#क्राईम बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
गणिताचे उत्तर चुकले, खासगी क्लास टिचरने बांबूने बेदम मारले; नवी मुंबईतील संतापजनक प्रकार
नवी मुंबई : हल्लीच्या काळामध्ये खासगी क्लासेसवर पालक जास्त भर देतात. त्यामुळे खासगी क्लासमधील शिक्षक अनेकवेळा वर्चस्व गाजवताना दिसतात. कारण पालकांना मुलांनी चांगले मार्क मिळवणे अपेक्षित असते आणि खासगी शिक्षकांना आपला क्लास उत्तम असल्याचे दाखवण्यासाठी मुलांकडून कठोरपणे अभ्यास करून घेतला जातो. त्यात खासगी क्लासेसमध्ये सध्या चढाओढ लागलेली पाहायला मिळते. आपलाच क्लास एक नंबर असून लाखोंची फी पालकांकडून…
View On WordPress
#Crime News#navi mumbai private class teacher beaten up#private class teacher student beaten up#student beaten up#क्राईम बातम्या#खासगी क्लासटीचर विद्यार्थी मारहाण#नवी मुंबई खासगी क्लासटीचर मारहाण#विद्यार्थ्याला मारहाण
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दि��ांक २८ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• एनसीसीने नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा तसंच शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार • देशातल्या पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण • एसटी भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन • बीड जिल्ह्यातल्या आठवले टोळीच्या सहा जणांविरोधात मकोका नुसार कारवाई • गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल आणि • क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह, अर्शदीपसिंग आणि स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
एनसीसीने कायमच नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा दिली आणि शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे गौरवोद्गार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्यात ते काल बोलत होते. गेल्या काही वर्षात एनसीसी कॅडेटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले… ‘‘एनसीसी ने हर समय नौजवानो को राष्ट्रनिर्माण कि प्रेरणा दी और उन्हे अनुशासन का महत्व समझाया। १७० से ज्यादा बॉर्डर तालुका और करीब करीब 100 पोस्टल तालुका मे एनसीसी पहोच चुकी है। 2014 मे एनसीसी कॅडेट की संख्या करीब करीब चौदा लाख थी, आज ये संख्या बीस लाख तक पहूच गयी है। मै तीनो सेनाओं को भी बधाई दूंगा आपने इन युवा एनसीसी कॅडेट को विशेष रूप से ट्रेंड करने का जिम्मा उठाया।’’
या कार्यक्रमात ८०० हून अधिक कॅडेट्सनी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्वोत्कृष्ट कॅडेटसना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात १८ मित्र देशांतले १४४ कॅडेट्स सहभागी झाले आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथं ‘वेव्ज बाजार’, ‘वा उस्ताद चॅलेंज आणि वेव्ज पुरस्कार’चा प्रारंभ केला. ‘वेव्ज २०२५’ चा एक भाग म्हणून ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिजन- वन’ साठी जागतिक सहभागाच्या निमंत्र���ाचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.
देशातल्या पहिल्याच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. नव्या भारतीय साक्ष कायद्याच्या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचं लोकार्पण करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले… ‘‘महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. की ज्या राज्याने त्याला अनुकुल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनस तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्याठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेनिक एक्सपर्टचा दर्जा आहे ज्यांचे सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही इव्हीडन्स आहे, तो इव्हीडन्स ते जमा करतील, त्यामुळे अतिशय सबळ आणि साईंटीक पुरावा हा आपल्याकडे याठिकाणी राहील.’’
राज्यात एकूण २५६ फिरती न्यायवैद्यक वाहनं तयार करण्यात येत असून, त्यातल्या २१ वाहनांचं लोकार्पण काल करण्यात आलं. या वाहनांमुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होणार असल्यानं, गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दुध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सातत्या��ं तपासणी, आणि रिअल टाईम मॉनिटिरिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दिव्यांग कल्याण विभाग, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचाही त्यांनी आढावा घेतला.
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘‘एसटी हे सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाढ हा अन्याय आहे. एसटी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळाने जाहीर केलं होतं. फायद्यात असताना भाडेवाढ कशासाठी हा आमचा प्रश्न आहे. शिवसेनेनं पूर्ण मराठवाडा राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.’’
हिंगोली जिल्ह्यातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं, जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाभरातली वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदेड इथं मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलकांनी बस अडवून ठेवल्या आणि घोषणाबाजी केली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळलं तर पुढची दोन वर्षं परीक्षेला बसायला बंदी घालण्यात येणार असल्याचं, सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या आठवले टोळीच्या सहा जणांविरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा-मकोका नुसार गुन्हा दाखल झाला आहे. १३ डिसेंबरला विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या इतर टोळ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
वाघांची शिकार करणाऱ्या कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला काल चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातल्या या टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांची शिकार केल्याचा संशय आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या सात सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. दरम्यान पुण्यात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिक इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा, पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. येत्या सहा फेब्रुवारील लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे २०२४ वर्षाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार काल जाहीर झाले. जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज, महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मनधनाला एकदिवसीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंगला ��र्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. पुरुषांच्या क्रिकेटमधे एकदिवसीय आणि टी ट्वेंटी प्रकारातला सर्वोत्कृष्ट संघाचा ��ान भारतीय संघानं पटकावला आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघानी रंगवास्तू ही एकांकिका काल सादर केली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात परवा ३० जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
दुसरं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एक आणि दोन फेब्रुवारीला होणार आहे. या संमेलनात गझलगंधर्व सुधाकर कदम यांना गझल साधना पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संमेलनात १७ मुशायरे आणि एक परिचर्चा सत्र होणार आहे.
धाराशिव तालुक्यातल्या पळसप इथं येत्या दोन फेब्रुवारी रोजी दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनात संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद तसंच कथाकथन, कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
हिंगोली इथं आजपासून दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रंथदिंडीने महोत्सवाचा शुभारंभ होईल, या दिंडीमध्ये विद्यार्थी तसंच भजनी मंडळं विविध लोककला सादर करणार आहेत.
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबई पायी मोर्चा काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
0 notes
Text
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास!
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास!
वासनेने पछाडलेला महादेव, बहिणीला देतो त्रास! तिच्या पती, भावाने केला त्याचा खेळ खलास! पुणे- भारती विद्यापीठ 00 मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील महादेव गणपती दुपारगुडे आणि विजय गणपती दुपारगुडे हे बंधू काम-धंद्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी पुणे शहरात आले. ते पुण्याजवळील म्हाळुंगे परिसरात काम करू लागले. यातील महादेव हा सोमाटणे परिसरात सिक्युरिटी गार्डचे काम करत होता. महादेव याला दारू पिण्याचे व्यसन…
View On WordPress
#केला#क्राईम टाईम#क्राईम बातम्या#खबरदार#खलास!#खेळ#गुन्हे#गुन्हे वार्ता#गुन्हेगारी#गुन्हेगारी बातम्या#तिच्या#त्यांचा#त्रास#देतो#पछाडलेला#पती#बहिणीला#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भावाने#मराठी क्राईम स्टोरी#मराठी चैनल#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी मीडिया#मराठी वृत्तपत्र#महादेव#महाराष्ट्र क्राईम बातम्या#वासनेने#शोध बातम्या
0 notes
Text
तोडफोड : महाराष्ट्रात शिक्षकाच्या मारहाणीमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल
तोडफोड : महाराष्ट्रात शिक्षकाच्या मारहाणीमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर, गुन्हा दाखल
ठाणे जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थिनीला (१५) मारहाण केल्याप्रकरणी खासगी शाळेतील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (सिग्नल चित्र) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या शिक्षकावर मारहाणीचा…
View On WordPress
0 notes
Text
बापरे! सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरामध्ये बंद करून पळून गेले युवकाचे कुटुंबीय…
बापरे! सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरामध्ये बंद करून पळून गेले युवकाचे कुटुंबीय…
जगामध्ये आजकाल प्रेमप्रकरणामधून अनेक धक्कादायक आणि अजब घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशीच प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि अजब घटना देवरियामधील खुक��ंदू या परिसरातून समोर आली आहे. याठिकाणी एक विवाहित महिला सासर सोडून चक्क आपल्या प्रियकराच्या घरी पळून आली आहे. यांनतर आपल्या मुलासाठी महिला घर सोडून पळून आल्याचे पाहून युवकाच्या कुटुंबीयांनी तिला घरामध्ये बंद केले आणि त्यांनी त्या ठिकाणहून पळ…
View On WordPress
0 notes
Photo
चिपळूणमध्ये शोरूम फोडून पावणेतीन लाखाची रोकड लंपास चिपळूण : चिपळूण बाजारपेठेतील टॉप टेन इलेक्ट्रोनिक्स अँड फर्निचरमध्ये ही चोरीची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की या शोरूममधील ��हिल्या मजल्यावरील खिडकीला भगदाड पडून चोरांनी ��त प्रवेश करीत शोरूम मधील कॅश काउंटर उचकटून त्यातील २,८४,४३० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
0 notes
Video
youtube
उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संजय राऊतांवर हल्लाबोलबातम्या !
राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....फक्त रक्षक माझा न्यूज चॅनेल वरती त्यासाठी रक्षक माझा न्यूज चॅनल ला ज���डले जा प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क ९५५२२९५४५१मुख्य संपादक : शिवाजीराव माने
1 note
·
View note
Photo
Updated Boston news: Real Estate ला सवलती दिल्याने घरं स्वस्त होणार ? FM Nirmala Sitharaman | PM Modi | India News
youtube
– निर्मला सीतारामन यांनी 16 निर्णय जाहीर केले – छोट्या उद्योगांसाठी चांगले निर्णय – 20 कोटी चा जरी उद्योग असेल तरी त्याला लघु किंवा मध्यम उद्योग म्हणून जाहीर करता येणार आहे. – लघु उद्योजक उद्योग विस्तार करू शकतो – 45 लाख कारखान्यांना नव्या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता – 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – 200 कोटी पर्यंतची टेंडर्स लघु उद्योजकांना देण्याचा निर्णय – टीडीएस कमी करण्यात आला. – ज्यांचे प्रोजेक्ट कोरोनामुळे अडकले होते त्यांना ��ेळ वाढवून मिळाली.अधिक जाणून घ्या जेष्ठ पत्रकार अतुलजी कुलकर्णी यांच्या कडून , पहा हा विडिओ –
#LokmatNews #indianews #FMNirmalaSitharaman #pmmodi Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/person/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा movie आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Simply click Listed here For Newest Information & Updates►http://www.lokmat.com
To Remain Up to date Down load the Lokmat App► Android Google Enjoy: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.fb.com/lokmat Observe Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat resource
This articles does not belong to Eric Vick. This content material belongs to UC5MHSwQ2menwYF2DqKoJsZg.
0 notes
Text
संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची…
View On WordPress
#chhatrapati sambhajinagar crime news#rape brother-in-law#sambhajinagar husband death rape wife#wife rape after husband death#छत्रपती संभाजीनगर क्राईम बातम्या#छत्रपती संभाजीनगर पतीचं निधन पत्नीवर बलात्कार#दीराने भावजायीचा बलात्कार केला#पतीचं निधनानंतर पत्नीवर बलात्कार
0 notes
Text
कानातून रक्तस्राव, डोळा सुजला; दारुवरुन चौघांनी रस्त्यात बेदम मारलं; भीती जीवावर बेतली
धुळे: दारूच्या पैशांच्या वादातूनचार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर दुपारच्या सुमारास घडली त्यामुळे शिरपूर येथे एकच खळबळ उडाली होती.मागील उधारीची कुरापत काढून राजू कोळी नावाच्या व्यक्तीला रस्त्यावर अडवून चौघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत राजू कोळी हा गंभीर जखमी झाला. त्याला…
View On WordPress
#dhule crime news#dhule shirpur youth killed over liquor money#shirpur youth killed over liquor money#youth killed over liquor#दारुवरुन तरुणाची हत्या#धुळे क्राईम बातम्या#धुळे शिरपूर दारुच्या पैशांवरुन तरुणाची हत्या#शिरपूर दारुच्या पैशांवरुन तरुणाची हत्या
0 notes
Text
दारुड्या बापाकडून आईला मारहाण, एके दिवशी कहरच झाला; संतप्त पोरानं छातीत चाकू खुपसला अन्...
ठाणे (अंबरनाथ): मद्यपी वडिलांकडून आईला रोज मारहाण होत असल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी ��ुलाला अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. मात्र, राजेशला…
View On WordPress
#drunken father killed by son#son kills father#thane ambernath son kills father#thane crime news#ठाणे अंबरनाथ मुलाने वडिलांची हत्या केली#ठाणे क्राईम बातम्या#मद्यपी वडिलांना मुलाने मारलं#मुलाने वडिलांची हत्या केली
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• एनसीसीने नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा तसंच शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. • देशातल्या पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. • गुलेन बॅरी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल. • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. आणि • क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार.
एनसीसीने कायमच नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा दिली आणि शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात एनसीसी कॅडेटच्या ��ंख्येत लक्षणीय वाढ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले… एनसीसीने भी हर समय भारत के नौजवानो को राष्ट्रनिर्माण कि प्रेरणा दी और उन्हे अनुशासन का महत्व समझाया। मुझे संतोष है, की बीते सालो मे एनसीसी के दायरे और दायित्व दोनोको बढाने के लिये सरकारने बहुत काम किया है। एनसीसी मे रिफॉम का परिणाम हम कॅडेट के संख्या मे भी देख रहे है। 2014 मे एनसीसी कॅडेट की संख्या करीब करीब चौदा लाख थी, आज ये संख्या बीस लाख तक पहूच गयी है। यावर्षीची संकल्पना ‘युवा शक्ती - विकसित भारत’ ही आहे. यावेळी ८०० हून अधिक कॅडेट्सकडून, राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कॅडेटसना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात १८ मित्र देशांतले १४४ कॅडेट्स सहभागी झाले आहेत.
देशातल्या पहिल्याच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. राज्यात एकूण २५६ फिरती न्यायवैद्यक वाहनं तयार करण्यात येत असून त्यातील २१ वाहनांचं लोकार्पण आज करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या भारतीय साक्ष कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यातील पुराव्यांची न्यायवैद्यक पद्धतीने साक्ष तसेच पुरावे गोळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचे लोकार्पण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले… महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. की ज्या राज्याने त्याला अनुकुल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनस तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्याठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेनिक एक्सपर्टचा दर्जा आहे ज्यांचे सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही इव्हीडन्स आहे, तो इव्हीडन्स ते जमा करतील, त्यामुळे अतिशय सबळ आणि साईंटीक पुरावा हा आपल्याकडे याठिकाणी राहील. या वाहनांमुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होणार आहे. तसंच, सबळ पुरावे नसल्याने किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचे प्रमाणही या वाहनांमुळे कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्य परिवहन महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. २०२९ साली या २५ हजार बसेस आणि ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार नवीन बसचा ताफा एसटीकडे असेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसंच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत “संविधान गौरव महोत्सवा” अंतर्गत विविध उपक्रम आयोज��त केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणं आणि नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं, हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं पाटील यांनी सांगितलं
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. त्यातले ८१ पुणे महापालिका क्षेत्रात, १४ पिंपरी चिंचवड भागात, तर ६ इतर जिल्ह्यांमधले आहेत. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे.
उत्तराखंड मध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला. जात, धर्म आणि लिंगाधारित नागरी कायदे तसंच विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन धामी यांनी केलं. हा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. लवकरच देशभरात समान नागरी कायदा लागू होईल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर, ��ुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिक इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. संगीत सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं. येत्या ६ फेब्रुवारीला लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार राहुल देशपांडे यांना प्रदान केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना जाहीर झाला आहे. जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज तर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मानधनाला एकदिवसीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. जसप्रीत बुमराहनं गेल्या वर्षात सर्वाधिक ७१ बळी टिपले. तर, स्मृती मानधानाने चार शतकी आणि तीन अर्धशतकी खेळी करत ७४७ धावा केल्या आहेत.
दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं १ आणि २ फेब्रुवारीला होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. संदीप गुप्ते यांच्या हस्ते होईल तर समारोप ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांच्या उपस्थित होणार आहे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. संमेलनात गझल साधना पुरस्कार गझलगंधर्व सुधाकर कदम यांना देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संमेलनात १७ मुशायरे आणि एक परिचर्चा सत्र होणार आहे.
धाराशिव तालुक्यातील पळसप इथं येत्या दोन फेब्रुवारी रोजी दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्र��िष्ठान, किसान वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद होणार आहे यासोबतच कथाकथन, कवी संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन या संमेलनाचे आयोजक मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
हिंगोली इथं उद्या २८ तारखेपासून दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने महोत्सवाचा शुभारंभ होईल, या दिंडीमध्ये विद्यार्थी तसंच भजनी मंडळं विविध लोककला सादर करणार आहेत.
एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं, जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाभरातील वाहतूक ठप्प झाली होती. भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला.
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबई पायी मोर्चा आज छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषेदचा समारोप • महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार • राज्य विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेची निवडणूक आयोगाची तयारी • पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि • राज्यात थंडीची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचा समारोप होत आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली. पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेस पक्षाने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांवर परवा तीन डिसेंबरला चर्चेला येण्याचं आमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहि��ं होतं. त्यावर दिलेल्या अंतरिम उत्तरात आयोगानं, मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नसल्याचं स्पष्ट करत, संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशिलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं, असं नमूद केलं. ��तदानाच्या आकडेवारीबाबत खुलासेवार प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलेलं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.
देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल, अशी आशा नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषीकेश उर्फ बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत आपल्याला निलंबित का करू नये, असं यात म्हटलं असून, यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश शेळके यांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांत उत्तर न दिल्यास, याबाबत आपलं काहीही म्हणणं नाही, असं समजून थेट कारवाई करण्यात येईल, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने खचून जाऊ नये, उलट दुप्पट शक्तीने मोठी ताकद उभी करण्याचं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदार संघातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. संघटनात्मकरित्या मोठी ताकद उभी करुन पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी काल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून, त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गंभीर विषय असून, २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथलं पोलिस ठाणं, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्र��येसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेल्या, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
स्वामिनाथन् आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी काल संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल, या शेत मालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमाचं मूल्य , श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी असं या म्हणाल्या. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच आत्मक्लेष उपोषणाच्या समर्थनार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. बाबा आढाव यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन या उपोषण आंदोलनाची सांगता केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यावेळी कुणीही मतदान यंत्रावर शंका घेतली नाही, असं सांगत विरोधकांनी केलेले सर्व आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अव्वल मानांकित पी.व्ही सिंधूनं काल अंतिम फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीत तिनं उन्नती हुडा हिला अवघ्या ३५ मिनिटांत २१- १२, २१ - ०९ असं पराभूत केलं. अंतिम फेरीत सिंधुची लढत थायलँडच्या वू लुओ यू हिच्याशी होणार आहे. ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी थायलँडच्या बेनियपा एमसार्ड आणि नुन्ताकाम एमसार्ड या जोडीला नमवलं. पुरुष गटाच्या उपान्त्य फेरीत लक्ष्य सेन ने जपानच्या शोगो ओगावा याचा २१ -८ आणि २१ - १४ अशा गुणफरकाने पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोऊ झी होंग आणि यांग जिया यी जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ��िदर्भातही पारा घसरला असून, अमरावती जिल्ह्यात काल सकाळी बारा अंश सेल्सिअस, धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात काल सकाळी सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली,
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या ९८ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारनं पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम्च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती आली आहे. या मार्गापैकी धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यात आठ किलोमीटर अंतराचं काम वेगात सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे एकूण ५० पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील फेंगल चक्रीवादळ काल मध्यरात्रीपासून ताशी पंधरा किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकत आहे. चक्रीवादळ आज रात्री पुद्दुचेरी इथं धडकण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमुळं किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांना अन्न, निवारा आणि मूलभूत मदत दिली जात आहे. जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम झाला असून जोरदार वारे आणि धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला तसंच चेन्नई इथल्या चक्रीवादळ नियंत्रण केंद्राला त्यांनी भेट दिली. सरकारने तिरुवल्लूर, कांचीपुरम, राणीपेट आणि इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत असं यावेळी ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
सध्याचं जग भारताकडे शांतता दूत म्हणून पाहत असून, भारताचे विचार आणि मतं केवळ ऐकले जात नाही तर त्याचा अनेक कृती आराखड्यांमध्ये स्वीकार केला जातो, असं, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांन��� म्हटलं आहे. दिल्ली इथं आकाशवाणीच्या प्रतिष्ठीत डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत काल वैश्विक क्षितीजावर भारताची वाढती भूमिका या विषयावर ते बोलत होते. २०४७ पर्यंत देश ‘विकसित' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि भारत ही वाटचाल भविष्यातला दृष्टीकोन बाळगून करत असल्याचं देखील हरिवंश सिंह यांनी म्हटलं आहे.
गोंदिया जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला अपघात झाला. ही घटना आज सकाळी चिंचगडजवळ घडली. ही बसं रिकामी असल्यामुळं जीवित हानी टळली. या अपघातात वाहक आणि चालक किरकोळ जखमी झाले. कालच गोंदिया कोहमारा रस्त्यावर एसटी बसचा अपघात झाला, यामध्ये अकरा लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून निकृष्ट बस पुर्व विदर्भात पाठवल्या जातात, त्यामुळे गोंदियातला अपघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चौकशी करुन अपघातातल्या दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन करु असं पडोळे यांनी म्हटलं आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जातो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथले पोलिस ठाणे, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी काल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेले, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी निवडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानने ३४ षटकांत २ बाद १७३ धावा केल्या आहेत. दरम्यान, याच गटातील दुसऱ्या एका सामन्यात, संयुक्त अरब अमिरातीनं जपानविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना सुरु असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा संयुक्त अरब अमिरातीच्या ३६ षटकात ३ बाद २२८ धावा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा इथं आजपासून भारतीय क्रिकेट संघ आणि पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील दोन दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. दरम्यान पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान इलेव्हन बरोबरचा हा भारताचा चौथा आणि गेल्या २० वर्षातील पहिला सामना आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम् किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. काल मध्यरात्री हे वादळ नागापट्टिनमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे २३० किलोमीटर आणि चेन्नईच्या २१० किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचं काल चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. वादळाच्या प्रभावामुळं परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढत असून पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पुणे, आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस इतकं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. तर नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात अकरा अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर किमान तापमान दहा पूर्णांक सहा अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस तर धारणी-चिखलदरी येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कालचा दिवस मुंबईतील आठ वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. किमान तापमान १६ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल सायंकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक तथा माजी खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या संकल्पनेनुसार, शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसंच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पाच डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं अवाहन करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने त्रयस्त कोणत्याही देशात खेळवण्याच्या पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लखनऊ इथं होत असेलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. महिलांच्या एकेरी सामन्या�� पी. व्ही. सिंधूचा सामना उन्नती हुड्डाशी होईल. पुरुषांच्या एकेरी सामन्यात लक्ष्य सेनचा सामना जपानच्या शोगो ओगावाशी तर प्रियांशु राजावतचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होईल. दरम्यान, महिलांच्या मिश्र दुहेरी सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसच अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रेस्टो ही जोडी अंतिम चार मध्ये पोहोचली आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी • पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला भुवनेश्वर इथं प्रारंभ • विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब • गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला भीषण अपघात-११ प्रवासी ठार तर २९ प्रवासी जखमी • यंदाचा गदि��ा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर आणि • आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर बीसीसीआय ठाम
देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ओडिशात भुवनेश्वर इथं कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आणि उद्या या परिषदेत सहभागी होत आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विशिष्ट सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलिस पदकंही या परिषदेत प्रदान करण्यात येणार आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाचप्रकरणाच्या मुद्यावर काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज आधी तासाभरासाठी, तर नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात काल मुंबईत ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर विरोधक ईव्हीएमवर फोडत असल्याची प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली. काँग्रेस पक्षानंही ईव्हीएम आणि एकूणच मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे हे आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते काल मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील विविध निवडणुकांत विजयी झालेल्या काँग्रेस लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यायला हवा. त्यानंतरच, काँग्रेस नेते ईव्हीएमबाबत गंभीर असल्याचं मानलं जाईल, असं मुनगंटीवार ��्हणाले. देशात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला, ईव्हीएमची खरेदीही काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं. दरम्यान, राज्यात नव्या सरकारचा शपथविधी लवकरात लवकरच होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बसला भीषण अपघात होऊन ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले. भंडारा -गोंदिया मार्गावरच्या बिंद्रावन टोला गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. दरम्यान, या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने उपचार देण्यात यावेत, अशी सूचना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृतांच्या वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, त्यांनी जाहीर केली आहे.
गदिमा प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी काल पुणे इथं पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर सभागृहात समारंभपूर्वक या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआय ठाम आहे. काल यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं. या स्पर्धेसाठी भारताचे सामने तिसऱ्या कोणत्याही देशात खेळवण्याच्या हायब्रीड पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे, तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचं काल धुळे इथं उदघाटन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुलींचे संघ धुळ्यात दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंना शपथ देत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसंच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान - १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल ही माहिती दिली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी २४ तास आणि ३६५ दि��स प्राधान्य देण्यात येत असल्याचं, अमितेश कुमार यांनी सांगितलं.
केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. www.mhfr.ॲग्रीस्टॅक.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नागरिकांनी स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करावा, तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठया प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रचार तसंच प्रसार करावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी या गावाला भेट दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींची माहिती दिली तसच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा इथल्या साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेत १०० विद्यार्थी तसच लातूर इथल्या स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेत १०० विद्यार्थांची प्रवेशासाठी निवड झालेली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ५ डिसेंबर २०२४ पर्यंत लातूर इथल्या इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे येत्या ९ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी येत्या १६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी विकसित करण्यात आलेल्या एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या नवीन पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केलं आहे.
राज्यात थंडीची कडाका वाढत असून पुढचे तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात काल सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.
0 notes