#पवई
Explore tagged Tumblr posts
Text
महाकाली बैंक घोटाले पर SIT गठित करने की माँग – जनता के हक की लड़ाई
मैंने माननीय गृह राज्य मंत्री श्री योगेश कदम जी से मुलाकात की और विक्रोली विधानसभा के पवई क्षेत्र में हुए महाकाली बैंक घोटाले का पूरा मामला उनके सामने रखा। यह कोई छोटा-मोटा घोटाला नहीं, बल्कि 2000 करोड़ रुपये का घोटाला है, जिसमें 15,000 से ज्यादा आम जनता की गाढ़ी कमाई को लूटा गया। इस घोटाले में जनता को पैसे को दोगुना और तिगुना करने का लालच देकर उनसे निवेश कराया गया और बाद में उनकी पूरी जमा पूंजी हड़प ली गई। इस घोटाले ने न सिर्फ विक्रोली या महाराष्ट्र, बल्कि पूरे देश के हजारों नागरिकों को आर्थिक रूप से बर्बाद कर दिया है।
इस मामले को विधानसभा में भी उठाया गया था
मैंने गृह राज्य मंत्री को यह भी बताया कि इस घोटाले के खिलाफ मैंने महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष माननीय श्री नाना पटोले जी के माध्यम से महाराष्ट्र विधानसभा में भी आवाज उठाई थी। यह मुद्दा मैंने लक्ष्यविधि प्रश्न के तहत विधानसभा में उठवाया, जिसके बाद EOW (आर्थिक अपराध शाखा) ने इस मामले में FIR दर्ज की थी।
आरोपी खुलेआम घूम रहे हैं, जनता को न्याय कब मिलेगा?
हालांकि FIR दर्ज होने के बावजूद जाँच की रफ्तार बेहद धीमी है। अब तक सिर्फ 3 आरोपियों को पकड़ा गया है, जबकि 100 से ज्यादा आरोपी खुलेआम घूम रहे हैं। आम जनता, जिनकी मेहनत की कमाई इस घोटाले में डूबी है, उनसे बार-बार सवाल कर रही है कि उनकी रकम कब वापस मिलेगी और बाकी अपराधियों को कब पकड़ा जाएगा।
गृह राज्य मंत्री ने दिए सख्त निर्देश
मेरी माँग पर गृह राज्य मंत्री श्री योगेश कदम जी ने तुरंत EOW के जॉइंट कमिश्नर और एडिशनल कमिश्नर को मंत्रालय में तलब करने के आदेश दिए। उन्होंने स्पष्ट रूप से निर्देश दिया कि EOW को अब तक की पूरी जाँच रिपोर्ट मंत्रालय में पेश करनी होगी और यह बताना होगा—
✅ अब तक कितने आरोपियों की संपत्ति ज़ब्त की गई है?
✅ शेष आरोपियों को पकड़ने के लिए कौन-कौन से ठोस कदम उठाए जा रहे हैं?
✅ जाँच की गति तेज क्यों नहीं की गई?
✅ जनता के लुटे हुए पैसे की वापसी के लिए सरकार क्या कदम उठा रही है?
आम जनता के विश्वास को बहाल करना जरूरी
मैंने यह स्पष्ट किया कि आम जनता का भरोसा बनाए रखना बेहद जरूरी है। इस तरह के घोटालों से जनता में भय पैदा हो रहा है और उनकी मेहनत की कमाई दांव पर लगी है। ऐसे में दोषियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर उनकी संपत्तियों को ज़ब्त करना और जनता को उनका पैसा लौटाना आवश्यक है।
यह सिर्फ एक घोटाले की बात नहीं है, बल्कि हर उस नागरिक की लड़ाई है, जिसने अपनी गाढ़ी क���ाई बैंक में यह सोचकर जमा की थी कि वह सुरक्षित रहेगी। लेकिन जब जनता को ही धोखा दिया गया, तो अब उनकी आवाज़ को बुलंद करना भी जरूरी हो गया है।
सरकार पूरी तरह से इस मामले को गंभीरता से ले रही है और जल्द से जल्द ठोस कार्रवाई की जाएगी। जनता को न्याय दिलाने के लिए मैं हर संभव प्रयास करता रहूंगा।
| @aicwaofficial | @bollywood | @hollywood |
| #SureshShyamlalGupta | #MahakaliBankGhotala |
0 notes
Text
सत_भक्ति_संदेश
📲अधिक जानकारी के लिए "Sant Rampal Ji Maharaj " Youtube Channel पर विजिट करें।
Watch MH1 TV 2:00pm Daily 👀
गुरु सेदीक्षा लीजै भाई , सदा गुरु की कीजै सेकाई।।
दीक्षा लगी चले जो अडा । सात जन्म सो पवई पड़ा (कटडा) ll
अधिकजानने के लिए संत रामपाल जी यूट्यूब चैनल देखना ना भूले ।
0 notes
Text
दादा ने 13 साल की बच्ची को एक महीने तक बनाया हवस का शिकार, पुलिस ने पॉक्सो एक्ट में दर्ज किया मामला
दादा ने 13 साल की बच्ची को एक महीने तक बनाया हवस का शिकार, पुलिस ने पॉक्सो एक्ट में दर्ज किया मामला #News #BreakingNews #Samachar #RightNews #RightNewsIndia
Maharashtra News: मुंबई के पवई इलाके में 13 साल की बच्ची के साथ दुष्कर्म का मामला सामने आया है। पुलिस पीड़ित बच्ची के बयान के आधार पर आरोपी दादा के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच में जुट गई। पवई पुलिस ने बताया कि आरोपी पीड़ित लड़की के पिता का चाचा है। पीड़िता की मां के काम पर चले जाने के बाद आरोपी पिछले एक महीने से उसके साथ दुष्कर्म कर रहा था। पीड़िता के साथ दुर्व्यवहार करने के बाद आरोपी ने इस…
0 notes
Text
jamshedpur west saryu roy got chattisgadhi samaj : छत्तीसगढ़ लोधी समाज और साहू समिति ने सरयू राय का किया समर्थन, जदयू के राष्ट्रीय महासचिव बलियावी ने कहा - हेमंत सरकार ने मुसलमानों को किया है निराश, एक टिकट मुसलमानों को नहीं दिया
जमशेदपुर : रविवार को जमशेदपुर के कदमा मेन रोड डीबीएमएस हाई स्कूल के सामने पवई रोड में छत्तीसगढ़ लोधी समाज एवं अन्य स्थानीय लोगों की बैठक हुई जिसमें एनडीए प्रत्याशी सरयू राय मौजूद रहे. बैठक में एकमत से सरयू राय जी को समर्थन देने का संकल्प लिया गया. इस मौके पर गुड़िया देवी, सरिता देवी, उर्मिला देवी, माना देवी, चंदना देवी, जीतू दे के नेतृत्व में लगभग 200 महिलाओं एवं नौजवानों ने जनता दल यूनाइटेड की…
0 notes
Text
भाजपा एमएलसी रामसूरत राजभर भड़काना चाहते हैं जातीय हिंसा- वीरेंद्र यादव महासचीव, पूर्वांचल किसान यूनियन
पवई, आज़मगढ़, 25 सितंबर 2024। पूर्वांचल किसान यूनियन महासचिव वीरेंद्र यादव और उनके भाई अरुण यादव पर जानलेवा हमला हुआ, गंभीर चोटों के चलते पवई स्वास्थ्य केंद्र द्वारा उन्हें सदर अस्पताल आज़मगढ़ रेफर कर दिया गया। किसान नेता राजीव यादव, श्याम सुंदर मौर्या, जंगल देव, राज शेखर और अवधेश यादव ने किसान नेता वीरेंद्र यादव से मुलाकात कर दोषियों के खिलाफ कार्यवाई की मांग की। पूर्वांचल किसान यूनियन महासचिव…
1 note
·
View note
Text
#SaturdayMotivation
#SaturdayThoughts
💦💦 गुरु से दीक्षा लीजिए भाई सदा गुरु की कीजै सेवकाई
दीक्षा ले चले जो आडा सात जन्म सो पवई पड़ा (काकड़ा)।। गुरुदेव से दीक्षा लेकर आजीवन गुरु जी के सेवा करो अपना कल्याण करो। जो दीक्षा लेकर मर्यादा तोड़ देता है। वह अगले जन्म में भैंस के कतडे
0 notes
Text
"AICWA के नए मुख्यालय ( Office ) में श्री सत्यनारायण की पूजा का आयोजन 23/11/2023 को पवई , मुंबई में किया गया था । फ़िल्म इंडस्ट्री के सभी श्रमिक और कलाकार पूरे भारत भर में AICWA के कार्यालय से संपर्क कर सकते हैं।"
| #AllIndianCineWorkersAssociation | #Bollywood | #FilmIndustry | #IndianCinema | #IndianFilmIndustry | #AICWAoffice |
| @aicwaofficial | @sureshsgupta | @bollywoodqueenkatrina |
0 notes
Text
Mumbai Air Hostess Murder Case : मुंबईत हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या
https://bharatlive.news/?p=133440 Mumbai Air Hostess Murder Case : मुंबईत हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या
मुंबई : पवई भागातील ...
0 notes
Text
Azamgarh Crime:रास्ते के विवाद में युवक को पोखरी में दिया धक्का, मौत, चार लोगों के खिलाफ मुकदमा दर्ज - Azamgarh Crime: Youth Pushed Into Pokhri In Street Dispute, Death, Case Filed Against Four People
Azamgarh Crime: रास्ते के विवाद में युवक को पोखरी में दिया धक्का – फोटो : अमर उजाला विस्तार पवई थाना क्षेत्र के फत्तनपुर गांव में गुरुवार देर रात नाली व रास्ते के विवाद को लेकर गांव के ही कु�� लोगों ने युवक को पोखरे में धक्का दे दिया। जिससे पोखरी में डूबकर युवक की मौत हो गई। मृतक के भाई की तहरीर पर पुलिस ने चार लोगों के विरुद्ध हत्या की रिपोर्ट दर्ज कर कार्रवाई में जुट गई है। यह भी…
View On WordPress
0 notes
Text
पवई को पूरा महाकाली बैंक घोटाले के आरोपियों ने लूट लिया | आज पवई का पूरा घर बिना पैसा के गुजरा कर रह है | साथ ही मुंबई, महाराष्ट्र और पूरे भारत में से हज़ारो परिवार वालो को
लूटा गया |
| #NanaPatole | #SureshShyamlalGupta | #MahakaliBankGhotala | #Powai | #Ghotala |
|| @aicwaofficial | @sureshsgupta |
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
युवकांनी कर्तव्यांची जाणीव ठेवत मतदार म्हणून नावनोंदणी करावी-मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आवाहन.
मुंबईत पवई इथली राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था आता आयआयएम म्हणून काम करणार.
नाशिक इथं मुलींच्या पहिल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.
आणि
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के.
****
युवकांनी कर्तव्यांची जाणीव ठेवत मतदार म्हणून नावनोंदणी करावी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज केलं. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एकूण लोकसंख्येत १८ आणि १९ वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण पाच पूर्णांक आठ टक्के असतांना मतदार यादीत मात्र केवळ शून्य पुर्णांक ६८ टक्के इतक्याच युवकांनी मतदार नोंदणी केल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.
****
मुंबईत भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पवई इथली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग-राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था नीति ही संस्था आता भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएम म्हणून काम करेल, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले –
कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल झालं आणि त्यामध्ये जे विधेयक संमत झालं, त्या विधेयकामुळे मुंबईत असलेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग - नीटीई पवई हे आता आय आय ॲम म्हणून काम करेल. आय आय एम ची मान्यता त्यांना मिळाली. अति प्रतिथयश असलेली आय आय एम, जगात ज्याचं रेप्युटेशन आहे, ती आय आय एम आता साडेतीनशे जागा एम बी ए च्या घेऊन मुंबईत आता सुरू होणार आहे. विधेयक कॅबिनेटने मंजूर केलं आहे. सदनामध्ये आता मंजूर होईल जुलैच्या अधिवेशनामध्ये.
****
बालविवाह रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य करावं, असे निर्देश राज्याचे महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. राज्यातील विभागीय उपआयुक्त, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. कोरोनाकाळामध्ये आणि नंतर निर्माण झालेल्या समस्या, मुलींवर असलेले विविध प्रकारचे निर्बंध, आर्थिक अडचणींमुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर, मुलींची सुरक्षा अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढत असल्याचं आढळून आल्याचं नारनवरे यांनी सांगितलं.
****
भारतीय सैन्यदलात स्त्री शक्ती कुठेही मागे नाही, तिन्ही स���न्य दलात नारी शक्ती विविध मोठ्या पदांवर स्वत:ला सिद्ध करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं राज्यातील मुलींच्या पहिल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलींना जाण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे, या संधीचं मुलींनी सोनं करावं, असं शिंदे यावेळी म्हणाले. नाशिक मधिल ही संस्था भविष्यात मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.
****
लोकांना त्��ांच्या कामासाठी शासनाच्या दरबारी खेटे मारावे लागू नये, म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज नाशिक इथं झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्य शासन लोकांच्या दारोदारी फिरत आहे, अशी टीका विरोधक करतात, मात्र सामान्यांची कामं करण्यासाठी हे सरकार स्थापन झालं असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आजवर घेतलेले शासन निर्णय हे जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होते, यात लोकप्रतिनिधीच्या लाभाचा एकही निर्णय घेतला नसल्याचं, शिंदे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून, त्यामुळेच त्यांनी आमच्या सोबत येण्याच्या निर्णय घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं म्हटलं आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित राहात अहिरे यांनी आज ही भूमिका जाहीर केली.
****
धुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार समर्थक पदाधिकाऱ्यांनी आज मेळावा घेत शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार उपस्थित होते.
दरम्यान, धुळे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी आणि एका काँग्रेसच्या नगरसेवकाने शरद पवार यांना पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं.
****
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाजनी यांची कारकीर्द मराठी रसिकांच्या कायम स्मरणात राहील, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. महाजनी यांचं अचानक निधन हे वेदनादायी असल्याचं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. महाजनी यांचं पुणे जिल्ह्यात आंबी इथं राहत्या घरी आकस्मिक निधन झाल्याचं काल निदर्शनास आलं, ते ७७ वर्षांचे होते.
****
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आजपासून चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू करत आहे. आजपासून दर शनिवारी मुंबईतल्या पेडर रोड इथल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संग्रहित आणि ��ुनर्संचयित चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वारशाचं संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. दर शनिवारी संध्याकाळी चार वाजता होणारं हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.
****
केंद्र आणि राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व क्षेत्रात विकास कामं हाती घेण्यात आली आहेत, असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात झालेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या आयोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. रेल्वेमार्ग, रस्ते, शेती, उद्योग, पाणी, आरोग्य यासह मराठवाड्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येईल आणि त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही कराड यांनी सांगितलं. जायकवाडी प्रकल्पातून महानगरासाठी पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचं काम गतीने सुरू असून, याबाबत आपण सातत्याने आढावा घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील रेल्वेमार्गाला गती देण्यासोबतच औरंगाबाद आणि जालना इथं रेल्वे वर्कशॉपचं काम अंतिम टप्प्यात आहे. वंदे भारत ही रेल्वेसेवाही मराठवाड्यात लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं कराड म्हणाले. औरंगाबाद महानगरात शेंद्रा ते वाळूज मेट्रोमार्गाचं कामही गतीने होणार आहे, विमानसेवा वाढीवर भर देण्यात येत असून भूसंपादनासाठी भरीव निधी देण्यात आल्याचं कराड यांनी सांगितलं. यावेळी उद्योगपती राम भोगले, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, आदी मान्यवर उपस्थित होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांमधल्या, २५ ते ३० गावांमध्ये सकाळी सात वाजून चार मिनिटांनी हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता, तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी होती. भूगर्भातून आलेल्या गूढ आवाजामुळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, प्रशासनानं नागरिकांना, न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना शासनाच्या वतीनं दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप संघटनेचे प्रवक्ते नितीन नवले यां��ी यावेळी केला. शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना तातडीनं लागू करावी, वेतन दरमहा वेळेवर देण्यात यावं, राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी कार्यरत गावात निवासस्थान उपलब्ध करुन देईपर्यंत मुख्यालयी निवासाची सक्ती करु नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
0 notes
Text
घर का गेट खुला छोड़कर सोई महिला के साथ ��ड़ोसी ने किया सेक्स, लाइट जलाई तो देखकर हुई हैरान; अब लगाया रेप का केस
Mumbai News: ताजा मामला मुंबई के पवई का है जहाँ रात के अंधेरे का फायदा उठाकर, एक व्यक्ति ने पड़ोस में रहने वाली एक महिला के साथ संबंध बना लिए और जैसे ही महिला ने उसे देखा वह हैरान रह गयी और उसने उसपर बलात्कार का आरोप लगा दिया। इस मामले में आने वाली खबरों के अनुसार महिला का पति कहीं बाहर गया हुआ था और उसने रात में देर से आने को कहा था जिसके कारन महिला गेट खुला छोड़कर सो गई। उसके बाद पडोसी ने जब…
0 notes
Text
कलेही मंदिर के गर्भ ग्रह में घुसकर दान पेटी का ताला तोड़कर चोरी करने वाला चोर गिरफ्तार
कलेही मंदिर के गर्भ ग्रह में घुसकर दान पेटी का ताला तोड़कर चोरी करने वाला चोर गिरफ्तार
पन्ना जिले के पवई मैं एक सनसनीखेज घटना 1 वर्ष पूर्व प्रकाश में आई थी जब अज्ञात चोरों ने आस्था के प्रमुख स्थल माता कलेही मंदिर के गर्भ ग्रह में घुसकर दान पेटी का ताला तोड़कर दान की रकम आरोपी ले उड़े थे मंदिर पुजारी की शिकायत पर पवई पुलिस द्वारा मामला 1 फरवरी 2022 को मामला पंजीबद्ध किया गया एसडीओपी सौरभ रत्नाकर के मुताबिक घटना के संबंध में पुजारी द्वारा शिकायत की गई थी कि 1 फरवरी 2022 को प्रतिदिन की तरह सुबह 6:00 बजे जब वह माता कलेही के मंदिर में आया तो उसने दान पेटी में लगे ताले टूटे हुए न्यायालय के समक्ष आरोपी मनीष कुशवाहा निवासी रीवा को संदेह से परे प्रमाणित किया तथा आरोपी के कृत्य को गंभीर श्रेणी का स्वीकार करते हुए अभियोजन के तर्कों एवं न्यायिक दृष्टांत ओं से संतुष्ट होते हुए आरोपी मनीष कुशवाहा को क्रमशा धारा 457 भा द स के आरोप में 3 वर्ष का शाश्रम कारावास एवं ₹3000 के अर्थदंड व धारा 380 के आरोप में 2 वर्ष का सश्रम कारावास एवं ₹2000 के अर्थदंड से दंडित किए जाने का दंड आदेश पारित किया शासन की ओर से सहायक लोक अभियोजन अधिकारी ऋषि कांत द्विवेदी ने पैरवी की
Read the full article
0 notes
Link
0 notes
Text
#SaturdayMotivation
#SaturdayThoughts
💦💦 गुरु से दीक्षा लीजिए भाई सदा गुरु की कीजै सेवकाई
दीक्षा ले चले जो आडा सात जन्म सो पवई पड़ा (काकड़ा)।। गुरुदेव से दीक्षा लेकर आजीवन गुरु जी के सेवा करो अपना कल्याण करो। जो दीक्षा लेकर मर्यादा तोड़ देता है। वह अगले जन्म में भैंस के कतडे
0 notes
Text
एमओईएफसीसी ने पवई झील में निर्माण की ओर ध्यान देने की मांग की | मुंबई खबर
एमओईएफसीसी ने पवई झील में निर्माण की ओर ध्यान देने की मांग की | मुंबई खबर
एमओईएफसीसी ने पवई झील में निर्माण की ओर ध्यान देने की मांग की | मुंबई खबर दो महीने से भी कम समय में दूसरी बार, केंद्रीय पर्यावरण, वन और जल��ायु परिवर्तन मंत्रालय (MoEFCC) ने शहर के पवई झील में पर्यावरण कानून के कथित उल्लंघन का संज्ञान लिया है और महाराष्ट्र सरकार को “उचित कार्रवाई करने का निर्देश दिया है। मामले में ”और उसी के मंत्रालय को सूचित करें। MoEFCC ने अगस्त में भारतीय प्रौद्योगिकी…
View On WordPress
0 notes