#एन एस ओ
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात साधु महंतांच्या विविध आखाड्यांनी आजचं शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री कुंभ मेळ्यात उद्भवलेल्या चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीनंतर भाविकांच्या सुविधेसाठी आखाड्यांनी हा निर्णय घेतला. कुंभमेळ्यात सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आज सकाळी सुमारे पावणे तीन कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आहे. स्नानासाठी आलेल्या भाविकांची गर्दी आज दुपारनंतर ओसरल्यावर साधु महंताच्या आखाड्याचं स्नान होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेऊन तत्काळ मदतीचे निर्देश दिले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ - 15 या शंभराव्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस ओ टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.
मुंबईतल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाश���वा अटल सेतूवरचा २५० रुपयांचा पथकर आणखी एक वर्षासाठी काय�� ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालयं आणि अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी काल राज्य निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील आणि दायित्व पूर्ण अंमलबजावणी करण्याचं आवाहन, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं. नांदेड इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून, वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती, वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातलं वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. तीन प्रकरणांमध्ये वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचं समोर आलं असून, या प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.
संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. ते काल या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वस्त धान्य दुकानं, आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी या योजनेची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना स्वामी यांनी यावेळी दिल्या.
मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्��ीने राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात काल ‘पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासह ग्रंथदान हा उपक्रम देखील राबवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथदान करण्याचं आवाहन केलं. रत्नागिरीमध्येही नगर परिषदेच्या दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काल एक कार्यक्रम झाला. मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करतं, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी यावेळी केलं. या निमित्तानं पुस्तक प्रदर्शन, ग्रंथदिंडी असे विविध उपक्रमही घेण्यात आले.
बीड जिल्हा ग्रंथालयात काल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या शिरुर कासार ईथं ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली.
0 notes
bikanerlive · 6 months ago
Text
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन को जन कल्याण सेवा के लिए दिल्ली में किया गया सम्मानित
………, सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के दिव्य मार्गदर्शन में कार्यरत निरंकारी मिशन की सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन को समाज कल्याणार्थ विवांता होटल, द्वारका, दिल्ली में कल 29 अगस्त को आयोजित सी. एस. आर. शिखर सम्मेलन के 11वें संस्करण के पुरस्कार समारोह में यू.बी.एस. फोरम द्वारा वर्ष के सबसे प्रभावशाली एन. जी. ओ. के रूप में सम्मानित किया गया। इस अवसर पर सम्मानित अर्वाड को प्राप्त करने…
0 notes
kanpurcityweb · 7 months ago
Text
एन एस ओ के आकँडे़
Tumblr media
0 notes
abhinews1 · 1 year ago
Text
बी एस ए कॉलेज में हर्षोल्लास के साथ मना 75वां गणतंत्र दिवस
Tumblr media
बी एस ए कॉलेज में हर्षोल्लास के साथ मना 75वां गणतंत्र दिवस
मथुरा । छात्रों की रँगा रंग प्रस्तुतियों व हर्षोलास पूर्ण वातावरण में 75वां गणतंत्र दिवस समारोह पूर्वक मनाया गया। कार्यक्रम में सर्व प्रथम सहायक नगर आयुक्त राकेश त्यागी समाजसेवी पंडित सोभा रा शर्मा डॉ अशो अग्रवाल प्रोफेसर शुभम त्यागी व प्राचार्य डॉ ललित मोहन शर्मा ने संयुक्त रूप से झंडारोहण किया। इस अवसर पर महाविद्यलय के एन सी सी कैडेट्स ने सलामी दी तथा बैंड ने राष्ट्र धुन बजाई तथा छात्रों ने राष्ट्रगान गया। ततपश्चात अतिथियों ने मां सरस्वती व बाबू शिवनाथ जी के चित्रों पर दीप प्रज्वलन व माल्यार्पण किये। मुख्य अतिथि जिलाधिकारी श्री शैलेन्द्र कुमार सिंह ने अपने सम्बोधन में कहा कि भारत एक राष्ट्र के रूप में अपनी छाप दुनिया मे तेजी से छोड़ रहा है ।गणतंत्र के इन 75वर्ष के सफर में हम लगातार एकजुट रहे है और आगे बढ़ रहे है। प्राचार्य डॉ ललित मोहन शर्मा ने अपने सम्बोधन में कहा कि गणतंत्र दिवस हमें अपने संवैधानिक दायित्वों और कर्तव्यों की ओर उन्मुख करता है जिससे राष्ट्रीय भावना को बल मिलता है। इस अवसर पर जिलाधिकारी महोदय ने महाविद्यालय के उन पूर्व छात्रों को सम्मानित किया जिन्होंने अपने अपने क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन किया जिसमें मुख्य रूप से डॉ रवीश शर्मा ,डॉ लावण्य कौशिक, स्मृति गौतम व कीर्ति अग्रवाल रहे। सहायक नगर आयुक्त श्री राकेस त्यागी ने राष्ट्र और गणतंत्र के अंतर्निहित सम्बन्धो पर अपने विचार रखे। मेरठ से आई वरिष्ठ कवियत्री शुभम त्यागी की ओज की कविताओं खूब तालियां बटोरी। इस अवसर पर महाविद्यलय की छात्राओं ने सांस्कृतिक प्रस्तुतियां दी। कार्यक्रम में विशिष्ठ अतिथि के रूप में पूर्व सी डी ओ श्री आर एस गौतम श्री गजेंद्र शर्मा अग्रवाल शिक्षा मण्डल के देवेन्द्र गर्ग रहे। कार्यक्रम का संचालन शिक्षा संकाय के अधिष्ठाता डॉ बी के गोस्वामी ने किया। इस अवसर पर महाविद्यलय के सभी शिक्षकगण व कमर्चारी उपस्थित रहे।
Tumblr media
Read the full article
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
एड्स नियंत्रण के लिए आज की आवश्यता समाज को नेतृत्व करने दे- विनोद द्विवेदी
विश्व एड्स दिवस पर जिले मे रैली, क्विज, कार्यशाला, कैंडल मार्च कर की गई जागरुकता सतना 1 दिसंबर 2023। विश्व एड्स दिवस मे जिला एड्स इकाई द्वारा मुख्य चिकित्सा एवम स्वास्थ्य अधिकारी डा एल के तिवारी के निर्देशनुसार जिला अस्पताल सतना से रैली एवम जागरूकता रथ निकाल कर मनाया गया। सुबह 10 बजे जिला अस्पताल परिसर से जिला एड्स इकाई,आई सी टी सी,ओ एस टी, ए आर टी, जी एन एम, लक्ष्य गत हस्तक्षेप परियोजना,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
' पेगासस ' किती धोकादायक ठरू शकते ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया एक्सक्लुजीव स्टोरी !
‘ पेगासस ‘ किती धोकादायक ठरू शकते ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया एक्सक्लुजीव स्टोरी !
‘ पेगासस ‘ किती धोकादायक ठरू शकते ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया एक्सक्लुजीव स्टोरी मुंबई : धनविरसिंग ठाकूर , वाचक मित्रांनो गेल्या अनेक वर्षाच्या दरम्यान आपण विविध माध्यमाने पेगासस हे नाव ऐकले असेलच. इस्राएल च्या एन एस ओ नामक सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर तैयार केले आहे. मुळात ह्याचा उपयोग दहशतवादी , आंतरराष्ट्रीय वोन्टेड गुंड , संघटित क्रिमिनल ग्रुप आणि आतंकवाद्यांच्या हालचालींना मॉनिटर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rnnlive · 5 years ago
Video
youtube
FIR की होम ड़िलीवरी (FIR KI HOME DELIVERY)
दोस्तों आप देख रहे हैं आर एन एन लाइव का विशेष कार्यक्रम : मीड़िया पड़ताल
इस कार्यक्रम में हम सोशल मीड़िया में वायरल हो रहे वीड़ियो अथवा मैसेज की पड़ताल करके वायरल वीड़ियो की हकीकत से आपको रूबरू करवाते है।
इस एपीसोड़ में हमने एक ऐसे ही वायरल वीड़ियो की पड़ताल की है।
पहले आप वायरल वीड़िया देखिये फिर हम आपको इसकी हकीकत से रूबरू करवायेंगे।
ये वीडियों मुज्जफरनगर का है जिसमें मुज्जफरनगर के एस• एस• पी• श्री अभिषेक यादव नगरवासियों को चेतावनी दे रहे है यदि किसी ने लॉक ड़ाउन का पालन नहीं किया तो उसके विरूद्ध FIR दर्ज की जायेगी।
एस एस पी के पी आर ओ श्री शर्मा ने बताया कि 2 लोगों के विरूद्ध  FIR दर्ज की जा चुकी है।
1 note · View note
newsuniversal-in · 2 years ago
Text
NMSO ने नेपाल विमान दुर्घटना पर जताया गहरा दुख और अफसोस
Tumblr media
नेपालगंज, नेपाल। काठमांडू से पोखरा जाने वाले येती एयरलाइंस की उड़ान संख्या 9 एन-एएनसी का 72 यात्रियों वाला विमान पोखरा एयरपोर्ट पर लैंडिंग करते समय पोखरा के नए और पुराने एयरपोर्ट के बीच पडने वाली सेती नदी के किनारे रविवार को दिन में लगभग 12 बजे दुर्घटनाग्रस्त हो गया। जिसमें सवार 68 यात्री और 4 क्रु मेम्बर मौत का शिकार हो गए। NMSO ने नेपाल विमान दुर्घटना पर गहरा दुख और अफसोस जताया है। इस भीषण विमान दुर्घटना को लेकर “नेपाली मुस्लिम स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन NMSO के राष्ट्रीय प्रवक्ता समीर अली ��ोहना ने बताया कि नेपाली मुस्लिम स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन की अंतरिम राष्ट्रीय कमेटी की आज एक हंगामी मिटिंग हुई।
Tumblr media
मिटिंग के माध्यम से इस दुखद विमान हादसे पर गहरी चिंता व दुख जताते हुए एन۔एम۔एस۔ओ۔ के राष्ट्रीय अध्यक्ष तौहीद रजा ने कहा कि अपने मुल्क नेपाल में हुए इस भीषण विमान हादसे पर हमें बहुत अफसोस और दुख है। दुख की इस घड़ी में नेपाली मुस्लिम स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन की पुरी टीम अपने राष्ट्र, अपनी गवरमेंट और अपने पीडित ब्रादरान वतन के साथ है। NMSO Nepali Muslim Students Organization के संरक्षक हज़रत मौलाना नसीरुद्दीन अंसारी साहब ने कहा कि इस हादसे में जिन 67 नेपाली और 5 भारतीय यात्रियों की जान गई है तो उनके परिवार वाले इस समय गहरे दुख और तकलीफ में हैं। तकलीफ के इस मुश्किल समय में “नेपाली मुस्लिम स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन“ नामी हमारा पूरा संगठन इन सब परिवारों के साथ है। NMSO के राष्ट्रीय सचिव हज़रत मुफ्ती कहफुलवरा मिस्बाही साहब ने कहा कि हमारी अपील है कि इस दुख की घडी में हर नेपाली नागरिक का यह दायित्व बनता है कि वह नेपाल गवरमेंट और पीड़ित परिवारों का साथ दें और इन के जख्मों पर मरहम रखने का काम करें।
Tumblr media
नेपाली मुस्लिम स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन के संस्थापक हज़रत मुफ्ती मोहम्मद सलीम बरेलवी साहब ने नेपाल वासियों के नाम अपने पैगाम में कहा कि नेपाल देश को आज गहरा दुख पहुंचा है। हमारा NMSO नामी यह सामाजिक संगठन पीडितों के दुख व तकलीफ का साझी है। इस दुखदाई दुर्घटना के संबंध में नेपाली मुस्लिम समुदाय स्टूडंट्स ऑर्गनाइजेशन ने गवरमेंट से इस विमान हादसे की उच्च स्तरीय जांच की मांग की है और नेपाली गवरमेंट से यह भी अपील की कि नेपाली उड्डयन मंत्रालय विमान उड़ान प्रणाली के लिए और ��ेहतर उपाय करें ताकि भविष्य में इस तरह की घटनाओं पर अंकुश लग सके। Read the full article
0 notes
ramakantuniverse · 3 years ago
Video
रमाकांत शर्मा एच डी ओ बी एस एन एल रायपुर छत्तीसगढ़ उम्र 64 मोबाइल नंबर 94252 01 220 जय श्री राम जय राधे कृष्ण जय गौरी शंकर जय हनु��ान https://www.instagram.com/p/CfrzS7xhBhL/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
thesuergicalnews · 3 years ago
Text
मोटरसाइकिल व कार की टक्कर में रिटायर्ड एस डी ओ की मौत, दूसरा गंभीर रूप से घायल
मोटरसाइकिल व कार की टक्कर में रिटायर्ड एस डी ओ की मौत, दूसरा गंभीर रूप से घायल
गाजीपुर। नंदगंज थाना क्षेत्र के दवोपुर मोङ के पास फोरलेन पर सोमवार की शाम 5 बजे के लगभग मोटरसाइकिल व कार के टक्कर से देवसिंहा निवासी बीएस एन एल के रिटायर्ड एस डी ओ नंदलाल यादव(65) तथा भतीजा अभिषेक यादव( 30) गंभीर रुप से घायल हो गये इलाज के वाराणसी ट्रामा सेण्टर ले जाते समय नंदलाल यादव की रास्ते मे मॊत हो गयी तथा ��भिषेक को ट्रामा सेण्टर वाराणसी में भर्ती कराया गया जहां हालत गंभीर बनी हुई हॆ।मृतक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभे��ही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्‍ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.  जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासना��ं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. 
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.  नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन ​​किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
jhabuaalertnews · 3 years ago
Text
आज सिकल सेल एनीमिया प्रोजेक्ट प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र रामा में आयोजित किया गया
आज सिकल सेल एनीमिया प्रोजेक्ट प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र रामा में आयोजित किया गया
रामा । आज दिनांक 21/12/2021/ को सिकल सेल एनीमिया प्रोजेक्ट प्रशिक्षण कार्यशाला का आयोजन सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र रामा में आयोजित किया गया ।जिसमे जन अभियान परिषद् के वालियंटर्स , आशा कार्यकर्ता, ए एन एम सुपर वाईजर, को प्रशिक्षण ,दिया गया। कार्य शाला में जन अभियान परिषद् के संभाग समन्वयक श्री अमित जी शाह ,जिला समन्वयक श्री जय दीक्षित जी , बी एम ओ रामा एस बबेरिया जी , बी पी एम् गामड़ जी ,ब्लॉक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uttarakhandlatestnews · 3 years ago
Text
शहर में नियमों के खिलाफ संचालित हो रहे नर्सिंग होम पर स्वास्थ्य विभाग मौन
शहर में नियमों के खिलाफ संचालित हो रहे नर्सिंग होम पर स्वास्थ्य विभाग मौन
रूड़की: यूँ तो रुड़की नगर को शिक्षा नगरी कहा जाता है पर यहाँ पर दर्जनों ऐसे अस्पताल संचालित हो रहे है जिनका सवास्थ्य विभाग से कोई परमिशन नही है और ना ही इनके पास फायर विभाग से कोई एन ओ सी हैं और बड़ी बात यह भी हैं कि इन अस्पताल में एम बी बी एस डॉक्टर, और कुछ अपरीक्षित नर्सों वहीँ वार्ड बॉय के एक्सपीरियंस के आधार पर इन दर्जनों अस्पतालों को धड़ल्ले से संचालन किया जा रहा है। शहर में ऐसे कई दर्जनों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. या निर्णायामुळे आता खासदार राणा यांचा व्हीव्हीआयपी श्रेणीत समावेश झाला आहे. या सुरक्षा व्यवस्थेत एस पी ओ, एन एस जीचे कमांडो, सी एस एफ चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२३ सकाळी ७.१० मि.****
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
अहमदनगर जिल्ह्याचं 'अहिल्यादेवी होळकर' असं नामांतर करण्याची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
केंद्र सरकारच्या नऊ वर्ष पूर्ततेच्या निमित्तानं देशभरात भाजपचं संपर्क अभियान सुरु
राज्यात आजपासून नाफेड आणि एन सी सी एफ च्या माध्यमातून उन्हाळी कांद्याची खरेदी
३५० व्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त आजपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या सूचना
आणि
औरंगाबादमधील संकेत कुलकर्णी खून प्रकरणी संकेत जायभायेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
****
देशात अन्नधान्याची साठवणूक वाढवण्यासाठी सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. जवळपास एक लाख कोटी रुपये खर्चाची ही योजना प्रायोगिक तत्��ावर दहा राज्यांमध्ये सुरु होईल, या अनुभवाच्या आधारे देशातल्या सर्व राज्यांमध्ये ही योजना लागू केली जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून ७०० लाख टन साठवणुकीची क्षमता सहकार क्षेत्रांत सुरु होणार आहे, आणि ही क्षमता सध्याच्या एक हजार ४५० लाख टनांवरून वाढून, पुढील पाच वर्षात दोन हजार १५० लाख टनांपर्यंत पोहोचेल, असं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन हजार टन क्षमतेच्या साठवणुकीसाठी गोदामं उभारली जाणार आहेत, असं ते म्हणाले.
एकात्मिक शहरी व्यवस्थापनाला चालना देणाऱ्या सी आय टी-आय आय एस टू पॉईंट ओ कार्यक्रमालाही काल  मंजुरी मिळाली. या कार्यक्रमासाठी एक हजार ८६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत स्पर्धात्मकतेच्या आधारे १८ शहरांची निवड करण्यात येईल, त्यानंतर या शहरांमध्ये एकात्मिक कचरा व्यवस्थापनासारख्या, चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांवर भर देण्यात येईल, असं ठाकूर यांनी सांगितलं. राष्ट्रीय शहरी प्रणालीला हवामान प्रशासनामध्ये क्षमता बांधणीसाठी १०६ कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, यामुळे चक्राकार अर्थव्यवस्था आणि स्वच्छ शहरांच्या मोहिमेला बळ मिळेल, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता बांधणी होईल, असं ते म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्याचं 'अहिल्यादेवी होळकर' असं नामांतरण करण्यात येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाईंचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हिमालायाइतकं मोठं होतं, त्यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला दिल्यानं  जिल्ह्याचा मानही तेवढाच मोठा होणार आहे, असं ते म्हणाले. नामांतराची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आदिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राज्याचा कारभार करतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.’’
अहिल्यादेवींनी राज्य कारभाराचा आदर्श आपल्यासमोर ठेवला, त्यांनी भारताला दिलेली प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी सर्वोत्तम आणि अनुकरणीय असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीनं दहा कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अहिल्यादेवींनी कधीही कोणत्याच बाबतीत भेदभाव केला ना��ी, त्यांनी राज्याची आणि स्वतःची तिजोरी वेगळी ठेवली असं सांगितलं.
तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केलं आणि शिल्पसृष्टीची पाहणी केली.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त महिलांनी इतर महिलांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहित करावं, असं आवाहन, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. काल मुंबईत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींधल्या ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या २७ हजार ८९७ ग्रामपंचायतींमधल्या सुमारे ५५ हजार ७९४ महिलांचा, काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यात नांदेड जिल्ह्यातल्या दोन हजार ६२० महिलांचा समावेश आहे.
****
बारामती इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचं औचित्य साधून शासनाच्या वतीनं त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून काल ही घोषणा केल्याचं महाजन यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात कालपासून संपर्क अभियान सुरु करण्यात आलं. केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात केलेली विविध कामं लोकांपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये अजमेर इथून सुरुवात केली.
भाजपच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. सबका साथ सबका विकास हा आपला मूलमंत्र असून, त्याचीच प्रचिती देशभरातल्या जनतेला येत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काँग्रेसनं ५० वर्षांपूर्वी गरीबी हटवण्याचं आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात काहीही केलं नाही. काँग्रेसच्या काळात किती प्रचंड भ्रष्टाचार होत असे, ते त्यांचे नेतेच स्वतः बोलून दाखवत असत, असं ते म्हणाले.
या अभियाना अंतर्गत काल राज्यात लातूरमध्ये खासदार सुधाकर श्रृंगारे तर बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह विविध भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सरकारची कामगिरी अधोरेखित केली.
जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यात निर्मल जल योजना राबवण्यात आली, या योजनेतून तीन लाख २७ हजार ८८६ घरांना नळजोडणी देण्यात आली आणि त्यासाठी तीन हजार ३८० कोटी रुपये खर्च आला असं श्रृंगारे यांनी सांगितलं. सरकारच्या इतर योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.
गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब, वंचित आणि शोषित वर्गाला प्रगतीच्या ��ुख्य प्रवाहात आणण्यात आलं, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं. या सरकारनं जगभरात भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचं काम केल्याचं त्या म्हणाल्या. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे विधान परिषदेतले गटनेते प्रविण दरेकर तसंच आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामाबद्दल माहिती दिली.
गेल्या नऊ वर्षात अनेक विकासकामांना वेग आला, भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली, असं खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.
औरंगाबाद इथं भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं जिल्ह्यात महिनाभर जनजागरण मोहिम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन संस्था -नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघः एन सी सी एफ यांच्या संयुक्त विद्यमानं, आजपासून राज्यात उन्हाळी कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. राज्यात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यातल्या देवळा इथं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते, या कांदा खरेदी योजनेची सुरुवात होत आहे. उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण रोखण्यासाठी पवार यांनी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना याबाबत निवेदन दिलं हेातं. त्या आधारे ही खरेदी करण्यात येणार आहे. नाशिकसह पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि अहमदनगर इथंही कांदा खरेदीला आजपासून सुरुवात होत आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त आजपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
****
केंद्र सरकारच्या अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव पुरवण्याच्या -ए डी आय पी योजनेअंतर्गत, उस्मानाबाद जिल्ह्यात एक हजार ६९८ लाभार्थ्यांना येत्या सहा जून पासून उपकरणांचं वाटप करण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. या शिबिरात वयोश्री योजनेअंतर्गत पात्र जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या उपकरणांचही लवकरच वितरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेसाठी गेल्या वर्षी ११ ते २१ ऑगस्ट दरम्यान दहा दिवस तालुकानिहाय तपासणी आणि मोजमाप शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाभरातून पाच हजारांहून अधिक नागरिकांनी या शिबिरात भाग घेतला, त्यापैकी २ हजार ४१० लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७ पासून पंतप्रधान मातृत्व वंदन योजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत ५० हजार ११० गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या हे १०५ टक्के असून, या योजनेतून जिल्ह्यात मार्च २०२३ अखेर, १९ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांचा लाभ आरोग्य विभागानं दिला आहे. जिल्ह्यातल्या गावसूद इथल्या योजनेच्या लाभार्थी पल्लवी तेरकर यांनी या योजनेच्या लाभाविषयी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं –
“प्रधानमंत्री मातृयोजनेचा मला पाच हजाराचा लाभ झाला. पहिला एक हजाराचा टप्पा गरोदरपणाची नोंद झाल्यावर पडला. दुसरा टप्पा गरोदरपणाची पूर्ण तपासणी झाल्यावर दोन हजाराचा टप्पा पडला. बाळाचे लसीकरण झाल्यास दोन हजाराचा तिसरा टप्पा पडला. ह्या पाच हजाराचा लाभ मला आहारात फळं, पालेभाज्या, बऱ्याच काही वस्तू आणण्यासाठी झाला. त्यामुळे माझे बाळ सदृढ झाले. डिलेव्हरीमध्ये काही त्रास झाला नाही. यामुळे मी केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.’’
****
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल नांदेडचं जिल्हा सामान्य रुग्णालय, इंडियन डेंटल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं सायकल रॅली आणि प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अभय अनुरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांची तिरडी तयार करून तंबाखू विरोधी जनजागृती करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातल्या नागरी सुविधांची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी सूचना, औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहेत. काल मुंबईत पैठण तालुक्यातल्या जायकवाडी प्रकल्प टप्पा - एक बुडित क्षेत्रातल्या प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यावेळी उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या बैठकित सहभाग घेतला.
****
औरंगाबाद शहरात सहा वर्षांपूर्वी घडलेल्यासंकेत कुलकर्णी खून प्रकरणात आरोपी संकेत जायभाये याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १२ हजार रुपये दंड ठोठावला आहे. २३ मार्च २०१८ रोजी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची त्याचा मित्र संकेत जायभाये यानं एकतर्फी प्रेमातून कारखाली चिरडून हत्या केली होती. याप्रकरणात तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
****
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करता दहावी नंतरच्या ��्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला, आजपासून सुरुवात होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून अधिकृत वेबपोर्टल विकसित करण्यात आल्याची माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बोलत होते. राज्यात पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.
****
आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रातले कार्यक्रम अधिकारी उन्मेष वाळींबे काल सेवानिवृत्त झाले. त्यांनी आकाशवाणी औरंगाबाद आणि परभणी केंद्रातही प्रदीर्घ काळ काम केलं. उस्मानाबाद केंद्राच्या वतीनं त्यांना निरोप देण्यात आला.
****
अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनाच्या दृष्टीनं वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प पाणी सोडण्याचा शुभारंभ, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातलं निळवंडे धरण, दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. धरणाचा डावा आणि उजवा कालवा तसंच उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून, अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या १८२ गावांमधली, ६८ हजार ८७८ हेक्टर शेतजमिन ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
bollywoodpapa · 4 years ago
Text
साउथ फिल्म इंडस्ट्री के ये 23 सितारे जो देते है बॉलीवुड के सुपर स्टार्स को कड़ी टक्कर!
New Post has been published on https://bollywoodpapa.com/282779/23-best-south-indian-actors/
साउथ फिल्म इंडस्ट्री के ये 23 सितारे जो देते है बॉलीवुड के सुपर स्टार्स को कड़ी टक्कर!
दोस्तों बॉलीवुड की तरह ही साउथ फिल्म इंडस्ट्री भी काफी पॉपुलर हो चुकी है। दक्षिण भारतीय फिल्मों की हिंदी डबिंग का प्रचलन शुरू होने के बाद बिहार-यूपी जैसे हिंदी भाषी क्षेत्रों के लोग भी इन फिल्मों के दीवाने हो गए। जिस तरह से हिंदी सिनेमा के पास अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आदि जैसे सुपर स्टार्स रहे हैं। उसी तरह दक्षिण भारतीय फिल्मों को कमल हासन, रजनीकांत, अजित जैसे सुपर स्टार है जिनके लाखो करोडो लोग फैन है। ऐसे आज आपको कुछ ऐसे साउथ के सितारों के बारे में बता रहे है जो बॉलीवुड फिल्म के सितारों को कड़ी टक्कर देते है, आईये जानते है इन सितारों के बारे में!
विजय
जोसफ विजय उर्फ विजय उर्फ थलापति उर्फ किंग ऑफ़ कॉलीवुड जैसे नामों से पॉपुलर अभिनेता विजय साउथ के बड़े सितारों में गिने जाते है। डांस से लेकर एक्शन तक के लिए लोग इनके दीवाने हैं। विजय को तमिल फिल्म इंडस्ट्री में थुप्पाक्की, थालाइवा, कथ्थी, तथा मार्शल जैसी फिल्मों के लिए जाना जाता है।
राम्या कृष्णन
बता दे की अभिनेत्री राम्या कृष्णन ने सिर्फ़ किसी एक भाषा में नहीं बल्कि तेलगु, तमिल, मलयालम, कन्नड़ फिल्मों के साथ साथ हिन्दी फिल्मों में भी अपने अभिनय का जादू दिखाया है। इन्होंने हीरोइन से लेकर संस्कारी पत्नी, गुस्सैल मां तथा देवी तक का किरदार निभाते हुए अब तक 200 से ज़्यादा फिल्में की हैं। रमैया की हाल ही में आई वेब सीरिज़ क्वीन ने भी काफ़ी चर्चा बटोरी थी। इसे तमिलनाडु की पूर्व मुख्यमंत्री जयललिता उर्फ अम्मा की बायोग्राफी माना जाता है। इसे आईएमडीबी पर 9.3 की रेटिंग मिली है। रमैया ने इसमें जयललिता का किरदार निभाया है।
 महेश बाबू
महेश बाबू टॉलीवुड में कितने पॉपुलर हैं इसका अंदाज़ा उनकी फैन फोलोईंग से लगाया जा सकता है। इन्होंने चार साल की उम्र में फिल्म नीडा से सिनेमा जगत में कदम रखा। उसके बाद चाइल्ड आर्टिस्ट के रूप में कुछ फिल्में कीं। मुख्य कलाकार के रूप में महेश की पहली फिल्म थी राजा कुमारुडू। इसके बाद से इनके प्रशंसकों की संख्या लगातार बढ़ती रही है। इनकी हर फिल्म का लोगों को बेसब्री से इंतज़ार रहता है।
अल्लू अर्जुन
अलु अर्जुन किसी पहचान के मोहताज नहीं हैं। इन्होंने भले ही एक भी हिंदी फिल्म ना की हो लेकिन फिर भी हिंदी भाषी दर्शकों में इनका गजब का क्रेज़ है। तेलगु फिल्म इंडस्ट्री में अपनी एक अनोखी पहचान बनाने वाले अलु अर्जुन ने आर्या फिल्म से अपने फिल्मी करियर की शुरुआत की थी। इसके बाद तो इन्हें ना तो फिल्मों की कमी रही ना ही प्रशंसकों की।अलु अर्जुन को रेस, गुर्रम तथा डीजे जैसी हिट फिल्मों के लिए जाना जाता है। कहा जाता है कि इन्हें कुछ बॉलीवुड फिल्मों के ऑफ़र भी मिले लेकिन इन्होंने उन्हें ठुकरा दिया।
अनुष्का शेट्टी
इस ग्लैमरस अभिनेत्री ने बाहुबली फिल्म में एक बुढ़िया का किरदार निभाते हुए सबको चौंका दिया था। अनुष्का तमिल और तेलगु दोनों तरह की सिनेमा में अभिनय करती हैं। वह कहानी के आधार पर फिल्में चुनती हैं। अनुष्का को अरुंधती, वेदम, साइज़ जीरो, थांडवम, रुद्रमादेवी तथा बाहूबली जैसी फिल्मों में शानदार अभिनय करने के लिए जाना जाता है।
 विजय देवेरकोंडा 
बॉलीवुड की फिल्म कबीर सिंह लोगों को बहुत पसंद आई। कबीर सिंह के किरदार में शाहिद कपूर के अभिनय को खूब सराहा गया लेकिन इस फिल्म और इसके अभिनय पर तारीफ का पहला हकदार है अर्जुन रेड्डी और इस किरदार को निभाने वाले विजय देवेरकोंडा। इन्हें अर्जुन रेड्डी के अलावा पेल्ली चूपुलू, गीता गोविंदम, तथा डियर कॉमरेड जैसी बेहतरीन फिल्मों के लिए जाना जाता है। खबर ये भी है कि विजय जल्द ही हिंदी फिल्म में भी नज़र आ सकते हैं।
राणा डगुबती
��ाणा डगुबती को आज भी कई लोग भल्लालदेव के नाम से जानते हैं। बाहुबली में भल्लालदेव का किरदार इन्होंने इतने बेहतरीन तरीके से निभाया कि लोग इन्हें अपने दिल दिमाग से उतार ही ना पाए। साउथ फिल्मों के अलावा डगुबती बॉलीवुड की दम मारो दम, बेबी तथा गाज़ी अटैक जैसी फिल्मों के लिए जाने जाते हैं। साउथ सिनेमा में इन्होंने कृष्णम वन्दे जगदगुरुम, रुद्रमादेवी तथा मदाई थिरांढु जैसी फिल्मों में शानदार अभिनय किया है। एक अभिनेता होने के साथ साथ राणा डगुबती एक निर्माता तथा एंटरप्रेन्योर भी हैं।
प्रभास
बाहुबली से पहले भले ही इन्हें पहचान की ज़रूरत पड़ती हो लेकिन उस फिल्म के बाद तो देश का बच्चा बच्चा इन्हें जानने लगा है। लेकिन हिट फिल्मों के नाम पर इनके पास केवल यही एक फिल्म नहीं है बल्कि इसके अलावा भी तेलगु फिल्म इंडस्ट्री में इनकी एक खास पहचान है। छत्रपति, मिर्ची, मुन्ना, चक्रम तथा साहो जैसी फिल्मों के कारण लोग इनके दीवाने हैं। बी टाउन से खबर है कि बहुत जल्द ही ये किसी फिल्म में दीपिका पादुकोण के साथ नज़र आने वाले हैं।
काजल अग्रवाल 
काजल अग्रवाल तमिल और तेलगु फिल्मों का जानामाना चेहरा हैं। इसके साथ ही ये बॉलीवुड की क्यों ! हो गया ना, सिंघम तथा स्पेशल 26 जैसी कई फिल्मों में अभिनय कर चुकी हैं। साउथ फिल्मों की बात करें तो नान महान अल्ला, मात्तर्रन, थुप्पक्की, जिल्ला, विवेगम तथा मार्शल जैसी फिल्मों में काजल ने शानदार अभिनय किया है।
नागा चैतन्य
नागा चैतन्य सुपरस्टार नागर्जुन के बेटे हैं। इन्होंने तेलगु फिल्म जोश से अपने फिल्मी करियर की शुरुआत की थी। माया, चेसावे, ऑटोनगर सूर्या, साहसम स्वासागा सागिपो, महंती, मजीजी तथा वेंकी मामा में इनके अभिनय को लोगों ने खूब पसंद किया. नागा चैतन्य मनम फिल्म के लिए 2014 में बेस्ट स्पोर्टिंग एक्टर का नेशनल अवार्ड जीत चुके हैं।
राम चरन
राम चरन दक्षिणी सुपरस्टार चिरंजीवी के पुत्र हैं. इन्हें मगाधीरा, येवेडू, ध्रुवा, महंती जैसी फिल्मों के लिए जाना जाता है।राम चरन की लोकप्रियता का अंदाज़ा आप इस बात से लगा सकते हैं कि वह तेलगु इंडस्ट्री में अपने अभिनय के लिए सबसे ज़्यादा फीस लेने वाले अभिनाओं में से एक हैं। 2013 में फोर्ब्स ने राम चरन को इंडिया के 100 सेलीब्रिटीज़ की लिस्ट में जगह दी थी।
श्रिया सरन
श्रिया सरन दृश्यम में निभाय अपने किरदार के लिए जानी जाती हैं। इसके अलावा उन्हें कंथास्वमी, पोक्कीरी राजा, चंद्रा तथा मनम जैसी तमिल तेलगु फिल्मों के लिए जाना जाता है। श्रिया सरन ने अशोक अमृतराज की फिल्म दा अदर एंड ऑफ़ दा लाइन से अमेरिकन सिनेमा में अपना डेब्यू किया और इस फिल्म में इनके अभिनय के लिए इन्हें खूब सराहना भी मिली।
जूनियर एनटीआर 
एनटी रामा ��ाव जूनियर को जूनियर एन टी आर के नाम से जाना जाता है। जूनियर एंटीआर तेलगु सुपरस्टार तथा प्रसिद्ध राजनेता तारका रामा राव नंदमारू के पोते हैं। जूनियर एन टी आर ने अपने फिल्मी सफर की शुरुआत बाल कलाकार के रूप में रामायणम फिल्म से की थी। इस फिल्म को बेस्ट चिल्ड्रेन फिल्म की श्रेणी में नेशनल फिल्म अवार्ड मिला था। जूनियर एन टी आर यमाडोंगा, धामू, टेंपर तथा अरविंदा समेथा जैसी फिल्मों में मुख्य किरदार की भूमिका निभा चुके हैं।
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया को एस एस राजामौली की फिल्म बाहुबली के बाद एक अलग ही पहचान मिली। इससे पहले वो तमिल और तेलगु फिल्मों में कई बेहतरीन फिल्में कर चुकी थीं। इसके साथ ही इन्होंने बॉलीवुड को हिम्मतवाला और हमशकल्स जैसी फिल्में भी की हैं।
सूर्या
सिंघम के रूप अजय देवगन को जानते हैं मगर असली सिंघम सूर्या ही हैं। तमिल इंडस्ट्री में सूर्या एक एक्शन हीरो के रूप में बहुत प्रतिष्ठित हैं। इनका फैन बेस भी जबरदस्त है. इन्हें काखा काखा, गजनी, काप्पान और वारानम आयिरम जैसी फिल्मों के लिए जाना जाता है।
 नैनतारा 
नैनतारा की डबल फैन फॉलोविंग है, एक तो वह अपने अभिनय के लिए पसंद की जाती हैं तथा दूसरी उनकी सुंदरता के कारण उन्हें काफ़ी लोग पसंद करते हैं। नैनतारा का नाम साउथ फिल्म इंडस्ट्री के बड़े स्टार्स की लिस्ट में आता है। इनकी लोकप्रियता इतनी है कि लोग इन्हें साउथ इंडियन सिनेमा की लेडी सुपरस्टार कहते हैं. इन्होंने मनसिनाक्करे नामक मलयालम फिल्म से अपने फिल्मी करियर की शुरुआत की थी। इन्हें ओरुवन, नानुम राउडी धान, बाबू बंगारम, इरु मुगन तथा बिल्ला जैसी फिल्मों के लिए जाना जाता है।
सुदीप
सुदीप ने बहुत सी फिल्मों में अभिनय किया है, लेकिन वह कन्नड़ सिनेमा के अभिनेता के रूप में जाने जाते हैं। सुदीप ने स्वाथी मुत्थु, वीरा मदाकारी, जस्ट माथ माथल्ली, केम्पे गोवडा जैसी फिल्मों में बेहतरीन अभिनय कर अपनी पहचान बनाई। इसके अलावा सुदिप हिंदी फिल्मों में भी एन्ट्री कर चुके हैं। ये सलमान की दबंग 3 में अभिनय करते नज़र आए थे।
पृथ्वीराज सुकुमारन
दक्षिण भारतीय फिल्मों का ये सुपर स्टार केरला स्टेट फिल्म अवार्ड में वास्तवम फिल्म के लिए बेस्ट एक्टर तथा इंडियन रुपये फिल्म के लिए बेस्ट फिल्म का अवार्ड जीत चुका है। पृथ्वी सुकुमारन अम्माकिलिक्कोडू, दैवानामथिल, सिम्हसनम, सप्थमाश्री, थास्कारहम तथा इन्नू निंटे मोदीन जैसी फिल्मों के लिए जाने जाते हैं। इसके अलावा पृथ्वी ऐश्वर्या राय के साथ रावण और रानी मुखर्जी के साथ ऐय्या और औरंगजेब जैसी हिंदी फिल्मों में भी नज़र आ चुके हैं। पृथ्वी साउथ फिल्मों के मिस्ट्री किंग भी हैं। मेमोरीज़, 7th डे, मुंबई पुलिस जैसी कई मिस्ट्री फिल्में इनके नाम हैं। 
नित्या मेनन 
साउथ की जानी मानी अभिनेत्री नित्या मेनन ऐसी ह�� अभिनेत्रियों में से हैं जो अभिनय करती नहीं बल्कि उसे जी लेती हैं। थलसमयम ओरु पेंकुट्टी, प्राणा, केरला कैफे, ओ कढल कनमानी और माली माली इडि रानी रोजु आदि जैसी कई फिल्मों में नित्या के अभिनय को सराहा गया। नित्या हिंदी दर्शकों के लिए भी जाना पहचाना नाम हैं। हम इन्हें मिशन मंगल और अभिषेक बच्चन की हाल ही में आई वेब सीरिज़ ब्रीथ : इन टू दा शेडो में अभिनय करते देख चुके हैं।
नवीन पौली
मलयालम फिल्म जगत के जाने माने सितारे नवीन पौली इस इंडस्ट्री के सबसे बेहतरीन कलाकारों में से माने जाते हैं। लव स्टोरी ड्रामा फिल्म प्रेमम में इनकी अदाकारी को खूब सराहा गया। इसके अलावा इन्हें लव एक्शन ड्रामा, नेरम, बेंगलुरु डेज़ तथा 1983 के लिए जाना जाता है।
दुल्कर सलमान
दुल्कर साउथ सिनेमा के जानेमाने सुपर स्टार ममुटी के पुत्र हैं लेकिन इस बात का उन्होंने कभी फायदा नहीं उठाया। आज वो जो कुछ भी हैं सिर्फ़ अपने दम पर हैं। दुल्कर ने 2012 में सेकेंड शो नामक फिल्म से अपनी अदाकारी के सफर की शुरुआत की थी। वह थीव्रम, पट्टम पोल, ओके कन्मानी तथा महंती जैसी फिल्में कर चुके हैं। बता दे की दुल्कर सलमान बॉलीवुड के दिव्यगत अभिनेता इरफ़ान खान की फिल्म कारवां में नज़र आये थे इस फिल्म में। इसके अलावा इन्होंने बॉलीवुड की ज़ोया फैक्टर फिल्म में काम किया था जिसमें इनके साथ सोनम कपूर नज़र आई थीं।
फहाद फासिल
मलयालम फिल्म इन्डस्ट्री में फहाद फासिल बेहतरीन अभिनेताओं में से एक माना जाता है। फहाद के लिए अभिनय कभी से भी चुनौती पूर्ण नहीं रहा है। वो हर तरह के अभिनय को अपने अंदर उतार लेते हैं। ट्रांस, सुपर डीलक्स, कुंबालांगी नाइट्स जैसी फिल्मों में इनका अभिनय लोगो को काफी पंसद आया है।
 सिद्धार्थ
सिद्धार्थ को लोग हिंदी फिल्म रंग दे बसंती में निभाए गये उनके दमदार अभिनय के लिए जानते हैं। सिद्धार्थ ने तमिल फिल्म ब्वायज़ से अपने फिल्मी करियर की शुरुआत की थी। सिद्धार्थ को नुव्वोस्तानंते नेनोद्दांताना , कधालिल सोधप्पुवधु येप्पाड़ी , थीया वेलाई सेय्यनुम कुमारु तथा कम्मारा सम्भवम जैसी फिल्मों में किए गये अभिनय के लिए जाना जाता है।
0 notes