Tumgik
#किल्ला माहिती मराठी
indianfasttrack · 24 days
Text
किलेमाहिम किले से वर्ली किले के बीच 9 किलोमीटर का कॉरिडोर और बोट फेरी..
बृहन्मुंबई महानगर पालिका पिछले एक साल से उन किलों को पुनर्जीवित करने के लिए काम कर रही है जो कभी मुंबई की विशेषता हुआ करती थी। इनमें वर्ली और माहिम किले भी शामिल हैं। मुंबई शहर के संरक्षक मंत्री दीपक केसरकर का विशेष ध्यान .. (9 kilometer corridor and boat ferry between Mahim Fort and Worli Fort) इस्माईल शेखमुंबई– बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) माहिम और वर्ली किला को पुनरुद्धार के साथ-साथ पर्यटन…
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० जून २०२२ सायंकाळी ६.१०
·      विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचाही नकार.
·      टीईटी घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द; यापुढे “टीईटी”ला बसण्यास प्रतिबंध.
·      उद्या आंतरराष्ट्रीय योगदिवस; उस्मानाबादच्या हिंदवी चौरेचा योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिला क्रमांक.
आणि
·      आषाढी वारीसाठी देहूहून संत तुकाराम महाराजांच्या तर पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान.
****
विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही वेळातच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, अशा एकूण ११ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.  
****
महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची आजच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयानं या दोघांना मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर या दोघांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, या दोघांची याचिका फेटाहून लावली. सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कोठडीत असलेले अनिल देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात तर नवाब मलिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
****
शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी या घोटाळ्यातल्या सात हजार ८७४ उमेदवारांची प्रमाणपत्रं रद्द करण्यात येणार आहेत. या सर्व उमेदवारांना यापुढे “टीईटी”ला बसण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल तब्बल आठ महिन्यांनी लावला होता. या कालावधीतच परीक्षा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे संचालक यांच्यात मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या. आणि निकालात मोठे फेरफार करुन अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय योगदिवस उद्या साजरा होत आहे. मानवतेसाठी योग ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. देशात प्रमुख ७५ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. या निमित्तानं अनेक केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
 दरम्यान, योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठीचे २०२१ चे प्रधानमंत्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. लद्दाखचे भिक्खू संघसेना, उत्तराखंडातली द डिव्हाईन लाईफ सोसायटी, ब्रिटन इथली ब्रिटीश व्हील ऑफ योग आणि ब्राझीलचे मार्क्स विनिसियस रोजो रॉड्रिग्स यांचा यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं सहावीत शिकणाऱ्या हिंदवी चौरे हिनं राष्ट्रीय स्तरावरील योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ ते अकरा वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कर्नाटक राज्यात मैसुरू इथं विवेकानंद योग शिक्षण आणि संशोधन संस्थेनं ही स्पर्धा घेतली होती. उद्या साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हैसुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदवी चौरे हिला गौर‍वण्यात येणार आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून हिंदवीनं योगासनाचे धडे गिरवले असून वयाच्या आठव्या वर्षी तिनं गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव कोरलं आहे. आज पर्यंत तिनं २६ हजार नागरिकांना योगाचे धडे दिले आहेत.
 आंतरराष्ट्रीय योग दिनी ऐतिहास वारसा स्थळ असलेल्या देशातल्या ७५ ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आठ स्थळांचा समावेश असल्याची माहिती विभागाचे सहायक संचालक डॉ.प्रशांत सोनवणे यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ - अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी -का - मकबरा इथं सकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भारतीय पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विभाग, भारतीय सैन्यातील कर्मचारीही सहभागी होणार असून केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थीही सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत सोनवणे यांनी दिली.
 भारतीय योग संस्थानच्या वतीनं औरंगाबाद शहरातल्या टी.व्ही सेंटर परिसरातल्या स्वामी विवेकानंद उद्यान इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे
 योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं उद्या सकाळी पावणे सात वाजेपासून आकाशवाणीवरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. यामुळे उद्या सकाळी मराठी बातमीपत्र सकाळी सात वाजून दहा मिनिटांऐवजी सकाळी ९ वाजता, तर सकाळी ९ वाजेचं उर्दू बातमीपत्र सव्वा नऊ वाजता प्रसारित होईल.
****
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना आता २४ तास आधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला पन्नासहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ताडोबा व्यवस्थापन आणि जिल्हा चिकित्सकांना हे निर्देश दिले आहेत.
****
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९६ कोटी १८ लाखाचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ५३ लाखाहून अधिक लसीकरण सत्रातून हे लसीकरण करण्यात आलं आहे. देशभरात आतापर्यंत तीन कोटी ५७ लाख ४० हजाराहून किशोरवयीन मुलांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
यंदाच्या आषाढी वारीसाठी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज टाळ मृदुंगाच्या गजरात देहू गावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या आळंदीहून प्रस्थान होईल. या निमित्तानं हजारोच्या संख्येनं वारकरी तसंच शेकडो दिंड्या देहू तसंच आळंदी परिसरात दाखल झाल्या आहेत.
पैठण इथल्या संत श्री एकनाथ महाराजांच्या पालखीचंही आज पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. भानुदास एकनाथच्या जयघोषानं पैठण नगरी दुमदुमून गेली आहे.
****
केंद्रातील भाजप सरकारच्या अग्निपथ योजनेद्वारे सैन्य भरतीला तीव्र विरोध करत आज धुळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. शिवतीर्थावरील शहिद अब्दुल हमीद स्मारकासमोर झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सोलापूर इथंही युवा महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भाजप नेत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमा दहनाचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, पोलिसांनी प्रतिमा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त कार्यकर्त्यांनी प्रतिमा फाडून जोरदार घोषणाबाजी केली.
अग्नीपथ, अग्नीवीर योजना म्हणजे भारतीय सैन्याचं कंत्राटीकरण असून याविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे औरंगाबाद इथं पैठण गेट परिसरात निदर्शने करण्यात येणार आहे. संघटनेचे सचिव विधिज्ञ अभय टाकसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
कर्नाटक राज्यातील मंगलोर इथं खासगी बसमधून १८ लाखाचे सोन्याचे दागिने चोरुन मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या टोळीला धुळे पोलिसांनी अटक केली. काल मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्यावर ही कार‍वाई करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी थेट पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीनं चौघांना पकडलं. पोलिसअधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चोरट्यांशी झालेल्या झटापटीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
****
आजपासून सुरू होणारी जालना - शिर्डी- जालना ही विशेष अनारक्षित गाडी आता नगरसोल रेल्वेस्थानका पर्यंतच धावणार आहे. ही रेल्वे गाडी तिच्या निर्धारित वेळेत आठवड्यातून तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी जालना - श्रीसाईनगर शिर्डी - जालना अशी धावणार होती, मात्र ती आता ��ालना-नगरसोल-जालना अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
0 notes
marathicorner · 4 years
Text
3 एप्रिल 1680 मराठी (Indian King) | मृत्यु छत्रपती शिवाजी महाराज
If you like 3 April 1680 in Marathi then this is the right place for Indian king Death of Chhatrapati Shivaji Maharaj we have here brief some story about 3 April 1680 let's get started.
आपणास मराठीत 3 एप्रिल 1680 या दिवशी नक्की काय झाला हे जर वाचायला आवडत असेल तर आम्ही छत्��पती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? आम्ही येथे 3 एप्रिल 1680 बद्दल थोडक्यात सांगणार आहोत.
काही चूक आढळून आल्यास आम्हाला कळवा आम्ही ती दुरुस्त करू.
या लेख मध्ये काय आहे?
3 April 1680 in Marathi | Chhatrapati Shivaji Maharaj Death Story
स्थळ :- रायगड किल्ला (Raigad Fort)
All information about "3 April 1680 in Marathi" -: रायगडाचा परिसर मंत्री आणि मावळे यानी भरुन गेला. सारा रायगड स्मश्यान शांतते सारखा शांत झाला. कुनाला काही कळत नव्हते. आता येतील महाराज बाहेर मग मुजरा करू. पण क्षण क्षण निघत जात होता. महाराज्याच दर्शन घडतच नव्हते. काय घडल, काय झाल कुणाला काहीच समजत नव्हते. बाहेर मावळे एकमेकान विचारत होते. काही अफवा सुद्धा येत होत्या.
Tumblr media
3 April 1680 in Marathi
SOURCE - Facebook - उद्धव रोंगटे.
मृत्यु छत्रपती शिवाजी महाराज | 3 एप्रिल 1680 Marathi
Start a Story of '3 april 1680 Marathi' -: लवकर बरे व्हा महाराज नाहीतर 40 वर्ष ज्यांचे शब्द झेलत आलो. त्यांचा नजरेच्या इशारयावर तलवारी चालवल्या.
ज्यांच्या विचारांच सोन लूटत आले. त्या स्वराज्याच्या शिलेदाराना गेले 2 दिवस महाराज्याच दर्शंच झाल नाही. वयान वाघाला जेरबंद केल्यासारख. झाल होते.
मंत्री सारखे आत बाहर करत होते. हंबीरराव मोहिते बाहेर आले. त्यानी सांगीतल राजायाची प्रकृति सुधारतेय, उत्तम होतेय आणि बघता बघता जय जयकार झाला, हर हर महादेव च्या गर्जना झाल्या. महाराज्याचा विजय असो, आई जगदंबेचा उदो उदो झाला. अश्या घोषनानी आखा रायगड दुमदुमून गेला.
आत असलेले शिवाजी महाराज सांगत होते माझ्या मावळ्या च्या घोषणा ह्याच मला माझ्या आरती सारख्या आहेत. हाच स्वराज्याचा मावळा त्या यमाकडून माझा प्राण खेचुन आनेल बस्स्स्स.
पण आचानक रायगडावरची गर्दी वाढत वाढत गेली आणि देव्हार्यातला दिला 'मालवला' गेला. आणि काळजाचा ठोका चुकला. कोणी तरी मोरोपंताच्या निदर्शनास आणून दिल दिवा मालवला. मोरोपंतानि पटकन तो दिवा लावला. प्रतेकाचा श्वास महाराज्याच्या श्वासात गुरफटला गेला.
पण आचानक त्या राज्यांचा गड, गडांचा राजा दुर्गमदुर्गदुर्गेश्वर रायगडावर जिथ वार्यालाही आत शिरता येत नाही, शिरल वार बाहेर पडत नाही. तीथ कावळे चिमण्या घिरट्या घालत होते. घारीच्या ही घिरट्या वाढल्या आणि या पाखरांचा दंगा आजुन वाढला. मंत्री व महाराज्याचे अंगरक्षक आत बाहेर करत होते. नुसत्या आरोळ्या कोणी नमाज पडतय मशिदीत, कुणी आरती करतय महाराज्याना वाचवा परमेश्वराचा धावा चालाय.
अचानक त्या चिमन्यांचा गलका अदिकच वाढला आणि माणसांच्या काळजाचा ठोका चुकला. महाराज्यानी आपले निष्ठावंत सहकारी/मंत्री यांना जवळ बोलावले आणि त्यांचे हात हातात घेवून निरोपाचे शेवटचे काही शब्द ते त्यांच्याशी बोलले.
"सप्त सिंधु, सप्त गंगा मुक्त करा. काशिचा विश्वेश्वर सोडवा. चुकुर होऊ नका..... आम्ही श्री स्मरण करतो तुम्ही बाहेर बसा ! ." 
हे पण वाचा -:
छत्रपती शहाजी महाराजांबद्दल माहिती
(हे राज्याचे वाक्य सभासद बखरी मधे जश्याच्या तसे लिहिले आहेत.)
3 April 1680 in Marathi - सन्नाट स्मशान शांतता प्रेरित स्वराज्याचे सरसेनापती हंबिरराव मोहिते बाहेर आले आणि दुपारी १२ वाजता महाराज इहलोकाची यात्रा संपवून परलोकाला गेले... हे त्यानी जाहिर केल.
मानस ओक्साबोक्षी रडायला लागले. काहिनी हबरडे फोडले. महाराज... फ़क्त एकदा सिंहासानावर बसा. 2 दिवस चाललेली मृत्यु ची झुंझ अखेर निमावली. राजा शिवछत्रपति नाकर्तिच्या मोहिमेवर निघाले. रयतेच्या कल्याना साठी जगनारा, हिंदवी स्वराज्यासाठी लढनारा, मराठी माणसाच्या उरातला सिंह पेटवनारा. दिला शब्द पाळनारा हिंदवी स्वराज्य संस्थापक. मराठी मानाचा मानबिंदु.
मराठी मनावर आधिराज्य गाजवनारा राजा शिवाजी अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून अखेरच्या महायात्रेला निघाले ! 
महाराज दक्षिणदिग्विजयाला निघाले ! 
होय, फार फार प्रचंड दिग्विजयाला निघाले ! 
पण सर्वांना कायमचे सोडून,
सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले !
महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला..
सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते. आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराज मृत्यूचे बोट धरून निघून गेले.
जगदंब. जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब.... आणि.. शिव्...शिव...शिवभारत संपले. काय लिहू.. शब्द ही संपले.
✥ आमचे फेसबुक पेज लाइक करा - मराठी कॉर्नेर ✥
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
हे पण वाचा -:
छत्रपती शहाजी महाराजांबद्दल माहिती
आम्ही या सर्व 3 April 1680 in Marathi|Indian king Death of Chhatrapati Shivaji Maharaj|story about 3 April 1680 बद्दल सर्व माहिती वरती दिली आहे आवडली असेल तर share करा.
mbtTOC();
via Blogger https://ift.tt/2UZQRde
0 notes
rohitjh-blog · 4 years
Text
Information about Sinhgad / Kondhana Fort In Marathi (सिंहगड/कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती मराठी मध्ये मिळवा.) सिंहगड/कोंढाणा किल्ल्याविषयी माहिती मराठीमध्ये (Information about Sinhgad/Kondhana In Marathi),sinhgad fort,kondha fort,तानाजी मालुसरे,tanaji malusare जय शिवराय मित्रानो, आज मी आपल्याला शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यामधील एक महत्वाचा किल्ला बगणार आहोत. सिंहगड(कोंढाणा)/Sinhgad किल्ला महाराज्यांना अतिशय प्रिय होता. सिंहगडचे अगोदरचे नाव कोंढाणा असे होते. मात्र त्यांचा जिवाभावाचा मावळा तानाजी मालुसरे(Tanaji Malusare) यांनी आपल्या मुलगा रायबाचे (Rayba)लग्न सोडून कोंढाणा किल्ला सर करायचे व जिंकून घ्यायचे ठरवले. व त्या लढाई मध्ये तानाजी मालुसरेंना वीरमरण प्राप्त झाले त्यावेळी या किल्ल्याला सिंहगड नाव ठेवण्यात आले. सिंहगड किल्ल्यावरती कसे जावे?? सिंहगड किल्यावरती जाण्यासाठी आपल्याला पुण्याहून जावं लागेल.या किल्याचे पुण्याहून अंतर जवळपास ३० किमी इतके आहे. मुंबई वरुन किल्ल्याचे अंतर १८० किमी आहे. तर नाशिक पासून २५० किमी अंतरावर आहे. हा किल्ला भुलेश्वर डोंगर रांगेमध्ये आहे. तर या किल्ल्याची उंची जवळपास समुद्र सपाटी पासून १३१२ फूट इतकी आहे. जर तुम्ही गाडी घेऊन गडावर जात असाल तर 2 wheeler ला २०रु शुल्क घेतात तर 4 wheeler ५० रु शुल्क घेतात. किल्ल्यावर पाहण्यासारखी खालील ठिकाणे आहेत. १.पुणे दरवाजा १ :- किल्ल्यामध्ये प्रवेश करताना आपल्याला प्रथम पुणे दरवाजा १ लागतो. हा दरवाजा पार करून गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला खंदकडा लागतो. खंदकड्यावरून समोर आपल्याला कल्याण दरवाजा दिसून येतो. २.पुणे दरवाजा २:- पुणे दरवाजा १ पार केल्यानंतर आपल्याला पुणे दरवाजा २ लागतो. सिंहगड किल्ल्यावरती आपल्याला अनेक दरवाजे दिसून येतील कारण शत्रू पासून संरक्षण व्हावे याकरिता शिवरायांनी दरवाजे निर्माण केले होते. ३.दिंडी दरवाजा :- पुणे दरवाजा २ पार केल्यानंतर आपल्याला दिंडी दरवाजा लागतो. ४.पुणे दरवाजा ३:- दिंडी दरवाजा पार करून पुढे आल्यावर आपल्याला पुणे दरवाजा ३ दिसून येतो त्याचप्रमाणे पुणे दरवाजा ३ पार केल्यावर आपल्यासमोर तोफखाना दिसून येतो.
0 notes
sandipdod · 6 years
Text
Lesson from farzand marathi movies "फर्जंद" : चित्रपटातून शिकण्यासारखे धडे
""फर्जंद"" हा सिनेमा पाहण्याचा योग आला,  मराठी सिने कलाकृती चा उत्तम नमुना 
म्हणून हा सिनेमा पहिल्याचा खुप आनंद झाला, पण त्याहून श्रेष्ठ होता त्या सिनेमाचा विषय, 
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यातील निष्ठावान मावळे कसे होते ह्याचे हे चित्रण, ""कोंडाजी फर्जंद"" ह्या शूर पराक्रमी सरदाराने फक्त ६० मावळ्यांसह सर केलेला किल्ला ""पन्हाळा"" चा इतिहास दाखवलेल्या ह्या सिनेमाचा प्रत्येक क्षण अंगावर काटे आणणारा असतो, विशेष म्हणजे समोर अडीच हजार राक्षसांची फौंज लढाईला उभी असतांना फक्त साठ मावळ्यांनी त्यांचा सामना कसा केला असणार अश्या ह्या प्रचंड पराक्रमी शूर इतिहासावर बनवलेल्या ह्या सिनेमाचे हे वैशिष्ठ, 
१. नेते: "कोंडाजी फर्जंद" एक मजबूत नेता होते. ते संघावर (Team) विश्वास ठेवत, ते प्रत्येक सदस्याला सांगत, त्यांनी कसे करावे, त्यांना समजून सांगत आणि त्यांना करून दाखवत. आणि सगळ्यांना सांगत, सर्वोत्तम प्रयत्न करा आणि वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा .
२. संघ (Team): त्यांचा संघात (टीमवर) विश्वास होता. कुठलेही कार्य करताना ते कोणालाही थांबवत नसत, फक्त आवशक्यता भासल्यास दुरुस्ती करत होते, नेहमी टीमला प्रेरित करत.
 सर्व टीम "पन्हाला" या दिशेने काम करत होते.
  ३. धोरणः त्याच्याकडे  मजबूत धोरण होते. फक्त 60 व्यक्ति ना घेऊन कार्य कशे पूर्ण करायचे .त्याच्या धोरणा नुसार ते पन्हाळा वर चालून गेले. आणि काही विरोधकांविषयी माहिती गोळा केली. 
४. अंमलबजावणी: प्रत्येकजण आपल्या शब्दाच्या दिशेने बांधला जातो, कोणीही धोरण आणि नियोजनानुसार कार्य करत होते, कारण कोणीही अपयशी होता काम नये. प्रत्येकजण कार्य प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आपल्या सर्वोत्तम प्रयत्न करत होते.
,५. चित्रपट खुपकाही शिकवून जातो. विद्यार्थीसाठी, उद्योगधंद्या साठी, व्यावसायिकां साठी, आणि ज्यांनी काही धैय ठरवले आहे त्या सर्वांसाठी हा चित्रपट खुप काही शिकवून जातो. 
जर तुम्हाला लेख आवडला असेल तर जरून मला कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
-संदीप दोड, मुंबई 
मेल : [email protected]
फेसबुक: https://www.facebook.com/sandipk.002
अस्वीकार: या लेखातील सर्व मते वैयक्तिक आहेत आणि कोणत्याही व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करत नाहीत.
हा लेख कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही आणि जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी.
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 5 May 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ६ मे २०१८ दुपारी १.०० वा. **** जम्मू काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडरचा समावेश आहे. या चकमकीत एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. बडीगाम गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जनावांनी आज पहाटे शोधमोहीम सुरु केली, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. ही चकमक संपल्याचं जम्मू काश्मीरचे विशेष पोलिस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं. **** मुंबई - औरंगाबाद - नागपूर या शहरांना विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. जयपूर - दिल्ली - आग्रा त्रिकोणी पर्यटन सर्किटच्या धर्तीवर या शहरांचा टूरिस्ट सर्किट म्हणून विकास करण्यात येणार असल्याचं पर्यटन विभागाचे मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी सांगितलं. ते पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यासंदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल तीन महिन्यात पूर्ण होईल, असं ते म्हणाले. मुंबईहून पर्यटकांना औरंगाबादला वेरुळ अजिंठा लेण्यांसह, अहमदनगरचा किल्ला, शिर्डी, शनिशिंगणापूर ही स्थळं पाहता येतील, आणि तिथून नागपूरला जंगल सफारी करता येईल, असं या प्रकल्पात प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले. राज्यात पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं हा विचार करण्यात आल्याचं गौतम यांनी सांगितलं. **** ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. दाते यांच्या निधनानं मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारे एक श्रेष्ठ भावगीत गायक आपल्यातून निघून गेले, मराठी रसिकांमध्ये भावगीतं लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, त्यांचा श्रद्धांजली अर्पण केली. तर दाते यांच्या निधनानं मराठी भावसंगीताचा ‘शुक्रतारा’ आज निखळला. त्यांनी भावसंगीतांची परंपरा खऱ्या अर्थानं पुढे नेली, अशा शब्दात तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अरुण दाते यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. **** महाराष्ट्र, तेलंगणा, तसंच आंध्र प्रदेश राज्यांनी गोदावरी नदीतून जलमार्गांचा विकास करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय परिवहन तसंच जलमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. हैदराबाद इथं ते बोलत होते. अशा योजनांना दोन हजार कोटी रुपयांचं प्राथमिक अर्थसहाय्य मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी केली. गोदावरी नदीवर राष्ट्रीय जलमार्ग तसंच या मार्गाला कृष्णा नदीशी जोडण्याचा प्रस्ताव सादर करावा, या राज्यात जलमार्गाच्या विकासासाठी विशेष कंपनी स्थापन करावी आणि प्रत्येक राज्यांनी खर्चाच्या दहा टक्के रक्कम दयावी असंही ते म्हणाले. **** देशाच्या जडणघडणीत सहभाग असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी सुंदर इमारती बांधून अधिकाधिक स्मार्ट शहरं निर्माण करावी, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं एक खिडकी योजना सुरु केली असून महारेरा कायद्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्यानं बांधकाम क्षेत्रावरील त्यांचा विश्वास वाढला आहे असं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. २०२२ पर्यंत सर्वांना घरं देण्याचं सरकारचं स्वप्न असून, राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चार लाख घरं बांधली असून, २०१९ पर्यंत आणखी बारा लाख घरं तयार होणार असल्याच ते म्हणाले. **** ठाणे जिल्ह्यात नागरी नोंदणीच्या अहवालानुसार २०१७ मध्ये मुलींच्या जन्माचा दर ९२७ इतका नोंदवला गेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी यांनी ही माहिती दिली. प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - पी सी पी एन डी टी अंतर्गत जिल्ह्यात दक्षता समिती अस्तित्वात असून तिच्या नियमित बैठकाही होतात तसंच सोनोग्राफी केंद्राच्या धडक तपासणी मोहिमही राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. **** श्रीलंकेत कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ११ सुवर्ण, १० रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अर्शदीप सिंगनं, गोळाफेक स्पर्धेत महिलांच्या गटात किरण बलियानं, लांब उडीत लोकेश सत्यनाथन यानं, तर शंभर मीटर अडथळा शर्यतीत सपना कुमारीनं सुवर्णपदक पटकावलं. पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुर्गा देवरेला आणि फोर बाय हंड्रेड मीटर रिले शर्यतीत भारतीय पुरुष संघानं सुवर्णपदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय महिलांच्या संघाला रौप्य पदक मिळालं. पुनिता रामस्वामी, अजय, कुणाल चौधरी, प्रज्वल रवी आ���ि अंकित रवी यांनी देखील आपापल्या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकं पटकावली. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 January 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ जानेवारी २०१८ दुपारी १.०० वा. **** राष्ट्रपती रामनाथ कोविंद एकोणसत्तराव्या गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला, आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सगळ्या केंद्रांवरून आधी हिंदीमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये संध्याकाळी सात वाजल्या पासून प्रसारित केलं जाणार आहे. तर, गणराज्य दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या परेडचं उद्या दूरदर्शनवर होणारं प्रसारण प्रथमच राष्ट्रपती भवन ते लाल किल्ला, असं पूर्ण मार्गावरचं होणार आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली मध्ये भारत- आशियान स्मारक शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. हे संमेलन, दहशतवादाशी सामना, सुरक्षा, व्यापार आणि संपर्क, या मुद्द्यांवर केंद्रित असणार आहे. आशियान देशांचे सर्व, दहा नेते या संमेलनात भाग घेत आहेत.हे संमेलन भारत आशियान संबंधांना पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या औचित्यानं होत आहे. आशियान देशांचे सर्व नेते प्रथमच गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहणार आहेत. **** आज प्रदर्शित होत असलेल्या पद्मावत या चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातल्या चित्रपटगृहांच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ��ेली आहे. करणी सेनेच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना सावधगिरीचा उपाय म्हणून काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना शहरातल्या दोन चित्रपटगृहांवर दगडफेक करणाऱ्या सहा जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. विरोधाचं वातावरण आणि तिकिटांची जास्त किंमत असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला गर्दी केल्याचं, तसंच राजस्थान मधल्या चित्रपटगृह चालकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला असूनही जयपूरमध्ये करणी सेनेच्या वतीनं निदर्शनं सुरू असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं पद्मावत चित्रपताला देशभरात प्रदर्शित करण्याची अनुमती दिल्यानंतरही राजस्थान, हरयाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश, या चार राज्यांनी तो चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्या चार राज्यांच्या आणि कथितपणे हिंसक निदर्शनं केल्याबद्दल राजपूत करणी सेनेच्या विरोधात, न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांची येत्या सोमवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. **** केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेमध्ये नाशिक शहराचा समावेश करण्यात आला असल्यामुळे केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या एका पथकानं नाशिक शहराला भेट देऊन धार्मिक स्थळांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक मधली रामायण काळातली विविध मंदिरं, सीता गुंफा, सीता सरोवर तसंच अन्य काही स्थानांना भेट देऊन त्याबद्दलची पौराणिक माहिती या पथकानं घेतली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं येत्या २७ आणि २८ तारखेला तेरावं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. अहमदनगर इथल्या कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार भारत सासणे हे आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन, परिसंवाद, प्रकट मुलाखत इत्यादी कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली आहे. **** पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा पंचायत समिती मधले सहाय्यक लेखाधिकारी जे एस गुरव यांना १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे .पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे . दलित वस्ती सुधार योजनेतर्गत करण्यात आलेल्या कामांची बिलं पारित करण्यासाठी गुरवनं लाच मागितली होती. **** लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ठ व्यवसाय वृद्धी साठीचा बँको पुरस्कार जाहीर झाला आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली यांच्या हस्ते हैदराबाद इथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेनं व्यवसाय वृद्धीत तीन हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट गाठलं आहे. **** पुस्तकांचं गाव भिलार इथे गावची जत्रा असल्यानं आजपासून शनिवारपर्यंत ‘पुस्तकांचं गाव‘ हा प्रकल्प बंद राहणार आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी काल मुंबईत ही माहिती दिली. या कालावधीत गावातली घरं पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांच्या सहलींना वाचनाची आणि पर्यटनाची सुविधा देऊ शकणार नाहीत, या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावं, अशी विनंती भिलार वासीयांनी केली आहे. **** जकार्ता इथे सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत सायना नेहवालचा सामना चीनच्या चेन शाओ शिन शी आणि पी.व्ही.सिंधूचा सामना मलेशियाच्या गो जिन वेईशी होणार आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. ****  हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीनं घेतली भेट  मुंबईतल्या पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे सेवेला आरंभ  कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि  ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा अंबाजोगाईत समारोप; १२ ठरावांना मंजुरी **** हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीनं इस्लामाबाद इथं काल भेट घेतली. काल दुपारी पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या या भेटीत, कुलभूषण यांनी काचेच्या तावदानापलिकडे असलेल्या आई आणि पत्नीशी इंटरकॉमच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानातले भारताचे उप उच्चायुक्त जे पी सिंह यावेळी उपस्थित होते. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे, मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या भेटीनंतर जाधव यांची आई आणि पत्नी रात्री पावणे आठ वाजता ओमान एअरलाईन्सच्या विमानानं मस्कतला रवाना झाल्या. **** पैशांअभावी एखाद्या रुग्णावर वैद्यकीय उपचार होत नसतील तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. धुळे इथं खान्देश कर्करोग उपचार केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार रूग्णालय सुरु करून जास्तीत जास्त रूग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विविध सेवाभावी संस्था, तसंच उद्योग क्षेत्राच्या मदतीनं जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तो भविष्यातही कायम राहिल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. **** रायगड किल्ला संवर्धनासाठी राज्य सरकारनं १७ सदस्यीय विकास प्राधिकरण समिती स्थापन केली आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती, रायगड किल्ल्यासह पाचाड इथल्या राजमाता जिजाबाई स्मृती स्थळाचा विकास आराखडा निश्चित करेल. **** मुंबईतली पहिली बहुप्रतिक्षित वातानुकूलित उपनगरीय रेल्वे गाडी कालपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू झाली. बोरिवली स्थानकात काल सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या गाडीनं चर्चगेटकडे प्रस्थान केलं. येत्या एक जानेवारीपासून ही वातानुकूलित रेल्वे सेवा विरारपर्यंत वाढवण्यात येणार असून तिच्या दररोज बारा फेऱ्या होणार आहेत. प्रथम श्रेणीचे प्रवासी या रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या बिगर वातानुकूलित डब्यातून प्रवास करु शकतील. **** राज्य शासनानं जाहीर केलेल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेतून’ आतापर्यंत २६ लाख, ५९ हजार शेतकऱ्यांच्या नावे जवळपास, १० हजार, ६६७ कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचं, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ते काल सोलापूर इथं, वार्ताहरांशी बोलत होते. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम येत्या ३१ मार्च पर्यंत बँकेत भरल्यास, त्यांच्या खात्यावर दीड लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं, देशमुख यांनी यावेळी सांगितलं. **** कर्जमाफीचा अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कर्जमाफी प्रक्रियेत चुकीच्या माणसाला कर्जमाफी दिली जाऊ नये म्हणून संपूर्ण पडताळणी करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत, असं ते म्हणाले. **** समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथं पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचं काल जालना इथल्या श्रीराम मंदिरात लोणीकर यांच्या हस्ते पूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. जांबसमर्थ इथं समर्थ रामदास स्वामींच्या वस्तूंचं संग्रहालय, तसंच ५६ लाख रुपयांची पेयजल योजना राबविण्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेनं मांडलेल्या १२ ठरावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच ९ व्या परिशिष्टातर्गंत येणारे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करावे, मराठवाड्यातले अपूर्ण आणि सर्वेक्षण झालेले सर्व रेल्वे मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, उद्योजकांच्या कार्पोरेट शाळांना मान्यता देऊ नये आदींचा समावेश आहे. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद, चर्चा, कवी संमेलन, गझल गायन, आदी कार्यक्रम पार पडले. **** लातूर जिल्ह्यातल्या महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी, नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून ५० लाख रुपये निधी देण्याचं आश्वासन, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीनं महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी, येत्या वषर्भरात राज्यस्तरावर स्पर्धा भरवण्यात येईल, असं ते म्हणाले. ***** शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंहजी यांची ३५१ वी जयंती प्रकाशपर्व काल देशभरात भक्तीभावानं साजरं करण्यात आलं. नांदेड इथंही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथंही शिख बांधवांनी मिरवणूक काढली. **** माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिवसानिमित्त उस्मानाबाद इथं लोकसेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या कविता वाघे, तमासगीरांच्या मुलांना शिक्षणासह संस्कारित करणारे सुरेश राजहंस, तसंच अनैतिक मानवी व्यापार लैंगिक शोषणाविरोधात कार्य करणारे डॉ रमाकांत जोशी यांना यंदाचे लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य गजानन धरणे, भाजपच्या उस्मानाबाद शाखेचे माजी जिल्हाध्यक्ष कोंडप्पा केरे, मिलिंद पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाटील यांनी पुढील वर्षापासून हे पुरस्कार मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्याची घोषणा केली. **** नांदेड ��थं श्री गुरु गोबिंदसिंघजी सुवर्ण आणि रजत चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सीमा सुरक्षा दलाच्या जालंधर संघानं नाशिकच्या संघाचा पराभव करून विजेते पद पटकावलं. तिसऱ्या स्थानी दिल्लीचा उत्तर रेल्वेचा संघ राहिला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल करून बरोबरी साधली. त्यामुळे या सामन्याचा निकाल शूटआऊट प्रणालीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला. यामध्ये जालंधर सघांनं चार तर नाशिक संघान तीन गोलांची नोंद केली. विजेत्या संघांना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, आमदार अमर राजूरकर आणि आमदार डी. पी. सावंत यांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आले. **** नाशिक शहर परिसरात काल सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था - मेरी इथल्या रिस्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवली गेली आहे. शहराच्या ४० किलो मीटर परिघात हे धक्के बसले. पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथंही काल सकाळी भूकंपाचे धक्क्के जाणवल्याचं वृत्त आहे. **** बीड इथं झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीनं ४ ते १० जानेवारी दरम्यान १४वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजित करण्यात येणार असल्याचं संयोजकांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे. या महोत्सवामध्ये ९ जानेवारी रोजी सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी वधू वरांची नोंदणी सुरू असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी सांगितलं. *****
0 notes
airnews-arngbad · 8 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. **** • राज्यात काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस; वीज पडून सात जणांचा मृत्यू; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधीमंडळाचं कामकाज ठप्प • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ��हागाई भत्यात दोन टक्के वाढ आणि • परभणी शहरात आठ ठिकाणी आयकर खात्याच्या धाडी; ९ कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त ***** सोलापूरसह मराठवाड्यातल्या बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये काल अनेक ठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान विजा पडून बीड जिल्ह्यात पाच तर लातूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. परळी आणि केज तालुक्यात वीज पडून प्रत्येकी दोन जणांचा तर आष्टी तालुक्यात एका जणाचा मृत्यू झाला, तसंच या घटनांमध्ये इतर २ जण जखमी झाले. माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांवरचे पत्रे आणि तावदाने उडून गेले.   लातूर शहरात काही भागात गारपीटही झाली. वीज पडल्यामुळे ढाकणी इथल्या एका तरूणाचं निधन झालं. उदगीर, शिरूर, निलंगा, उस्तुरी, मुरूड, औराद शहाजनी, अहमदपूर, देवणी आदी भागात वादळवाऱ्यासह काल अवकाळी पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या विटा आणि मुदगल परिसरामध्ये गारांसह पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातल्या कळंब, देवधानोरा वाशी तालुका, खामसवाडी, पाडोळी, समुद्रवाणी लासोना, गुंजोटी आणि परिसरात काल वादळी वारा तसंच गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग, अणदुर, धनगरवाडी, मानेवाडी, सिदंगाव, नंदगाव, बोरगाव परीसरातही मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. उमरग्यात मुसळधार पडला तर उस्मानाबाद तालुक्यातल्या गुघी, मेंढा, तावराज खेडा, सुंभा आणि परीसरातल्या २० ते २२ गावातही काल अवकाळी पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   जिल्ह्यात आंबा, गहू, ज्वारी या पिकांचं नुकसान झालं असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदार आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, वसमत फाटा, भोकर फाटा आणि उमरी परीसरात काल अवकाळी पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि करमाळा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली तर करमाळा तालुक्यात पडलेल्या विजेमुळे दोन बैल मृत्युमुखी पडले. दरम्यान, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी कृषी विभागाला दिले आहेत. काल या संदर्भात त्यांनी मुंबईत बैठक घेतली. महसूल यंत्रणेच्या समन्वयाने या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली.       उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यापार्श्वभूमीवर सतर्कता बाळगावी, असं आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे. **** शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कालही विधी मंडळाचं कामकाज होऊ शकलं नाही. दोन्ही सभागृहामध्ये या मागणीवरून सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं. विधान परीषदेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीची मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन मार्ग काढू, अशी भूमिका मांडली. यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानसभेतही या मागणीवरून सदस्य आक्रमक झाले होते. यावरून झालेल्या गदारोळात तीन वेळा कामकाज स्थगित करण्यात आलं. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या गदारोळादरम्यान विधानसभेत पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. **** महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे महासंघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत पुकारलेलं असहकार आंदोलन मागे घेतलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. महासंघाने त्यांच्या मान्य केलेल्या मागण्या��च्या अंमलबजावणीसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास असहकाराचा इशारा दिला होता. दरम्यान, माजी विधानसभा सदस्य चंद्रकांत देशमुख यांना काल विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात शोकप्रस्ताव मांडला होता. **** केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला. १ जानेवारीपासून हा निर्णय लागू असणार आहे. आता महागाई भत्याचा हा दर एकूण चार टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात आली आहे. ४८ लाख ८५ हजार कर्मचारी आणि ५५ लाख ५१ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेच्या पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीत राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केल्याचं वृत्त आहे. तसंच साखर उद्योगापुढच्या अडचणी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातही चर्चा झाली. आर्थिक विवंचनेत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब असून पंतप्रधानांनी त्यावर तोडगा काढावा असं पवार यांनी यावेळी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** रायगड किल्ला जतन आणि संवर्धन तसंच पर्यटन विकास आराखडा, औरंगाबाद मधील म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन, नांदेड जिल्ह्यातील माहूर देवस्थान, आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पर्यटन विकास आराखडा या राज्यातल्या ४ पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत, काल मंजुरी देण्यात आली. म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकासासाठी चारशे अडोतीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये तर नांदेड जिल्ह्यातल्या माहूर साठी दोनशे सोळा कोटी तेरा लाख रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्याचा यात समावेश आहे. **** चलनबंदीनंतर केलेले व्यवहार संशयास्पद असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या आठ ठिकाणी आयकर खात्यानं धाडी टाकून जवळपास ९ कोटी रूपयांची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. धाडी टाकण्यात आलेल्यांमध्ये एका सहकारी पतसंस्थेचा आणि सात व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच कोटी ६० लाख रूपयांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे. **** निवडणूक सुधारणा हे लोकशाही समोरील सर्वात मोठं आव्हान असून या सुधारणांविषयी प्रचार, प्रसार करणं गरजेचं असल्याचं मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी काल औरंगाबाद इथं व्यक्त केलं. कॉम्रेड चंद्रगुप्त आणि कॉम्रेड करूणा भाभी चौधरी स्मृती समितीच्या वतीनं ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हानं’ या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. संसदीय प्रणालीत उद्योजकांचा हस्तक्षेप वाढला असून सामान्य माणूस संसदीय प्रणालीपासून दूर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. **** छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती काल साजरी झाली. औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि लातूरसह सर्वच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं वाहनफेरी, मिरवणूक, रक्तदान शिबीरासह विविध उपक्रम राबवण्यात आले. **** बीड इथल्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप फणसे आणि व्यवस्थापक अमोल बळे यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. बीड इथल्या धनश्री कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थेला, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी या दोघांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, परंडा, उमरगा, तुळजापूर आणि मुरुम या पाच नगरपालिका हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेऊनही, शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध येत्या ८ दिवसात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छ मिशनच्या उपसंचालिका स्मिता झगडे यांनी काल उस्मानाबाद इथं दिली. //****//
0 notes
airnews-arngbad · 8 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 28 February 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान, लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिवनी कोतल इथं सामूहिक कॉपी सुरू असल्याचं निदर्शनास आलं. शिक्षण विभागानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत, परीक्षा केंद्र संचालक बदलण्याचे आदेश दिले असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी दिली. दरम्यान, राज्यभरात नऊ विभागीय मंडळांमार्फत दोन हजार ७१० केंद्रांवर बारावी परीक्षेत पहिल्या विषयाची परीक्षा आज घेण्यात आली. या परिक्षेला यंदा १५ लाख पाच हजार ३६५ विद्यार्थी बसले असून, यापैकी आठ लाख ४८ हजार ९२९ मुलं तर सहा लाख ५६ हजार ४२६ मुली आहेत. परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी २५० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. धुळे जिल्ह्यात ४३ केंद्रातून २५ हजार ५७३ परीक्षार्थी तर सोलापूर जिल्ह्यात ८२ केंद्रांतून ५० हजार ८६४ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.   **** मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचं निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सोलापूर इथं आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ उत्सव समारंभापुरता मर्यादित न राहता तो व्यापक व्हावा असं मत त्यांनी व्यक्त केलं. उच्च दर्जाच्या मराठी सांस्कृतिक परंपरांकडे दुर्लक्ष होणं हे सामाजिकदृष्ट्या मराठी समाजमनाला परवडणारं नसल्याचं त्या म्हणाल्या.   **** राष्ट्रीय विज��ञान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी पदार्थांच्या विकीरणासंदर्भातलं महत्वाचं संशोधन १९२८ मध्ये आजच्या दिवशी जगासमोर मांडलं होतं. हे संशोधन 'रामन परिणाम' म्हणून ओळखलं जातं. रामन यांच्या विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय वैज्ञानिकांचा राष्ट्र निर्माणात महत्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** नवीन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेला उद्भवणाऱ्या धोक्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक विविध क्षेत्रातल्या तज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. बँकेनं मुंबई इथं आज ही घोषणा केली. बँकेच्या कार्यकारी संचालक मीना हेमचंद्रा, या ११ सदस्यीय समितीच्या अध्यक्ष असतील. सायबर सुरक्षेच्या सक्षमीकरणाबरोबरच सुरक्षा मानकांचा स्वीकार करण्यासह इतर महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे. दरम्यान, वाढत्या महागाई संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे देशातल्या १८ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं जाणार असून, पहिल्या टप्प्यात पुढच्या महिन्यात मुंबईसह सहा शहरांमध्ये हे ग्राहक विश्वास सर्वेक्षण होणार आहे. **** वस्तु आणि सेवा कर - जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं आर्थिक सहकार आणि विकास संघटना - ओईसीडीचं भारतासंबंधी सर्वेक्षण जारी करताना बोलत होते. जीएसटीच्या तरतुदींना अंतिम मंजुरी देण्यासाठी जीएसटी परिषदेची पुढची बैठक चार आणि पाच मार्चला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाचे लाभ आणि परिणाम पुढच्या तिमाहीत समजतील असं ते यावेळी म्हणाले. **** सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला सात एप्रिलपर्यंत पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये भरण्यास सांगितलं आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी न्यायालयानं सहारा समूहाला त्यांच्या १३ मालमत्ता विकण्याची परवानगी दिली आहे. **** छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला तसंच इतर वारसा स्थळांचा लवकरच विकास होणार असल्याचं, केंद्रीय सांस्कृतिक कार्य तसंच पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व ठिकाणं राष्ट्रीय गौरवाची तसंच पर्यटनाची केंद्रं व्हावीत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान, पुणे इथं पहिल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचं, आपल्या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालाची प्रत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवण्यात आली असून, १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. या सामन्यात तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा ३३३ धावांनी पराभव केला होता. **** अस्वच्छतेमुळे रोगांचं प्रमाण अधिक असल्याचं, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यात शिरुर तालुक्यातल्या खालापुरी इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर आयोजित जनजागृती अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते.   ****
0 notes