातील शांतता व सौहार्द भंग करणा-या व्यक्तींवर  गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले. अचलपुर, चांदूर बाजार तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. कडू यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव व…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मेळघाटातील युवक-यु���तींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू - महासंवाद
मेळघाटातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू – महासंवाद
राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका अमरावती दि 23 (विमाका): मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षणानुरूप प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. हा प्रशिक्षण कार्यक्रम सातत्यपूर्ण करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
शासन आपल्या दारी उपक्रम ११ ते १७ मे दरम्यान ; नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
शासन आपल्या दारी उपक्रम ११ ते १७ मे दरम्यान ; नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि.9:  नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम दि. 11 ते 17 मे दरम्यान ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली. जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू आणि  मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने विविध…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
इमाव, भटके, विमुक्त प्रवर्गासाठी 'महाज्योती'तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू - महासंवाद
इमाव, भटके, विमुक्त प्रवर्गासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू – महासंवाद
अचलपूर, दि. 25 : इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूर येथे केले. विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या विद्यमाने…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 24 : मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम दि. 25 ते 29 एप्रिल दरम्यान धारणी तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली. जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू - महासंवाद
नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू – महासंवाद
अमरावती दि 21: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देता यावे. विद्यार्थ्यांचे सर्व विषयांवर प्रभुत्व निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. टोपे नगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा - महासंवाद
जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा – महासंवाद
अमरावती दि 21: विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पोर्टलवर माहिती सादर केली होती त्या खात्यांपैकी पूर्ण कर्ज माफीची खाती, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत येणारी खाती व नियमित कर्जदारांची खाती असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी सहायक निबंधक कार्यालयात अर्ज सादर करावा. याबाबत बँकेने अर्जदारांशी संपर्क साधून परत अर्ज करण्याबाबत सूचना कराव्या.असे…
View On WordPress
0 notes