#गोष्टीमुळे
Explore tagged Tumblr posts
Text
--II ● विवेक विचार ● II--
आपण आपल्या भावनांना बांध घातला नाही, तर त्यामुळे केवढा शक्तिव्यय होतो ! मन सैरभैर होते, मज्जातंतूंवर ताण पडतो आणि अल्पसेही काम हातून घडत नाही. जी शक्ती कर्मरूपाने प्रकट व्हावयाला पाहिजे ती भावनेच्या रूपाने वाहून जाते आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. तुम्ही जगातल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचलीत तर ते स्थितप्रज्ञ होते असे तुमच्या ध्यानी येईल. कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनाचा तोल कधी ढळत…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bef9254fc0ed06e818986ae74d0c11c1/ea93c780771d138a-b4/s540x810/cd693527e9c113644ae631877966fc2ce4acbc49.jpg)
View On WordPress
0 notes
Text
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न Best Marriage Advice: लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देणं हे खूप महत्त्वाचे असते. कारण हे नाते आयुष्यभर टिकवायचे असेल तर दोन व्यक्तींनी एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. पण ही गोष्ट नात्यात नसेल तर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. जर जोडप्यांमधील संवाद…
View On WordPress
#“त्यांच्या#अनुभव#आयुष्यातील#गोष्टीमुळे#घटस्फोटीत#थरारक#महिला#महिलांनी#मोडले#या#लग्न#विशेष#शुल्लक#सांगितले?
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपान��च्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होता. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/d709e048330f0211-9c/s540x810/c6aefb0c13eb8786056c4378f08a66823ae76798.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपानाच्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होता. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/04a9864ae5334576-30/s540x810/0e9e0aae9f3d32dd7ceaa24565133b782ff8bbe1.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपानाच्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होत��. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/18c027d352c6e417-aa/s540x810/e9ab12a82e0dc9949919ea514afef3d6130875ff.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपानाच्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होता. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/940367d918a4ce83-b7/s540x810/e27ffc6c2f56c685e350fb691280a5d748ea1ba5.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपानाच्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होता. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/2d2539f6dc0ebfc3-f3/s540x810/40a743904cde577e68f9c32944b7f1e414291ec7.jpg)
View On WordPress
0 notes
Text
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ' वेगळाच ' निर्णय
लग्नानंतरही पत्नी देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने नवऱ्याकडून ‘ वेगळाच ‘ निर्णय
लग्नानंतर देखील शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार बंगळुरू येथे समोर आलेला आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी कधीही आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक नसायची आणि लग्नातील मानपानाच्या गोष्टीमुळे तिने अनेकदा टोचून टोमणे मारल्याने देखील तिचा पती हतबल झालेला होता. बंगळुरू येथे ही घटना उघडकीला आली असून पृथ्वीराज सिंग असे या पतीचे आहे. नऊ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebfd8bfdc5ce5acd0c76a17c6f15e31e/08f7c169a0687b00-b5/s540x810/646fc8e35fbb3f69f05aee07c9d362670513a58b.jpg)
View On WordPress
0 notes
Text
करीना कपूरने तिच्या गरोदरपणाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या
करीना कपूरने तिच्या गरोदरपणाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर ती इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की करीना कपूर पुन्हा गरोदर असून ती तिसऱ्यांदा आई होणार आहे. यानंतर लोक या बातमीबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. आता करीना कपूरने तिच्या मजेशीर सोशल मीडिया पोस्टने लोकांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी त्यांच्या…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9a92121c0fb80c471325f3033ece4b2f/028c10850d71de03-e2/s540x810/e7eea9f5b2ae9ded5bb3369eef1279da9f5c9c7a.jpg)
View On WordPress
#करीना कपूर#करीना कपूर गर्भधारणा#करीना कपूर तिसरी गर्भधारणा#करीना कपूर प्रेग्नेंसी#करीना कपूर प्रेग्नेंसीची बातमी#करीना कपूर सैफ अली खान#करीना कपूरची तिसरी गर्भधारणा#करीना कपूरने गरोदरपणावर मौन तोडले#करीना कपूरने गर्भधारणेच्या अफवांचे खंडन केले आहे#ताज्या बॉलिवूड बातम्या#ताज्या बॉलीवूड बातम्या#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या#सैफ अली खान
0 notes
Text
*प्रत्येक आईला या आयुर्वेदिक ५ गोष्टी माहिती असायला हव्या..*
आईला आपल्या मुलाची काळजी दिवसरात्र घेत रहावी लागते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी देखील मोठा ताप देऊन जातात. त्यामुळे जुन्या काळापासून प्रचलित असलेल्या काही खास उपाय आपण आज खासरेवर बघूया. अनेक आई आणि तिच्या मुल मुलीना हे उपाय नक्की उपयोगी पडतील याची खात्री आम्हाला आहे.
♦️ मध खोकला, गळ्यात होणारी खरखर हा सामान्य होणारा त्रास आहे. कधी कधी अति थंडी तर थंड पदार्थ खाल्यामुळे हा त्रास जाणवतो आपणास माहिती आहे. या पासून सुटका होण्यासाठी आपण मध वापरू शकता. मध कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते. या गोष्टीमुळे आपल्या मुलांना होणारा त्रास कुठ���ेही औषध न घेता आपण थांबवू शकता.
♦️ साखर आपणास वाटेल कि साखर खाणे शरीरा करिता चांगले नाही. परंतु कधी कधी साखर देखील आपणास उपयोगी पडणार. उचक्या लागणे हा सर्व मुलांना होणारा त्रास आहे. उचक्या सुरु झाल्यास आपण साखर देऊन उचक्या थांबवू शकता. त्यामुळे साखर देखील उचक्यावर प्रभावी आहे.
♦️ ओट्स नेहमी खाण्यात वापरणारे ओट्सचा नेमका आयुर्वेदिक फायदा काय असेल याचा आपण सध्या विचार करत असणार परंतु याचा देखील फायदा आहे. मुलांच्या शरीराला खाज आल्यास ओट्स आपण वापरू शकतो. त्याकरिता आपणास आंघोळीच्या पाण्यात ओट्स टाकून अंघोळ केल्यास शरीरातील खाजेचा त्रास नक्की कमी होणार.
♦️लिंबू लिंबू हा भारतीय खाद्यातील अविभाज्य भाग आहे आणि लिंबाचे अनेक फायदे आहे. यामध्ये विटामीन सी देखील आहे परंतु लिंबाचा नेमका काय फायदा आहे. हे आपण बघूया अनेक लहान मुलांना जेवण झाल्यावर पचनाचा त्रास होतो त्यामुळे लिंबाचा रस लहान मुलांना दिल्यास पचनास मदत होणार व अपचनमुळे होणारा त्रास कमी होणार.
♦️ हळदीचे दुध हिवाळ्यात लागणारी थंडी या पासून बचावाकरिता हळदीचे दुध आपणास गुणकारी आहे. यामुळे आपल्या बाळाची रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. दुधात हळद घालून ते दूध प्यायल्याने त्वचा तजेलदार होते आणि त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. तसेच खाज, इन्फेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते. झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.
हळदयुक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी समस्या कमी होतात आणि अल्सर, डायरिया आणि अपचन दूर होते. हळद टाकलेले दूध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम, मिनरल आणि पोषक तत्त्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3ca384ec6756addba7c6ee509aaa951e/6eae47c4683d8372-f4/s540x810/03a7efa77c9c5a848062cb956e9439daf50707ad.jpg)
तमन्ना भाटिया या 5 गोष्टीमुळे राहते नॅचरल फिट अँड फाईन, तुम्ही करू शकतात फॉलो ! Aayurved For All https://ift.tt/3EnaMZ2
0 notes
Text
National Nutrition Week : 'या' 6 गोष्टींमुळे तुमची मुलं होईल कॉम्प्युटरपेक्षाही हुशार; फक्त पालकांनी द्यायला हवी
National Nutrition Week : ‘या’ 6 गोष्टींमुळे तुमची मुलं होईल कॉम्प्युटरपेक्षाही हुशार; फक्त पालकांनी द्यायला हवी
National Nutrition Week : ‘या’ 6 गोष्टींमुळे तुमची मुलं होईल कॉम्प्युटरपेक्षाही हुशार; फक्त पालकांनी द्यायला हवी 1 ते 7 सप्टेंबर ��ा कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ (National Nutrition Week ) साजरा केला जाणार आहे. वाढत्या मुलांसाठी पोषण खूप महत्वाचे आहे. मुलांचे शिक्षण, वाढ आणि विकास वाढवण्यात स्मरणशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या मुलांची स्मरणशक्ती कमकुवत असते त्यांना शाळेत जास्त मेहनत…
View On WordPress
#“फक्त#national#nutrition#week#कॉम्प्युटरपेक्षाही#कोलम#गृहिणी#गृहिणींनी साठी विशेष#गोष्टीमुळे#तुमची#द्यायला#पालकांनी#फोरम#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महिला#महिलां साठी विशेष#महिला स्पेशिअल#मुलं#मुलीं साठी विशेष#या#लाईफस्टाईल#लेडीज कट्टा#विशेष#वूमेन्स वल्ड#सखी#स्त्रियांसाठी#स्त्री#हवी#हुशार#होईल;
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/c247ae647aa89a6296ee9832282c976d/aa988e926659513e-81/s540x810/831964ee124951e5cb56e24e7d5cd23ce3a132d6.jpg)
2011 पासून $100 च्या नोटांचे आकर्षण होतेच.. पण आता त्यापेक्षा जास्त त्यावरील व्यक्तीचे जास्त आकर्षण वाटत आहे.. आज 17 जानेवारी रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशीच योगायोगाने हे पुस्तक वाचून काढले. ज्याने "बेंजामिन फ्रँकलिन" नाही वाचला त्याने तो नक्कीच वाचायला हवाच.. एक फिजिक्स शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, राजकारणी, लेखक, संपादक व ऍक्टिव्हिस्ट... एकच व्यक्ती एकाच आयुष्यात काय काय होऊ शकतो याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे - 'बेंजामिन फ़्रेंकलिन'. पहाटे 5 वाजता उठणे, उद्यमशीलता, प्रत्येक ठराविक काळानंतर स्वतःच्या आयुष्याचे सिंहावलोकन करणे, टाइमटेबल असणे, रोज काहीतरी लिहिने, मोठी स्वप्ने पाहणे या सर्व गोष्टीमुळे बेंजमिन फ्रेंकलिन खूप जवळचे वाटले. (एकंदरीत कधीकधी मला आजारी असण्याचा फायदाही होतो. आज एकाच दिवसात हे पुस्तक संपवता आले.) - आनंद बनसोडे https://www.instagram.com/p/B7a1_sblvCE/?igshid=a7pt9jlyb13n
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/07b67904dbade33cf063d9edfc0e3ba0/tumblr_pq5v1zcRlk1x4zjl6o1_540.jpg)
आमचे मत Only #वंचित_बहुजन_आघाडी 🌻🌳🍀🌱🌷🙏🙏 मला बाबासाहेब आंबेडकरांना मतदान करण्याचे भाग्य मला लाभलं नाही कारण तेव्हा माझा जन्म झालेला नव्हता.. पण बाळासाहेबांना एकमेव मत करण्याची संधी माझ्या पुढे चालुन आली आहे.. आणि तिला मी एकदम आनंदानी एक निष्ठा ने पार पड़ली व जेवढा माझा लाडक्या मित्राने व सर्व समाजाने एका जुटिने मत दान केले त्या सर्वाना माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम जय भारत सर्वाना म��त्रांनो🌷🌱🌳🌻🌳🍀🙏 कारण मी जेव्हा केव्हा मरेल त्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी काहीतरी कामी आलो.. ह्या गोष्टीमुळे माझ्या मनाला समाधान मिळेल... #Vanchit_Bahujan_Aghadi 🍀🌳🌻🙏🙏 (at Ajanta Buddha Vihar - Mamdabad) https://www.instagram.com/p/BwZn158gt61/?igshid=a7g9bkd6vxc2
0 notes
Text
"PERIODS" WHERE CREATION OF HUMAN BEING BEGINS ...
कालच सुप्रीम कोर्टाचा निकाल शबरिमाला मंदिरात १० ते ५० वयाच्या स्त्रियांना असलेली प्रवेशबंदी उठवून ऐतिहासिक ठरला.कोर्ट म्हणाल की केवळ एक स्त्र��� म्हणून प्रवेश नाकारणे चुकीचे आहे.पण सांगू का ही प्रवेशबदी केवळ स्त्री म्हणून नव्हती तर १० ते ५० वयोगटातल्या स्त्रीला असणारी निसर्गदत्त देणगी ( ज्याला केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही problem म्हणतात) होती.
तथा कथित भक्तांच्या मते जेव्हा स्त्रीला periods येतात त्या काळात ती अपवित्र बनते आणि तिच्या प्रवेशामुळे मंदिरही.मला निसर्गाबद्दल राग ही येतो आणि प्रश्नही पडतो.एका स्त्रीला अपवित्र करणारी गोष्ट मजबुरीने का दिली असेल.पण लगेच दुसरा प्रश्न स्वताच्या अस्तित्वाबददल पडतो की जर मासिक पाळी नसती तर मी जन्माला आलो असतो काय. आणि जर या गोष्टीमुळे मी जन्माला आलो असेन तर मी देखील अपावित्र
जर खरंच पलीतल्या स्त्रियांना प्रवेशबंदी करायची तर काही स्त्रियांना ५० नंतरही येतेच.आणि काही स्त्रियांना कधीच येत नाही... !!! मग कुठल्या वयोगटातल्या स्त्रीला प्रवेश नाकारणार...
अभांगमध्ये तुकोबाराय सांगून गेले की देव चराचरात आहे.या चराचरी देवाचा concept घेत माडगूळकर देखील म्हणाले
" देव अंतरात नांदे,देव दाही दिशी कोंदे,
देव आभाळी सागरी,देव आहे चराचरी,
देव शोधूनिया पाही देव सर्वाभात ठायी...!!!"
मग जर देव चराचरात असेल तर तुम्ही स्त्रीला देवदर्शन घेण्यापासून कसे रोखणार?
आणि हो देव अपवित्र होईल म्हणता पण स्वतः पवित्र राहण्यासाठी म्हणून काय या देवाने आचारसंहिता पाळायला नको?
त्या सुर्यादेवणे आपली किरणे आणि वरून देवाने आपल्या धारा मासिक पाळी असलेल्या स्त्रीच्या अंगावर न बरसावलेल्याच बर्या..!!
हनुमान हा ब्रह्मचारी आहे आणि म्हणून त्याच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश बंदी आहे का तर त्या आपल्या सख्याच्या नजरेने त्याला बघतील...
पण जर एक lesbian आणि एक गे दर्शनाला आला तर तुम्ही कोणाला अडवणार आणि कोणाला सोडणार...!!!
मी एक नास्तिक आहे पण जरी देवाला मानत असतो तरी मला हेच वाटलं असतं की अशा किरकोळ कारणावरून पवित्रता भंग व्हावा इतके वाईट दिवस आलेले नाहीत आणि जर आले असतील तर त्याच रक्षण करायला तो समर्थ आहे....!!!!
myviews09007.blogspot.com
0 notes
Text
Sick Small Businesses and their solution .....?
आजारी छोटे व्यवसाय - उद्योगांच्या गंभीर समस्येवर उपाय काय ?
महाराष्ट्रातील आजारी छोट्या उद्योगांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर हा प्रश्न खूपच गंभीर बनेल . हे उद्योग आजारी पडण्याची कारणे पुढीलप्रमाणे
नियोजनातोल अपूर्णता –
छोटा व्यावसायिक हा अनुभवी असतो . त्याला एकट्याला सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे नियोजन करतांना दुरदृष्टीचा अभाव असतो, स्वाभाविकच नियोजनात गंभीर चूका होतात आणि त्यामुळे कारखाना हळूहळू आजारी पडतो .
व्यवस्थापनातील अडचणी
त्याला एकट्याला सर्व भूमिका पार पाडावयाच्या असल्याने व्यवस्थापन करणे अवघड जाते. तो स्वतः एकवेळ तंत्रज्ञ असेल तर व्यवस्थापक नसेल आणि व्यवस्थापक असेल तर ��त्तम विक्रेता नसेल आणि तिन्ही गोष्टी एकत्र सापडणे मुष्कील. अरे , स्वतंत्र माणसाची नियुक्ती करावी म्हटले तर परवडत नाही. शिवाय हे तिन्ही गुण एकत्र असणारा एखादा निघाला , तर त्याला जमाखर्चाच्या ज्ञानाचे अंग नसेल तर सगळाच निकाल लागला. तर त्याही गोष्टीमुळे अडचणी निर्माण होतात.
अपुऱ्या ज्ञानाने अडचणी
बरेच छोटे कारखाने सुरवातीला ठीक चालतात. पुढे त्यांना तांत्रिक ज्ञानाची अडचण पडते. संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या चढाओढीत तो टिकू शकत नाही. मोठा कारखानदार किंवा प्रगत छोटा उद्योगपती या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो . धंद्यातील संशोधनाचे ज्ञान माहिती असणे अत्याआवशक असते.
दर्जा नियंत्रणाची सोय नाही –
बऱ्याच छोट्या कारखानदारांकडे दर्जा नियंत्रण किंवा गुणवता नियंत्रणाची सोय नसल्याने त्यांच्या मालाचा दर्जा एकसारखा राहात नाही आणि त्यामुळे मालाच्या तक्रारी वाढतात. पर्यायी त्यांच्या विक्रीवर परिणाम होतो कारखाना आजारी पडतो.
बिले लवकर मिळत नाहीत –
मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योगांना मोठ्या उद्योजकांकडून बिले लवकर मिळत नाहीत आणि जास्त तगादा करावा , तर ऑर्डर जाण्याची शक्यता असते आणि वेळेवर बिले न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतात . पर्यायी कारखाना अडचणीत येतो .
आर्थिक संस्थांचे अडवणुकीचे धोरण –
बँका , एम. एस. एफ. सी. सारख्या संस्था छोट्या उद्योगांचे अर्ज लवकर निकालात काढत नाहीत. पर्यायी जमवाजमव केलेला पैसा इकडेतिकडे जातो . तोपर्यंत बाजारभाव वाढलेले असतात व योजना परत पुन्हा दुरूस्त करावी लागते. पुन्हा भांडवलाचा प्रश्न येतो. असा या दुष्टचक्रात तो सापडतो .
इमारत व जागा
यावरील खर्च हा खरोखर छोट्या उद्योगाला परवडत नाही. यासाठी बँका पैसेही देत नाहीत. त्यामुळे त्याकडे असलेली रक्कम इमारतीत व जागेत चुकीच्या अंदाजपत्रकामुळे संपुन जाते व धंदा अडचणीत येतो.
विक्रीकर –
बऱ्याच उद्योजकांना करांबद्दल गंभीरपणे विचार करायची सवय नसते. ' त्यामुळे विक्रीकर ग्राहकाकडून वसूल केला जातो. तो कचेरीत भरला जात नाही व पर्यायी एकदम रक्कम भरणे शक्य होत नाही आणि मग या कराची रिकव्हरी सुरू होते. त्याचे अकाऊंटला अटेचमेंट येते आणि मग बँका त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात.
कच्च्या मालाचा तुटवडा
कच्च्या मालाच्या पुर��ठ्याची उद्योग संचनालय कधी हमी घेत नाही. त्यामुळे कधी कधी फार पंचाईत होते. विशेषतः सिमेंटप्रणित उद्योगची तर फारच अडचण होते. टाईल्स , पाईप्स ,प्रीकास्ट , स्लॅबवाले इ. लोकांना सिमेंट तुटवड्यामुळे दुहेरी भार बसतो. बांधकाम थंडावल्यामुळे मागणी कमी होते व कच्च्या मालाचा कोटा नसल्यामुळे उत्पादन थांबते , याही कारणामुळे अनेक कारखाने आजारी पडले आहेत.
कर्जाचा दुरुपयोग –
छोट्या उद्योगांसाठी बँकांचे धोरण शिथिल असल्यामुळे प्रथमत: कर्ज मिळण्यास अडचण होत नाही. म्हणून या संस्थांकडून जरुरीपेक्षा जादा कर्ड घेऊन ते इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे किंवा खर्च करून टाकल्यामुळे सर्व कर्जाचा व परतफेडीचा बोजा पडल्यामुळे अनेक उद्योग अडवणीत येतात.
जरुरीपेक्षा जास्त मशिनरी व स्टाफ –
अनेक कारखानदार उद्योग चालण्यापुर्वी त्याच्या विस्ताराची योजना करून अपेक्षित मशिनरी घेवून ठेवतात. जरुरीपेक्षा जास्त माणसे नोकरीस ठेवतात. त्यामुळे खर्चाच्या अडचणी येतात.
- भास्करराव म्हस्के
0 notes