#प्राप्तिकर
Explore tagged Tumblr posts
safe-money · 29 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पटेल चौक इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.
गुजरातमध्ये केवाडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. एकतानगर इथं असलेल्या पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
आता आपण नव नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक या दिशेनं काम करत आहोत, ज्यामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल, भारताच्या संसाधनांचा इष्टतम परिणाम मिळेल आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. एक राष्ट्र एक नागरी संहितेकडे देखील भारत वाटचाल करत असून, जी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असल्याचं त्यांनी सांगितलं. सरदार पटेल यांचं दिडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरु झालं असून, पुढचे दोन वर्ष देश हा ��यंती उत्सव साजरा करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
आज आपण एकता दिवस आणि दिवाळी दोन्ही एकत्र साजरे करत असून, यामुळे भारत जगाशी जोडला जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 
****
देशाच्या आठ प्रमुख क्षेत्रांतल्या उत्पादनात चालू वर्षात गेल्या महिन्यात दोन टक्क्यांची वाढ नोंदवल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर काळात या प्रमुख क्षेत्रांतली वाढ चार पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी होती. सिमेंट, रिफायनरी उत्पादन, कोळसा, खते आणि स्टील उत्पादनात गेल्या महिन्यात चांगली वाढ झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सिमेंट क्षेत्रातल्या उत्पादनात सात पूर्णांक एक दशांश टक्के, रिफायनरीत पाच पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली आहे. कोळसा क्षेत्रात दोन पूर्णांक सहा, खत क्षेत्रात एक पूर्णांक नऊ आणि स्टिल क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत एक पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ नोंदवली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी कच्च्या तेलाच्या उत्पादनात तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के घट झाली आहे. नैसर्गिक गॅस उत्पादनातही एक पूर्णांक तीन दशांश टक्के आणि वीज क्षेत्रात अर्ध्या टक्क्यानं घट नोंदवण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र छाननीची प्रक्रिया काल पार पडली. राज्यात २८८ पैकी २८७ मतदारसंघातल्या एकूण सात हजार ९६७ उमेदवारांपैकी, सात हजार ५० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचं, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळवलं आहे. येत्या चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या ४३ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यासाठी ७४३ उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातल्या २८ मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. या टप्प्यासाठी ६३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आता उमेदवारांना एक नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याकरता १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून एकंदर १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादींचा प्रामुख्यानं समावेश असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्य पोलीस विभागानं सुमारे ७५ कोटी रूपये, प्राप्तिकर विभागानं सुमारे ६० कोटी रूपये, तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेल्या, सुमारे ११ कोटी रूपयांचा यामध्ये समावेश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्यानं आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
****
पालघर जिल्ह्यालगत दादरा नगर हवेली मधून महाराष्ट्रात येणाऱ्या एका गाडीमधून पोलिसांनी काल चार कोटी २५ लाख रुपये तपासणी नाक्यावर जप्त केले. नाशिक जिल्ह्यात सातपूर पोलिस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला नाक्यावर एका मोटारीतून २० लाख ५० हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसंच उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करणाऱ्या एका मजुराच्या घरातून ११ लाख रुपये जप्त करण्यात आले. नवी मुंबईतल्या सीवूड्स परिसरात काल एका चार चाकी वाहनातून ८६ लाख ५० हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.
****
0 notes
mhlivenews · 6 months ago
Text
कुटुंब सावरणाऱ्या लेकीचं स्वप्न नियतीने चिरडलं, १४ वर्षांनी आलेलं संसारसुख आल्या पावली परतलं,
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी महाराष्ट्र टाइम्स.कॉमToday Top 10 Headlines in Marathi: आज मराठीतील टॉप 10 हेडलाईन्स | Maharashtra Times १. लालबागला बस गर्दीमध्ये घुसून झालेल्या अपघातामध्ये नुपूर मणियार या तरुणीचा मृत्यू, प्राप्तिकर विभागात कारकून असलेली नुपूर गणेशोत्सव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
वेळेत प्राप्तिकर विवरण भरले नसल्यास काय करावे?
https://bharatlive.news/?p=116182 वेळेत प्राप्तिकर विवरण भरले नसल्यास काय करावे?
यंदाच्या वर्षी 31 ...
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
इन्कम टॅक्स रिटर्नची अंतिम मुदत चुकली? तुम्ही अजूनही फाइल कसे करू शकता ते येथे आहे
इन्कम टॅक्स रिटर्नची अंतिम मुदत चुकली? तुम्ही अजूनही फाइल कसे करू शकता ते येथे आहे
तुमच्या कमाईच्या स्लॅबवर अवलंबून विलंबित ITR दाखल करण्यासाठी दंड 5,000 ��ुपयांपर्यंत जाऊ शकतो. मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी वैयक्तिक करदात्यांना आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती. प्राप्तिकर विभागाने मिळाले AY 22-23 साठी 5.83 कोटी फाइलिंग, 72.42 लाख ITR सह शेवटचा दिवस. तथापि, ज्यांची देय तारीख चुकली आहे ते अद्याप 31 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह त्यांचे कर विवरणपत्र भरू शकतात.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
औरंगाबादेत 4 शाळांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी
औरंगाबादेत 4 शाळांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी
प्राप्तिकर विभागाने बुधवारी शहरातील सीबीएसई माध्यमाच्या 4 शाळांवर एकाच वेळी छापे टाकले. या शाळांची वार्षिक उलाढाल प्रत्येकी ४ ते ५ कोटी रुपयांची असतानाही संस्थाचालक प्राप्तिकर विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.
आयकर विभागाच्या 4 पथकांनी हे छापे टाकले असून यात चिकलठाणा परिसरातील पीएसबीए इंग्लिश स्कूल (चिकलठाणा), रॉयल ओक्स वर्ल्ड स्कूल (देवळाई), ऑर्किड इंग्लिश स्कूल (वाळूज) व…
View On WordPress
0 notes
naviarthkranti-blog · 8 years ago
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
जाणून घेऊया प्राप्तिकर वाचवण्याचे काही साधे सोपे मार्ग
0 notes
ganu1602 · 6 years ago
Text
नव्या सरकारपुढील आव्हाने
नव्या सरकारपुढील आव्हाने
#Patil Farms
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.
1. उद्योग क्षेत्र
- जमीन अधिग्रहण संदर्भात सुधारणा आवश्‍यक : उद्योगांना आणि विविध प्रकल्पांसाठी आवश्‍यक भूसंपादन करण्यासाठीची प्रक्रिया सोपी सुटसुटीत आणि जलद आणि ��ारदर्शक करण्यासाठी सुधारणा आवश्‍यक आहे.
- निर्यातीला तातडीने प्रोत्साहन द्यावे लागेल
गेल्या तीन वर्षांत निर्यात क्षेत्राची सुमार कामगिरी राहिली आहे. अमेरिका-चीन व्यापारी संघर्षातून भारताला संधी असून, त्यानुसार निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील.
- एनबीएफसी क्षेत्रातील रोकड सुलभतेला प्राधान्य
"आयएल अँड एफएस'चा आर्थिक डोलारा कोसळल्यानंतर बिगर बॅंकिंग वित्त संस्थांमध्ये रोकड टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नव्या सरकारला रोकड सुलभतेला प्राधान्य द्यावे लागेल.
- उत्पादन क्षेत्राला चालना
गेल्या काही महिन्यांत औद्योगिक उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे लागेल. रोजगार निर्मिती याच उद्योगांमधून होणार असल्याने त्यांना सुरळीत पतप���रवठा आणि त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतील.
- "जीएसटी'मध्ये सुधारणा
नव्या सरकारला वस्तू आणि सेवा करात सुधारणा करावी लागेल. अजूनही ही कर प्रणाली स्थिरस्थावर झालेली नाही. कर सुधारणा केल्यास सर्वच क्षेत्रांना एकीकृत कर प्रणाली अंमलात येईल आणि कर महसूल वाढण्यास मदत मिळेल.
2. कर आणि अर्थव्यवस्था :
- वस्तू आणि सेवाकरात आणखी सुसूत्रता आणणे; विविध श्रेणींसाठी जीएसटी दरांमध्ये आणखी कपात
- प्राप्तिकर कर कायद्यात मोठे बदल अपेक्षित आहेत. शेअर्स, म्युच्युअल फंड यावरील भांडवली कर मागे घेणे
- रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाणे आवश्‍यक
- खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देणे आवश्‍यक
- जीडीपी वाढीचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार
- शेती क्षेत्रातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान
- बॅंकिंग क्षेत्राच्या संकटांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे; बॅंकेच्या दिवाळखोरी कायद्यात आणखी फेरबदल आवश्‍यक
3. शिक्षण
- जेईई, नीट या परीक्षांच्या तयारीसाठी सर्वच शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम समान करावेत
- महाविद्यालयांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी
- ग्रामीण भागापर्यंत ��िजिटल शिक्षण पोचविण्यासाठी सक्षम इंटरनेट सुविधा पुरवावी
- शिक्षकांना बदललेले तंत्रज्ञान आणि विषयातील प्रवाह याबद्दल प्रशिक्षणाची व्यवस्था करावी
- परदेशी विद्यापीठांतील तज्ज्ञ शिक्षकांची व्याख्याने महाविद्यालयांत उपलब्ध करून द्यावीत
4. पायाभूत सुविधा
- परवडणाऱ्या घरांची संख्या वाढावी यासाठी धोरणात ग���िमानता आणणे
- कचरा- व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया ��दींसाठी महापालिकांना मदत करणे
- राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या रुंदीकरणाला गती देणे
- स्मार्ट सिटी योजनेची गतिमान अंमलबजावणी आणि या योजनेचा विस्तार
- सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी शहरांत मेट्रोचे जाळे निर्माण करणे
5. नगर विकास
- शहरी व ग्रामीण भागातील पाण्याच्या व्यवस्थापनासाठी शहरांना मदत करणे
- नद्यांची स्वच्छता, नदीकाठ सुधारणा यासाठी ठोस योजना हव्यात
- शहरांतील बांधकामांच्या परवानगीबाबत गतिमान धोरण हवे
- शहरांतील सार्वजनिक वाहतुकीच्या प्रकल्पांना मदत करणे
- छोट्या आणि मध्यम आकाराच्या शहरांचे विकास आराखडे तयार करणे; त्यांच्यासाठी कायम स्वरूपी यंत्रणा निर्माण करणे
6. कृषी
- रस्ते, वीज, काढणीपश्‍चात सुविधा उभारणी, पूरक-प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन
- सर्व प्रकारच्या कर्ज मर्यादेत वाढ आणि सुलभीकरण
- कृषी निर्यातीला प्रोत्साहन, निर्बंध हटविणे, मूलभूत सुविधा पुरविणे
- कृषी उद्योगांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन
- गुंतवणुकीत वाढ, बाजार सुधारणा
- पीकविम्याचे सुलभीकरण आणि व्याप्तीत वाढ
7. पाणी
- सूक्ष्म सिंचनाचा (ठिबक, तुषार) वापर वाढविण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा.
- राज्यातील दशलक्ष घनमीटर भूजलाचे नियोजन आणि सुनियोजित वापर करणे.
- पाण्याचे खोरेनिहाय समन्यायी वाटप व वापर करणे.
- पर्जन्यसंचय, जलस्रोतांचे पुनर्भरण या माध्यमातून पाणीपुरवठा वाढविणे.
- जलक्षेत्रातील जुनाट तंत्रज्ञान व व्यवस्थापन बदलून आधुनिकीकरणाच्या वाटेवर नेणे.
1 note · View note
airnews-arngbad · 4 months ago
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या • विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक, महाविकास आघाडी रविवारी जागावाटप जाहीर करणार • नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी • तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई आणि • बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे का, असं काही मतदार शोधतात, आणि त्यांचं नाव नसेल तर त्यावेळेला अडचण येते. आपण सर्वांनी कृपया आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासावे. आणि नसेल तर १९ ऑक्टोबर २०२४च्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावे, जेणेकरुन आपल्याला या वेळी मतदान करता येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की वेळेवर अर्ज करावे, आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं, असं आवाहन, आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, रोख रकमेचं वाटप ���ोत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यास, १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा, ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक काल चंडीगढ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुशासन आणि नागरीकांचं जीनवमान उंचावण्यासंदर्भात या बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. सध्या १३ मुख्यमंत्री आणि १६ उपमुख्यमंत्री भाजपाचे असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयचे मुख्यमंत्री हे भाजपाच्या मित्रपक्षांचे आहेत. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. 
****
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली असून, रविवारी या ८४ किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार वडेट्टीवार यांनी सांगितलं. 
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. 
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती आघाडी तिसऱ्या आघाडीची काल पुण्यात बैठक झाली. या बैठकीत विधानसभेच्या १५० जागा लढवण्यावर एकमत झाल्याचं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे आमदार राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसंच मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदार आढळले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करतांना, हे बोगस मतदार निदर्शनास आले.
दरम्यान, या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा २० ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन होणार असून, यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून, मतदार नोंदणी संदर्भात काही आक्षेप असल्यास नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघातले भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदार संघातून उमेदवारीसाठी आपले चुलतबंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केल्याचं, त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू झाला आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हण��े सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय चाचणी संस्था-एनटीएनं गेल्या जून महिन्यात घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. संस्थेनं समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली.
****
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना, उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त मोटारगाड्यांचा समावेश नसावा, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसंच दालनात कमाल पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक काढणं, सभा घेणं, घोषणाबाजी, वाद्य वाजवणं, गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास प्रतिबंध जारी करण्यात आला आहे.
निवडणुकीसंबंधी भित्तीपत्रकं तसंच कमानी उभारणं, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात विविध प्रकारांनी आंदोलन करणं, वाहनांवर ध्वनिक्षेपकांचा वापर, परवानाधारक शस्त्रं बाळगणं, आदी वर निर्बंधाची सूचना, बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं जारी केली आहे.
****
विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, Know Your Candidate या लिंकवर उपलब्ध असेल.
****
बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्��ीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.
****
राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमधून छत्रपती संभाजीनगर संघाने तर मुलींमधून मुंबई संघाने विजेतेपद पटकावलं आहे. धाराशिव इथं छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या १९ वर्षे वयोगटातल्या स्पर्धेत यजमान लातूर विभागाचे दोन्ही संघ उपविजेते राहिले. मुलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघाने लातूर विभाग संघावर ३ - ० तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने लातूर संघाला तीन विरुद्ध दोन असं पराभूत केलं.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल अश्विनी पौर्णिमेला पूर्ण होऊन, देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
धाराशिव नगरपालिकेतल्या विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातल्या कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पात हा घोटाळा झाल्याचा आरोप होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
आयकर विभागाचा सर्वात मोठा छापा! मुंबई-ठाण्यासह देशभरात छापे, नवाब मलिकच्या घरावर ईडीचे छापे
आयकर विभागाचा सर्वात मोठा छापा! मुंबई-ठाण्यासह देशभरात छापे, नवाब मलिकच्या घरावर ईडीचे छापे
आज (२२ मार्च, मंगळवार) प्राप्तिकर विभागाने देशभरात छापे टाकले आहेत (इन्कम टॅक्स छापे). मुंबई, ठाण्यासह देशाच्या अनेक भागात सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे बिल्डर रडारवर आहेत. मुंबई आणि ठाण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या जागेवर छापे टाकले […] नवाब मलिकच्या कुर्ल्यातील ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आज (२२ मार्च, मंगळवार) प्राप्तिकर विभागाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 3 years ago
Text
प्राप्तिकर विभागाचे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सीपीआरच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा
सीपीआरच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा
सीपीआरच्या दिल्लीतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा नवी दिल्ली: सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या ना-नफा तत्त्वावरील स्वायत्त थिंक टँकच्या नवी दिल्लीतील कार्यालयावर सध्या प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी छापा घातला. त्याच बरोबर एनजीओ ऑक्सफॅमवरही छापा ��ाकला. हरयाणा, महाराष्ट्र व गुजरातमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी घालण्यात आलेल्या छाप्यांशी ही कारवाई संबंधित आहे, असे प्राप्तिकर खात्यातील स्रोतांनी…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न सूट दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, त्याने/त्याने कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. नवी दिल्ली: 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख अगदी जव��� आली आहे. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही अशा पगारदार आणि कमावत्या व्यक्तींनी त्यांचा नवीनतम ITR ३१ जुलैपर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. आयटी नियमांनुसार टॅक्स रिटर्न भरण्यास उशीर केल्यास 10,000…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samarthnews · 3 years ago
Text
प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे
प्राप्तिकर विभागाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे
मुंबई :  प्राप्तिकर विभागाने दिनांक 27.10.2021 रोजी महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्यालयात आणि एका शाखेत छापे टाकत जप्तीची कारवाई सुरू केली. बॅंकेचे अध्यक्ष आणि एका संचालकाच्या निवासस्थानाचाही यात समावेश होता. कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँकेच्या डेटाचे विश्लेषण आणि शोध कारवाईदरम्यान नोंदवलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवेदनावरून या बँकेत नवीन खाती उघडण्याप्रकरणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांचा फ्लॅट सील; प्राप्तिकर विभागाची कारवाई
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांचा फ्लॅट सील; प्राप्तिकर विभागाची कारवाई
​​मुंबई ​: ईडीनंतर प्राप्तिकर विभागाने राज्यात सक्रियपणे कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. महारेराचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता यांचा नरिमन पॉईंट येथील फ्लॅट प्राप्तिकर विभागाने बुधवारी सील केला. मेहतांवर बेनामी मालमत्तापोटी फ्लॅट खरेदीचा ठपका ठेवत आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.ऑक्टोबर २०२० मध्ये अजोय मेहता यांनी सांता कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र लाभार्थ्यांकडून  ४ कोटी ४१ लाख रुपये वसूल 
सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५ हजार १२६ प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीकडून ४ कोटी २३ लाख ६ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या ३६४ व्यक्तींकडून १८ लाख ६२ हजार, अशी एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार रुपये वसूल केले आहेत. उर्वरित प्राप्तिकर आणि अपात्र लाभार्थ्यांनी आपल्याकडील पंतप्रधान किसान योजनेतील जमा पैसे त्वरित भरावेत, अशा नोटिसा प्रशासनाने दिल्या आहेत.  केंद्र सरकारची पंतप्रधान किसान…
Tumblr media
View On WordPress
0 notes