#नियुक्ती!;
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 11 months ago
Text
बदल्यांत सावळा गोंधळ; कार्यरत शिक्षकांच्या बदलीपूर्वी नवीन नियुक्ती, संघटनेचे प्रशासनाला निवेदन
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नियुक्ती देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कार्यरत शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविण्यापूर्वीच जिल्ह्यात नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राम मंदिर, तीन तलाक प्रकरणातील माजी न्यायाधीशालाही राज्यपाल पदाची लॉटरी; आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल बदलले आहेत. महाराष्ट���राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टिज नजीर सर्वोच्च न्यायालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात साधु महंतांच्या विविध आखाड्यांनी आजचं शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री कुंभ मेळ्यात उद्भवलेल्या चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीनंतर भाविकांच्या सुविधेसाठी आखाड्यांनी हा निर्णय घेतला. कुंभमेळ्यात सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भावि��ांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आज सकाळी सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे. स्नानासाठी आलेल्या भाविकांची गर्दी आज दुपारनंतर ओसरल्यावर साधु महंताच्या आखाड्याचं स्नान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ मदतीचे निर्देश दिले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ - 15 या शंभराव्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस ओ टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उप��ुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आ��हे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.
मुंबईतल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरचा २५० रुपयांचा पथकर आणखी एक वर्षासाठी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालयं आणि अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी काल राज्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील आणि दायित्व पूर्ण अंमलबजावणी करण्याचं आवाहन, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं. नांदेड इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून, वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती, वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातलं वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. तीन प्रकरणांमध्ये वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचं समोर आलं असून, या प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.
संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. ते काल या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वस्त धान्य दुकानं, आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी या योजनेची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना स्वामी यांनी यावेळी दिल्या.
मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात काल ‘पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह ग्रंथदान हा उपक्रम देखील राबवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथदान करण्याचं आवाहन केलं. रत्नागिरीमध्येही नगर परिषदेच्या दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काल एक कार्यक्रम झाला. मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करतं, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी यावेळी केलं. या निमित्तानं पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी असे विविध उपक्रमही घेण्यात आले.
बीड जिल्हा ग्रंथालयात काल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या शिरुर कासार ईथं ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली.
0 notes
krantinewsin · 13 days ago
Text
राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर
ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसोलापूर महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
0 notes
nagarchaufer · 15 days ago
Text
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील , समर्थकांमध्ये उत्साह
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील , समर्थकांमध्ये उत्साह
नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियुक्तीनंतर भाजपला आता स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्ह्यात वर्चस्व दाखवण्याची संधी चालून आलेली आहे.  विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल दहा…
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३९
"तुम्ही तिघीजणी पुढील १५ मिनिटांत इथून निघाला नाहीत ना, तर मी खरंच खुप रागावेन!" पमाताईच्या शांत स्वरांतला निग्रह शुभदाला चांगलाच जाणवला. तणाव कमी करण्यासाठी ती हंसत हंसत म्हणाली, "उगाच किती चिडचिड कराल, पमाताई! आम्ही निघायचीच तयारी करीत आहोंत हे तुम्हीसुद्धां बघताय् ना!" "हो, बघतेय् ना!-- आणि अर्ध्या तासापासून तेंच ते पालुपदही ऐकतेय्!" पमाताई मनोरमा आणि रजनीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली. "तसं नाहीं,पमाताई!" मनोरमा समजूत काढीत म्हणाली, "पण आम्ही गेल्यावर रात्रभर तुम्ही एकट्याच इथे असाल;-- त्यामुळे कांही करायचं राहूं नये याची जरा अधिकच खबरदारी घेत आहोंत एवढंच!" "पण राहिलंय् काय? पोटं भरल्यावर सगळी मुलं केव्हांची झोपीं गेली आहेत! भांडी घासून उरल्या-सुरल्याची झाकपाकही तुम्ही केली आहे." आपल्या प्रतिपादनाला चिकटून रहात पमाताईने शांतपणे विचारलं, "मग आतां संध्याकाळपासून इथे खपत असलेल्या तुम्हांला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत नाहीं कां?" "चला ग, आतां निघुयां! उद्यां सकाळी वेळेवर यायचं आहे ना, पमाताईंना मोकळं करायला? नाहींतर, सकाळी उशीर कराल आणि मग पमाताईंना तोंड देणं मुष्कील होईल!" रजनीने सगळ्या विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात नाईट-लॅम्प लावून ठेवून सगळ्याजणी बाहेर आल्या तेव्हां जणूं ��्यांचीच वाट बघत असल्यागत मनोहर भोसले म्हणाले, "तुम्हांला बोलावण्यासाठी आतां मी आंतच येणार होतो! प्रभाकरराव आणि पमाताई, तुम्ही रात्रभर इथे थांबणार असल्याने मोठीच काळजी मिटली आहे! सकाळी आमच्यापैकी कुणीतरी येईलच ७\७-३० पर्यंत. मध्यंतरी कांही लागलं तर वाॅचमनला सांगा किंवा आमच्यापैकी कुणालाही फोन करा!"
अनाथाश्रमाच्या इमारतीबाहेर आवारांत उभ्या केलेल्या आपापल्या वाहनांकडे सर्व वळण्यापूर्वी मनोहर भोसले सर्वांना उद्देशून म्हणाले, "आपण सर्व इथे आपुलकीने काम करतो, त्यामुळे कुणीही कुणाला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाहीं! आज दुपारपासून अचानक अंगावर पडलेली जबाबदारी आपण समर्थपणे निभावून नेली;-- तथापि उद्यांपासून तांतडीने पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल मी ट्रस्टच्या अध्यक्षांना, संध्याकाळी ते एकुण परिस्थिती पहायला आले होते तेव्हां स्पष्टपणे सांगीतलं आहे. त्यांनी त्यासाठी उद्यां सकाळी सर्व संबंधितांची बैठक तांतडीने बोलावली आहे. त्या बैठकीत पर्यायी व्यवस्थेचा निर्णय होईल!" "पण पर्यायी व्यवस्था म्हणजे काय?" शुभदाने कांहीसं अस्वस्थ होऊन विचारलं, "आतां होत्या तशाच दुसऱ्या आया वा परिचारिका नेमणार?" तिला थांबवायचा अनंतने प्रयत्न केला तेव्हां भोसले म्हणाले, "अनंतराव, वहिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामधे तथ्य आहे! मी स्वत: गेली १२ वर्षं या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करीत असलो तरी ट्रस्टच्या अंतर्गत कारभाराशी माझा कांहीच संबंध नव्हता! त्यामुळेच आज जे घडलं ते मलाही खुप धक्कादायक आहे! क्षणभर वाटलं की आपण इतकी वर्षं ट्रस्टच्या एकुण कारभारातही थोडं तरी लक्ष घालायला हवं होतं!" "जे घडलं ते तुमच्याप्रमाणेच, ट्रस्टशी संबधित इतर सर्वांनाही धक्कादायक असेल ना?" अनंतने सावधपणे विचारलं.
"नक्की सांगणं कठीण आहे!" भोसले घुटमळत म्हणाले, "जे काय असेल ते असो;-- पण मी मात्र उद्यां होणाऱ्या बैठकीत याबद्दल अनेक प्रश्न बेधडक विचारणार आहे! ट्रस्टच्या दैनंदिन कारभाराशी संबंधित नसलो, तरी माझ्यावर विश्वास ठेवून देणग्या देणाऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार मला आहे हे समजून अध्यक्षांनी मला उद्यां होणाऱ्या सभेमधे भाग घेण्यासाठी खास आमंत्रित म्हणून बोलावलं आहे!" "ते तुमच्या सभेमधे काय होईल, मला कांही कळत नाहीं! पण आम्ही तिघींनी आज जी अव्यवस्था सगळीकडे बघितली त्यावरून एवढं नक्की वाटतं की यापुढे तरी सुशिक्षित आणि अनुभवी परिचारिका��ची नियुक्ती करावी लागेल!" मनोरमाने व्यथित स्वरांत सुचना केली. "ज्या कुणा नवीन परिचारिकांची निवड होईल त्यांना ट्रस्टने पुरेसा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना अशी चोरी-मारीची दुर्बुद्धी होणार नाहीं!" रजनीने आपलं मत मांडलं. "या अनाथाश्रमांतल्या बऱ्याच अपंग, आजारी मुलांना धड तक्रारही करतां येत नाही!" शुभदा हळहळत म्हणाली, "पण ज्या कांही चार-सहा मुलांशी आमचा संवाद होऊ शकला, त्यावरून असं जाणवलं की इथे काम करणाऱ्या परिचारिका इथल्या मुलांना व्यवस्थित खाऊं-पिऊं घालण्यापेक्षा स्वत:च्या छानछोकीमधेच दंग होत्या!" "तुम्ही तिघींनी जे कांही अनुभवलं त्याचा सविस्तर गोषवारा मनोरमा मला आतां घरी गेल्यावर सांंगेलच! त्या आधारे मी उद्यां होणाऱ्या ट्रस्टींच्या बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे त्याची यादी तयार करीन!" भोसले म्हणाले, "त्याबाबत आपण उद्यां सकाळी बैठकीपूर्वी, एकत्र जमून बोलुयां!"
१८ मे २०२३
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक; जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर - महासंवाद
मुंबई, दि. ९ : सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे. सभागृहाच्या वेळेचा  राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून, जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले. विधानसभेत 15 व्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल सर्वांचे आभार मानत श्री. नार्वेकर म्हणाले, सदस्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dakshadev · 4 months ago
Text
Tumblr media
श्रीरामपूर तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता सुनील शिरसाठ सिद्धार्थ नगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र आमदार लहू कानडे साहेब यांच्या हस्ते संगीता शिरसाठ यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
PCMC : महापालिकेच्या 'दिव्यांग भवन फाउंडेशन' मध्ये 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
PCMC : महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ मध्ये 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती – MPC…
0 notes
marmikmaharashtra · 6 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/revenue-fortnight-34-persons-appointed-to-the-post-of-talathi/
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बा��म्या दिनांक २९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एस च्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश • सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्र��ासनाचं आवाहन • सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सूचना • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी टोयाटो कंपनीचं सहकार्य आणि • अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
गुईलेन बॅरे सिंड्रोम - जी बी एस च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेण्यात आला. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेलं अन्न किंवा कच्चं मांस खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे अशा प्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. या आजाराची सामान्य लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं. ** लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पाटील यांनी केलं आहे. ** कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठ जानेवारीला या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. याआधी खंडपीठाने वाल्मिकी, मेहत��, भंगी, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समुदायातल्या व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली होती, ती आता उठवण्यात आली आहे.
राज्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, लातूर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आल्याचं रावल यांनी सांगितलं. सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत परवा ३१ जानेवारीला संपत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी विकास कामात सहकार्य करणार आहे. कंपनीचे भारतातले मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी तसंच शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यात २१ हजार ५५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून १ हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येला दुसरं शाही स्नान होत आहे. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाड्यांनी पहाटे अमृत स्नान केलं. १३ आखाड्यांना स्नान करण्यासाठी क्रम ठरवून देण्यात आला आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त रेल्वे विभागातर्फे अतिरिक्त ६० विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी ही माहिती दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं आज शंभरावं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी, जीएसएलव्ही एफ - 15 या क्षेपणास्त्राद्वारे एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह अवकाशात झेपावला. दूरसंचार आणि हवामानाच्या अचूक अंदा�� देण्यासाठी हा उपग्रह काम करणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातून एक भारत श्रेष्ठ भारताचं सुंदर चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर काल ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, काल झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत फक्त ५८ धावांतच सर्वबाद झाला.
भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान इंग्लंडने काल भारताचा २६ धावांनी पराभव केला, मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात होत आहे. दोन फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी सात ते ११ आणि दुपारी चार ते नऊ या वेळात या स्पर्धा होणार असल्याची माहिती, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी दिली. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये या स्पर्धा होणार असून राज्��भरातून ८६० मल्लं यात सहभागी होत आहेत.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
बीड इथं ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसंच ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या नागापूर इथल्या विविध विकासकामांचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानातंर्गत उत्कृष्ट कुटुंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जालना शहरात छत्रपती संभाजीनगर मार्गाव�� भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. सनराईज हॉटेल टी पॉइंट समोर काल रात्री हा अपघात झाला. मृत कामगार बदनापूर तालुक्यातल्या कवडगाव इथले रहीवाशी होते.
परभणी इथं नियोजित हजरत शहा तुराबुल हक ऊर्सच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल आढावा घेतला. हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राष्ट्रभक्ती चेतवण्याचं काम वंदे मातरम या मंत्राने केल्याचं, स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या. आज या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांचं व्याख्यान होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आजपासून तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान, लोहा तालुक्यात गुराखी गडावर भरलेल्या गुराखी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. दहा विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. या संमेलनाचं हे तिसावं वर्ष आहे.
कुंभ मेळ्यातल्या शाही स्नान पर्वणीच्या निमित्तानं पैठण इथं गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
0 notes
krantinewsin · 2 months ago
Text
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश साठे यांची नियुक्ती , वंचितही होतेय निवडणुकीसाठी सज्ज
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश साठे यांची नियुक्ती , वंचितही होतेय निवडणुकीसाठी सज्ज
वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये योगेश साठे यांची अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असे यश मिळालेले नव्हते त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी यांची तात्काळ नेमणूक करत त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत.  योगेश साठे हे पूर्वी भारिप बहुजन…
0 notes
imranjalna · 7 months ago
Text
पुरुषोत्तम जयपुरिया बने बहुप्रांतीय जीएसटी समन्वयक
*जालना लायंस परिवार के विभिन्न पदाधिकारियों की बहुप्रांतीय और प्रांतीय समितियों पर नियुक्ती Purushottam Jaipuria appointed as Multi Provincial GST Coordinator जालना: लायंस क्लब के पूर्व राज्यपाल पुरुषोत्तम जयपुरिया को उनके उल्लेखनीय कार्यकाल और सेवा परियोजनाओं के चलते अब 3234 बहु-प्रांतों के जीएसटी समन्वयक के रूप में नियुक्त किया गया है. इसके साथ ही जालना लायंस परिवार के कई पदाधिकारियों को…
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती - महासंवाद
मुंबई, दि. २ : सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे. डॉ…
Tumblr media
View On WordPress
0 notes