#कडू
Explore tagged Tumblr posts
Text
Natalia Lafourcade - De todas las flores (Marathi Translation)
नाताल्या लाफुरकादे - दे तोदास लास फ्लोरेस (सगळ्या त्या फुनलांमधून)
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून राहिलं फक्त एकच जिवंत रोज सकाळी ते विचारतं कधी येशील त्यांच्यासाठी गायला
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या राहिल्यात फक्त काहीच आठवणी आपण हसलो तेव्हाच्या आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये गेलो आपण नाचलो तेव्हाच्या आपण हरवलो तेव्हाच्या आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून राहिलं फक्त एकच जिवंत रोज सकाळी ते विचारतं कधी येशील त्यांच्यासाठी गायला
लुप्त होणारे ते चंद्र ज्यांनी आपल्याला पाहिलं पवित्र अश्रू गळणार्या सागरांच्या वर तुझ्या कुरवाळण्यासारखेच गोड तसेच कडू सकाळी स्वादिष्ट, पहाटे व्यूह तुझ्या कुरवाळण्यासारखेच गोड तसेच कडू उतरत जात आहे माझ्या छातीत ही सगळी खिन्नता या गुलाबी बुगनविलांच्या बागात तुझ्या सोबतीशिवाय
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या राहिल्यात फक्त काहीच आठवणी आपण हसलो तेव्हाच्या आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये गेलो आपण नाचलो तेव्हाच्या आपण हरवलो तेव्हाच्या आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात ज्यात आपण हरवून गेलो त्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
#Spotify#this is a line-by-line translation mostly for my own benefit#a more elegant translation is certainly possible#but I tried to preserve word order as well#which lends a poetic quality I think#this was more difficult than I thought#but also the perfect level of challenge#might do some soda stereo later
9 notes
·
View notes
Text
बीकानेर में भूकंप के हल्के झटके 1258 बजे
बीकानेर में भूकंप के हल्के झटके12.58 बजे!करीब एक बजे के आसपास आए भूकंप को लेकर अब भारत के नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी ने आधिकारिक पुष्टि की है। एनसीएस के अनुसार भूकंप जमीन से 10 किलोमीटर नीचे आया। जो कि 3.6 रिक्टर स्केल की तीव्रता का था। एनसीएस के अनुसार इसा केन्द्र बीकानेर में था। शहर के कडू सीसीसीटीवी की रिकार्डिंग में भी भूकंप के दौरान हिले। वहीं दूसरी और भूकंप की सूचना के साथ ही सोशल मीडिया पर…
0 notes
Text
पूर्ण संत (पूर्ण गुरु) तीन प्रकार के मंत्रों (नाम) को तीन बार में उपदेश करता है, जिसका वर्णन कबीर सागर में बोध सागर खंड के अध्याय अमर मूल में पृष्ठ 265 पर व गीता जी के अध्याय 17 श्लोक 23 व सामवेद संख्या 822 में मिलता है।
बोधसागर
(२६५)
साडिव कवीर-वचन
तब कबीर अस करिचे लीन्दा। ज्ञान भेद सकल करि दीन्हा॥ धर्मदास में कहीं विचारी। जिहितें निबड़े सब संसारी प्रथमहि शिष्य होय जो आई। ता करें पान देहु तुम नाई जब देखडु तुम हदता ज्ञाना। ता करें करहू शब्द प्रवाना ॥ शब्द मॉडि जब निश्चय आये। ता करें ज्ञान अगाध सुनाये ॥ अनुभवका जब करें विचारा। सो तो तीन लोकसों न्यारा ॥ अनुभव ज्ञान प्रगट जब कोई। आतमराम पीन��द है सोई ॥ शब्द निहराब्द आप कदलावा। आपहि बोल अबोल सुनावा ॥ आपडि ग्रुप जो बोलत रहिया। आप वचन अवचन जो कड़िया।
संत रामपाल जी महाराज जी ही पूर्ण गुरु हैं।
आप गुरु है शब्द सुनाने। आप शिष्य है सुते समावै॥ आदि गुरु शिष्य हो दोई। देखें सुने आपदी सोई ॥ साली देखें सुने कड़े सबैः आपदि रूप अपार । आप न चीन्हें आप करें, भूला सब संसार ।।
यह मति इम ती तुम करें दीन्हा। बिरला शिष्य कोइ पाचे चीन्हा।
चर्मदास तुम कदौ सन्देशा। जो जस जीप ताहि उपदेशा ॥
बालक सम जाकर है ज्ञाना। तासी कदडू ��चन प्रवाना ॥
जा करें सूक्ष्म ज्ञान है भाई। ता करें सुझन देहु लखाई ॥
शान गम्य जा करें पुनि दोई। सार शब्द जा करें कडू सोई ॥
जा करें दिव्य ज्ञान परवेशा। ता करें तस्य ज्ञान उपदेशा ॥
अनुभव ज्ञान जारि करें दोई। दूसर कितडु न देखे सोई ॥
उम ज्ञान जा करें परकाशा। आतमराम परमादि निवासा ॥
आतमरामकी परचय होई आपरि आतमराम है सोई ॥
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/7596e414f620bc5e5ac1234745dbd494/d70c4533d658f0e3-8e/s540x810/ccfc69792b8877aae902075b48b58e273f8f7731.jpg)
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय-भाजप १३२, शिवसेना ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा
महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३९ तर महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने १३२, शिवसनेनं ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसने १६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्यशक्ती पक्षानं प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा ��्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम., मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहु विकास आघाडी यांचा समावेश आहे.
****
या विजयातून महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे...
आज नेगेटिव पॉलिटिक्स की पराजय हुई है। परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है। मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ।
हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले...
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार याव��ळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेने पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भुजब���, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तट��रे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, दिलीप वळसे पाटील, आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
****
****
राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, अदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नितेश राणे यांचा समावेश आहे.
****
जळगाव जिल्ह्यात सर्व ११ तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, नाशिकमधल्या १५ पैकी १४, तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात १२ जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पोवळे, देविदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसा��र, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा- भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी विजयी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं ३४ तर काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं २० जागा जिंकल्या.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार ९३१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉक्टर संतुक हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला.वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिस-या स्थानी राहिले.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यात,���शस्वी जैस्वालच्या नव्वद तर, के एल राहुलच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. ���्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला १०४ धावांवर आटोपला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
0 notes
Text
Pune : कातकरी कुटुंबांसाठीच्या पक्क्या 15 घरांचे लोकार्पण
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात (Pune) वाडा येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेच्या वतीने कातकरी कुटुंबांकरीता बांधण्यात आलेल्या 15 पक्क्या घरांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
0 notes
Video
youtube
राजकारणात भाजपला सत्ता महत्त्वाची वाटते बच्चू कडू..
0 notes
Text
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा विरोध डावलून संधी
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा ...
भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3fbc858296a9e0dd5f866d4ac000a216/c8605a81d06eb5a3-46/s540x810/267f7d3b98e20d5638047ba51af3f9d2a650c81e.jpg)
View On WordPress
0 notes
Text
"कारले: पारंपारिक औषध आणि आधुनिक अद्भुतांच्या दरम्यान सेतूबंधीत करणारे"
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/18f7d43c3a1b1ac48fda41bc8783d1fb/da06acbf3c402aff-58/s540x810/7a01140c9b1424f36424a91335c088f87f257108.jpg)
➤परिचय: कडू खरबूज, ज्याला भोपळा किंवा मोमोर्डिका चारंटिया असेही म्हणतात, हे एक अद्वितीय फळ आहे ज्याने पोषण, आरोग्य आणि निरोगीपणाच्या क्षेत्रात आधुनिक चमत्कार म्हणून उदयास येण्यासाठी शतकानुशतके पारंपारिक औषधी वापर केला आहे. या रंजक भाजीने, त्याच्या विशिष्ट कडू चवसह, पाककलेच्या सीमा ओलांडून, पारंपारिक शहाणपण आणि समकालीन वैज्ञानिक चौकशी या दोन्हींचे प्रतीक बनून जगभरातील संस्कृतींचे लक्ष वेधून घेतले आहे. काळाचा प्रवासः पारंपरिक मुळे कडवट खरबूजाच्या औषधी वापराची कथा हजारो वर्षांपूर्वीची आहे, जी आयुर्वेद, पारंपारिक चिनी औषध (टीसीएम) आणि विविध स्वदेशी उपचार पद्धतींसारख्या पारंपारिक औषध पद्धतींमध्ये खोलवर रुजलेली आहे. या प्राचीन उपचार परंपरांमध्ये, कडू खरबूज त्याच्या शक्तिशाली औषधी गुणधर्मांसाठी मौल्यवान होते आणि आरोग्याच्या असंख्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जात असे.
आयुर्वेदः जीवनाचे विज्ञान आयुर्वेदात, कडू खरबूज हे दोषा संतुलित करण्याच्या क्षमतेसाठी आदरणीय आहे, शरीराच्या शारीरिक आणि मानसिक कार्यांवर नियंत्रण ठेवते असे मानले जाणारे मूलभूत ऊर्जा. आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार, कडू खरबूजासारखे कडू पदार्थ कफ आणि पित्त दोषांना शांत करतात असे मानले जाते, ज्यामुळे ते मधुमेह, जळजळ आणि पाचक विकार यासारख्या परिस्थिती असलेल्या व्यक्तींसाठी विशेषतः फायदेशीर ठरतात. पारंपारिक चिनी औषधोपचारः क्यूईचे संतुलन पारंपारिक चिनी औषधांमध्ये, कडू खरबूज हे कडवट चव असलेले थंड करणारे अन्न म्हणून वर्गीकृत केले जाते, जे लाकूड घटक आणि यकृताच्या मध्यरेषेशी संबंधित आहे. असे मानले जाते की ते उष्णता साफ करते, शरीराला निर्जंतुक करते आणि क्यूई किंवा जीवनावश्यक उर्जेचा प्रवाह नियंत्रित क���ते, ज्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या विकारांसारख्या परिस्थितींसाठी हा एक मौल्यवान उपाय बनतो. स्वदेशी उपचार परंपराः एक जागतिक दृष्टीकोन आयुर्वेद आणि टी. सी. एम. च्या पलीकडे, कडू खरबूज जगभरातील असंख्य स्वदेशी संस्कृतींच्या औषधोपचारांमध्ये ठळकपणे दिसून येते. आफ्��िकेपासून कॅरिबियनपर्यंत, स्थानिक चिकित्सकांनी मलेरिया आणि परजीवी संसर्गापासून ते श्वसन विकार आणि जखमांपर्यंतच्या आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर करून कडू खरबूजची उपचारात्मक क्षमता बऱ्याच काळापासून ओळखली आहे. गूढ उलगडणेः आधुनिक वैज्ञानिक चौकशी कडू खरबूजाचा पारंपरिक वापर पिढ्यानपिढ्या होत आला असला तरी, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने त्याच्या उपचारात्मक परिणामांमागील जैवरासायनिक आधार उलगडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे समकालीन वैद्यकशास्त्रातील त्याच्या संभाव्य उपयोगांवर प्रकाश पडला आहे.
0 notes
Text
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा -ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू
अमरावती, दि. १४ : शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ व आवश्यक दाखले दिव्यांग बंधु-भगिनींना सुलभरित्या मिळण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरांच्या आयोजनातून संबंधितांना विविध योजनांचा लाभ व आवश्यक प्रमाणपत्र, दाखले मिळवून दिले जात आहेत. स्थानिक स्वराज्य…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bd758b19805371a85882ccafba6bad09/c2645cd7efcbe8ce-2c/s540x810/a257c85d9fdeee85faea16e747e5a92d1bfbe5c4.jpg)
View On WordPress
0 notes
Text
कंटोला: एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी
कांटोला, ज्याला मणक्याचे करवंटी किंवा तिळगुळ म्हणूनही ओळखले जाते, ही एक अनोखी आणि बहुमुखी भाजी आहे जी भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्याच्या विशिष्ट काटेरी बाह्य आणि कोमल मांसासह, कांटोला हा विविध प्रदेशातील विविध पाककृतींमध्ये एक लोकप्रिय घटक आहे.
कंटोला हा लौकी कुटुंबातील आहे आणि त्यात भरपूर पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. त्यात कॅलरीज कमी आहेत आणि आहारातील फायबरने भरलेले आहे, जे निरोगी आहार राखू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनवते. याव्यतिरिक्त, कंटोला अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देतात.
भारतीय पाककृतीमध्ये, कँटोला विविध पदार्थांमध्ये वापरला जातो, ज्यात करी, स्ट्री-फ्राईज, सूप आणि लोणचे यांचा समावेश आहे. त्याची सौम्य चव आणि किंचित कडू चव मसाले आणि मसाल्यांबरोबर चांगली जोडते, ज्यामुळे डिशमध्ये खोली आणि जटिलता वाढते. कँटोला बहुतेक वेळा इतर भाज्या, मांस किंवा मसूर यांच्याबरोबर मिसळून चवदार आणि पौष्टिक जेवण बनवले जाते.
कंटोलाचा आस्वाद घेण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे कंटोला भजी, जीरे, हळद आणि तिखट यांसारख्या मसाल्यांनी तयार केलेली एक साधी आणि चवदार तळणी. कांटोला मसाले, औषधी वनस्पती आणि शेंगदाणे यांचे चवदार मिश्रण देखील भरले जाऊ शकते, नंतर ते कोमल आणि चवदार होईपर्यंत शिजवले जाऊ शकते.
त्याच्या स्वयंपाकासंबंधी वापराव्यतिरिक्त, पारंपारिक भारतीय औषधांमध्ये त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी कंटोला देखील महत्त्वाचा आहे. पचन स���धारणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणे यासह विविध आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते. मधुमेह, संधिवात आणि श्वसनाचे विकार यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही कंटोलाचा वापर केला जातो.
कांटोला ही एक बहुमुखी आणि पौष्टिक भाजी आहे जी विविध प्रकारचे पाक आणि आरोग्य फायदे देते. पारंपारिक पदार्थांमध्ये आनंद लुटला किंवा आधुनिक पाककृतींमध्ये समाविष्ट केलेला असो, कांटोला जेवणात चव, पोत आणि पौष्टिक मूल्य जोडते. पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांच्या विपुलतेने, कंटोला भारतीय पाककृती आणि संस्कृतीत कायम राखला जातो आणि साजरा केला जातो.
अधिक माहितीसाठी :-
नेहा पांडसे मालिका
अमरावती आवाज
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/6d90d3faa95ab33a0f078ca8ef3ac1ba/d91e6d04ede6d90b-34/s540x810/db81360fe4f99f3d758998ec7bc7882ec45b968f.jpg)
किशोरी आरोग्य व आहार या विषयावर डॉ. माधुरी रेवनवार यांनी विद्यार्थीनींना सविस्तर मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अनुसया व आनंद बालग्राम वसती गृहाच्या च्या विद्यार्थिनी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. आनंद बालग्राम वसतिगृहाची मुख्यमंत्री योगिता ठाकूर हिने पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रेवनवार मॅडमचे स्वागत केले. डॉ. माधुरी रेवणवार यांनी उत्तम आरोग्या करीता व्यायाम खेळ व त्या सोबत पोषक आहार गरजेचा असल्याचे सांगितले. खास करून आजच्या किशोरी उद्याच्या माता होणार त्यांच्या उद्याच्या आरोग्यदायी भविष्याकरिता योग्य वयात योग्य तो पोषक आहार गरजेचा असल्याचे सांगितले. आपल्या दैनंदिन आहारात तृणधान्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. हिरव्या पाले भाज्या, फळभाज्या,कडू गोड आंबट पदार्थ असा चौरस आहार गरजेचा असल्याचे सांगितले. तसेच बर्गर पिज्जा चिप्स कुरकुरे मैंद्याचे पदार्थ त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या सोबतच वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचा Nutritional Assessmen करण्याच्या दृष्टीने माहिती जमा करण्यासाठीचा एक टास्क देखील मुलींना यावेळी देण्यात आला.ज्या द्वारे वसतीगृहातील मुलींचे आरोग्य आणि मिळणाऱ्या आहारातून पोषण याची सविस्तर माहिती मिळेल. व त्या अनुषंगाने सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करता येतील. सत्राच्या अंति किशोरींच्या प्रश्नांचे शं��ा समाधान करण्यात आले. अनुसया वसतीगृहाची मुख्यमंत्री कुमारी विजया मुंडकर हिने आभार प्रदर्शन करताना आजच्या सत्रात सांगितल्या गेलेल्या गोष्टींची अंबलबजावणी दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थिनी नक्की करतील असे आश्वासन देऊन डॉ. माधुरी रेवनवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही वसतिगृहाच्या वतीने बनविण्यात आलेले शुभेच्छा भेट कार्ड देऊन आभार मानले. #health#girls#food#kvksagroli#womenshealth#HealthForAll#awareness#teenage#rural
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का
मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे ��मेदवार आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
****
महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.
****
आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले –
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर - गिरीश महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे.
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.
****
मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या.
वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.
मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ९५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूर मधून मंदा म��हात्रे विजयी झाल्या.
इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.
उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.
****
बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.
शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल चार जागांवर आघाडीवर आहे.
वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
Pune : कातकरी कुटुंबांसाठीच्या पक्क्या 15 घरांचे लोकार्पण
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात (Pune) वाडा येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेच्या वतीने कातकरी कुटुंबांकरीता बांधण्यात आलेल्या 15 पक्क्या घरांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
0 notes
Text
आमदार बच्चू कडू राबविणार 'मेरा देश, मेरा खून' अभियान
https://bharatlive.news/?p=181595 आमदार बच्चू कडू राबविणार 'मेरा देश, मेरा खून' अभियान
नागपूर; पुढारी ...
0 notes