#आर्थिक सर्वेक्षण
Explore tagged Tumblr posts
nidarchhattisgarh · 2 years ago
Text
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी -- किसान सभा
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी — किसान सभा   SCG news desk Raipur :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने कहा है कि कल छत्तीसगढ़ विधानसभा में वर्ष 2022-23 का जो आर्थिक सर्वेक्षण पेश किया गया है, उन आंकड़ों के आधार पर ही यह कहा जा सकता है कि विकास के दावे खोखले है और वास्तविकता यह है कि प्रदेश में बेरोजगारी, आर्थिक असमानता और कर्जदारी बढ़ी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gnewsportal · 9 days ago
Link
0 notes
kknlive · 11 days ago
Text
केंद्रीय बजट 2025: मुख्य बिंदु, आर्थिक दृष्टिकोण और संभावनाएं
केंद्रीय बजट 2025: मुख्य बिंदु, आर्थिक दृष्टिकोण और संभावनाएं...
KKN गुरुग्राम डेस्क | भारत की वित्त मंत्री निर्मला सीतारमण आज अपना आठवां लगातार केंद्रीय बजट प्रस्तुत करने जा रही हैं। इस बजट से मध्यम वर्ग को कर राहत, महंगाई नियंत्रण, और वेतन वृद्धि में सुधार की उम्मीद है, साथ ही सरकार के वित्तीय अनुशासन को बनाए रखने पर भी जोर रहेगा। आर्थिक सर्वेक्षण 2025: भारत की विकास दर का अनुमान आर्थिक सर्वेक्षण 2025 के अनुसार, भारत की जीडीपी वृद्धि दर 6.3% से 6.8% के बीच…
0 notes
airnews-arngbad · 11 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार सलग आठवा केंद्रीय अर्थसंकल्प • केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन • आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; आर्थिक वाढीचा दर सहा पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज • तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि • इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारताची विजयी आघाडी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंक्लप असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल. गेल्या वर्षी निवडणुकीमुळं हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण करण्यात ये��ार आहे. दरम्यान, काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर सादर करण्यात आला. २०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या.. ‘‘मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।’’
राष्ट्रपतींनी यासह इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना या बाबींकडेही लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक होत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या… ‘‘जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।’’
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या याचिकेतल्या मुद्द्यांशी न्यायालय सहमत असलं तरी, याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असं म्हटलं आहे.
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्‌घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितलं. या सोहळ्यात कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या 'सिद्ध' या संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं. पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, विश्व मराठी साहित्य संमेलन आता परदेशातही व्हा���ं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
राज्यात सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवा�� मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ��िली. 31 जानेवारीनंतरही सोयाबीनची खरेदी सुरु रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यानं केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता.
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
क्रिकेट: पुणे इथं झालेल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करत पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना जिंकला. या विजयासह भारतानं मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं इंग्लंडला १८२ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युरादाखल इंग्लंडचा संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी ५३ धावा केल्या तर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन, तर वरुण चक्रवर्तीनं दोन गडी बाद केले. मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना उद्या मुंबईत खेळला जाणार आहे.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला क्वालालंपूर इथं होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली… ‘‘सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.’’
लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचं काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. लातूर पोलिसांकडून महिला, मुलींसाठी राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या विभागाची प्रशंसा केली. भरोसा सेलच्या समुपदेशनानंतर समेट झालेल्या जोडप्यांचा यावेळी पालकमंत्री भोसले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
0 notes
news-trust-india · 12 days ago
Text
Parliament Budget 2025 Session : वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने आर्थिक सर्वेक्षण 2025 किया पेश
Parliament Budget 2025 Session : आशंका जताई जा रही है कि बजट के बाद सत्र हंगामेदार रहेगा। इसके संकेत गुरुवार को बुलाई गई सर्वदलीय बैठक में साफ तौर पर देखने को मिले हैं। सत्र की शुरुआत से ठीक पहले प्रयाग में आयोजित महाकुंभ में मची भगदड़ को लेकर विपक्षी दलों का साफ तौर पर कहना है कि इस पर सरकार को चर्चा करानी चाहिए। Ranji Trophy : रणजी में 12 साल बाद वापसी पर छह रन बनाकर आउट हुए विराट कोहली हालांकि…
0 notes
latestnewsandjokes · 14 days ago
Text
अधिकांश उद्योग के नेता भारत के आर्थिक परिदृश्य के लिए आशावाद व्यक्त करते हैं: रिपोर्ट
अधिकांश उद्योग नेताओं का मानना ​​है कि वित्तीय वर्ष 2025-2026 के लिए, भारत की आर्थिक वृद्धि में 6-6.9 प्रतिशत की वृद्धि होगी, वैश्विक एजेंसी ग्रांट थॉर्नटन के हालिया पूर्व-बजट सर्वेक्षण से पता चला।लगभग 22 प्रतिशत उत्तरदाताओं ने अधिक आशावाद व्यक्त किया, 7-7.9 प्रतिशत की सीमा में विकास दर का पूर्वानुमान लगाया। सर्वेक्षण में तकनीकी प्रगति और सुधारों की भूमिका पर प्रकाश डाला गया, जो इस विकास को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gsgadget91 · 23 days ago
Text
IPS Ki Taiyari Kaise Karein: Ek Sampoorna Margdarshika
IPS Ki Taiyari Kaise Karein: आईपीएस (भारतीय पुलिस सेवा) एक प्रमुख और सम्माननीय सरकारी सेवा है, जिसके अधिकारी बनने का सपना हर छात्र देखता है। इसके लिए यूपीएससी (संघ लोक सेवा आयोग) के द्वार अयोजित होने वाली सिविल सेवा परीक्षा को सफलतापूर्व पास करना पड़ता है। आईपीएस की तैयारी करते समय कई पहलुओं पर ध्यान देना जरूरी होता है। क्या ब्लॉग में हम चर्चा करेंगे कि आईपीएस की तैयारी कैसे करें और किस तरह से आप अपने लक्ष्य को प्राप्त कर सकते हैं।
1. आईपीएस की तैयारी के लिए पहला कदम - यूपीएससी का परीक्षा पैटर्न समझे: आईपीएस का परीक्षा दो मुख्य हिसाब में होता है: प्रारंभिक परीक्षा: ये एक वस्तुनिष्ठ प्रकार का पेपर होता है जो आपके सामान्य ज्ञान और करंट अफेयर्स को टेस्ट करता है। मुख्य परीक्षा: इसमें आपको वर्णनात्मक उत्तर लिखना होता है। ये परीक्षा आपके विश्लेषणात्मक और लेखन कौशल का परीक्षण करती है। व्यक्तित्व परीक्षण (साक्षात्कार): मेन्स के बाद एक साक्षात्कार होता है जो आपके व्यक्तिगत गुणों और निर्णय लेने की क्षमता का आकलन करता है।
आईपीएस की तैयारी के लिए सही ��ध्ययन सामग्री: सही अध्ययन सामग्री चुनें। नीचे दी गई किताबें और संसाधन अपनी तैयारी में शामिल कर सकते हैं:
एनसीईआरटी पुस्तकें (कक्षा 6-12): ये किताबें बुनियादी अवधारणाओं को स्पष्ट करने में मदद करती हैं। बिपन चंद्रा द्वारा भारत का आधुनिक इतिहास, एम. लक्ष्मीकांत द्वारा भारतीय राजनीति, माजिद हुसैन द्वारा भारत का भूगोल, आर्थिक सर्वेक्षण और बजट: करेंट अफेयर्स के लिए ये महत्वपूर्ण संसाधन हैं। .
आईपीएस की तैयारी के लिए समय प्रबंधन: समय प्रबंधन सबसे जरूरी है जब आप आईपीएस की तैयारी कर रहे हों। आपको अपने दिन का हर एक घंटा सावधानी से प्लान करना होगा। आप अपना स्टडी प्लान इस प्रकार बनाएं:
सुबह का सत्र: करेंट अफेयर्स और सामान्य अध्ययन, दोपहर का सत्र: विषय-विशिष्ट अध्ययन (राजनीति, इतिहास, भूगोल, आदि) शाम का सत्र: रिवीजन और अभ्यास पत्र
करेंट अफेयर्स पर फोकस करें: आईपीएस की तैयारी में करेंट अफेयर्स का भी बहुत महत्व है। रोज़ाना अख़बार पढ़ना और महत्वपूर्ण समाचार बिंदुओं पर ध्यान देना ज़रूरी है। आप द हिंदू या द इंडियन एक्सप्रेस पढ़ सकते हैं। इसके अलावा, योजना और कुरूक्षेत्र पत्रिकाएँ भी आपके लिए उपयोगी हो सकती हैं।
मेन्स की तैयारी के लिए उत्तर लेखन अभ्यास: मुख्य परीक्षा में आपको वर्णनात्मक उत्तर देने होते हैं, इसलिए आपको अपने उत्तर लेखन कौशल में सुधार करना होगा। आपको एक दैनिक लेखन अभ्यास करना चाहिए और अपने उत्तरों को समयबद्ध तरीके से लिखने की कोशिश करनी चाहिए।
वैकल्पिक विषय चुनें: मुख्य परीक्षा में आपको एक वैकल्पिक विषय भी चुनना होगा। आईपीएस के लिए, कुछ लोकप्रिय वैकल्पिक विषय हैं:
मानव विज्ञान भूगोल लोक प्रशासन राजनीति विज्ञान
वैकल्पिक विषय का चयन आपकी रुचि और ताकत के हिसाब से होना चाहिए।
शारीरिक फिटनेस: आईपीएस एक शारीरिक परीक्षा भी है, जिसकी आपकी शारीरिक फिटनेस जांच होती है। आपको अपने फिटनेस लेवल को मेंटेन रखना होगा, नियमित शारीरिक व्यायाम और जॉगिंग आपकी दिनचर्या में शामिल करना जरूरी है।
मॉक टेस्ट और पिछले वर्ष के प्रश्नपत्र: मॉक टेस्ट देना और पिछले वर्ष के प्रश्नपत्रों को हल करना, आपको परीक्षा पैटर्न और समय प्रबंधन में मदद मिलती है। आप ऑनलाइन प्लेटफ़ॉर्म पर मॉक टेस्ट दे सकते हैं, जो आपको परीक्षा का वास्तविक समय का अनुभव देगा।
मानसिक स्वास्थ्य पर ध्यान दें: आईपीएस की तैयारी एक चुनौतीपूर्ण और तनावपूर्ण प्रक्रिया है। इसलिए अपने मानसिक स्वास्थ्य का ध्यान रखें। उचित आराम लें, ब्रेक लें, और अपने तनाव को प्रबंधित करने के लिए ध्यान लगाएं और योग का सहारा लें।
इंटरव्यू की तैयारी: जब आप मुख्य परीक्षा क्लियर करेंगे, तब आपको इंटरव्यू के लिए तैयारी करनी होगी। इंटरव्यू में आपका सामान्य ज्ञान, व्यक्��ित्व और संचार कौशल का परीक्षण किया जाता है। इसके लिए आप अपने दोस्तों के साथ मॉक इंटरव्यू कर सकते हैं और अपने कमजोर बिंदुओं में सुधार कर सकते हैं।
निष्कर्ष: आईपीएस की तैयारी एक सफर है जो समर्पण, कड़ी मेहनत और धैर्य का तालाब है। अगर आप अपने लक्ष्यों पर ध्यान केंद्रित करके कड़ी मेहनत करें, तो आप आईपीएस अधिकारी बनने का सपना जरूर पूरा कर सकते हैं। सही अध्ययन सामग्री, समय प्रबंधन, और उचित मार्गदर्शन से आप अपने लक्ष्य को हासिल कर सकते हैं। शुभकामनाएं!
0 notes
goldi1234r · 1 month ago
Text
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy  https://www.youtube.com/watch?v=nB8MFCZqvac
#currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024 #mahilasupervisor 
0 notes
coralsoulperson · 2 months ago
Video
youtube
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy https://youtu.be/nB8MFCZqvac?si=mHQN4Mwl32kNdhgl #cgpscnotifiaction2024 #cgpsctaiyaari # #currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024
0 notes
jkstvnews · 9 months ago
Text
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनाव
लोकसभा चुनावों के तीन चरण पूरे हो चुके हैं और अब चुनाव अपने चौथे चरण की ओर है।तीन चरणों के मतदान को लेकर चुनाव आयोग के शुरुआती आंकड़े बदलने के बावजूद पिछले चुनावों से मतदान का प्रतिशत कम रहा है। जमीन पर भी चुनाव बेहद ठंडा और अनपेक्षित सा दिख रहा है। हालांकि, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के चुनाव घोषणा पत्र को मुस्लिम लीग का बताने से लेकर आर्थिक सर्वेक्षण को लेकर महिलाओं के मंगलसूत्र, संपत्ति और पिछड़ों दलितों का आरक्षण छीनकर उसे मुसलमानों में बांट देने का आरोप लगाते हुए चुनाव को गरमाने की पूरी कोशिश की है और अब तो खुद प्रधानमंत्री मोदी ने तेलंगाना की चुनावी सभा में आरोप लगाया कि जो राहुल गांधी पिछले पांच साल से रोज अंबानी अदाणी के नाम की माला जपते थे, अब उनका नाम क्यों नहीं ले रहे हैं। क्या उनके साथ कोई डील हो गई है और क्या बोरों में भरकर टेंपों में लाद कर काला धन उनके पास आ गया है। 
इसी दिन प्रधानमंत्री ने कांग्रेस नेता सैम पित्रोदा के भारत की विवधता को लेकर रंग और चेहरों पर दिए गए एक बयान को निशाना बनाते हुए भी कांग्रेस पर हमला करते हुए देश को रंग और नस्ल के आधार पर बांटने का आरोप लगाया है।अपने नेता के इस चुनावी राग में गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह और पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा समेत सभी भाजपा नेताओं ने अपनी आवाज़ उठाकर इन मुद्दों को लगतार उठाया है।
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनावउधर कांग्रेस नेता राहुल गांधी भाजपा के जीतने पर संविधान बदलने ,लोकतंत्र खत्म करने और पिछड़ों दलितों वंचितों और गरीब सवर्णों के अधिकार छीनकर सब कुछ चंद उद्योगपति मित्रों को देने का आरोप भाजपा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर लगातार लगा रहे हैं। भले ही मोदी ने राहुल पर अंबानी-अदाणी का नाम लेने की बात कही हो, लेकिन राहुल न सिर्फ अदाणी का नाम ले रहे, बल्कि मोदी के आरोप का जवाब देते हुए भी अंबानी-अदाणी का नाम लेते हुए उनके यहां ईडी सीबीआई भेजने की बात कही है। राहुल के इस चुनावी नाद में पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव प्रियंका गांधी समेत सभी कांग्रेस नेता अपनी आवाज दे रहे हैं।
Tumblr media
सवाल है कि चुनाव किस ओर जा रहा है। क्या हर चुनाव में अपना विमर्श चलाकर माहौलबंदी करने वाले PM नरेंद्र मोदी इस चुनाव को भी हिंदुत्व और धार्मिक ध्रुवीकरण के अपने पुराने बहु परीक्षित सियासी एजेंडे को लेकर उसे केंद्रित करने में कामयाब हो रहे हैं या फिर चुनाव पूरी तरह से विकेंद्रित होकर स्थानीय समीकरणों, मुद्दों और राहुल गांधी द्वारा उठाए जा रहे जातीय जनगणना, पांच न्याय जैसे वादों
चुनाव प्रचार प्रसार रैलियों और रोड शो में सारे दल एक से बढ़कर एक दिखाई दे रहे है , लेकिन दूसरी तरफ पिछले दो चरणों में मतदाता उदासीन दिख रहे है । जमीन पर भी चुनावों में इस बार वैसी लहर नजर नहीं आ रही है जो 2014 और 2019 में साफ दिखाई देती थी और जिस पर सवार होकर BJP व नरेंद्र मोदी ने दो बार सरकार बनाई है । जहां पिछले दोनों लोकसभा चुनावों में बदलाव, राष्ट्रीय सुरक्षा, हिंदुत्व की चाशनी में राष्ट्रवाद की घुट्टी और हिंदू मुस्लिम ध्रुवण जैसे राष्ट्रीय विमर्श और केंद्रीय मुद्दों पर जोर रहा। उन दोनों चुनावों में मतदाताओं ने न जाति देखी न दल सिर्फ देखा तो नरेंद्र मोदी का चेहरा और भरोसा किया तो उनके वादों पर, लेकिन इस बार का चुनाव किसी एक या दो राष्ट्रीय मुद्दों पर न होकर पूरी तरह फ़ैल गया है। हर राज्य हर लोकसभा क्षेत्र में अलग अलग मुद्दे अलग अलग समीकरण और परिस्थितियों का पूरा जोर है। कहीं सांसदों के खिलाफ गुस्सा है तो कहीं जातीय समीकरण भारी हैं।
यह भी पड़े :- शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा | इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
यह भी पड़े :- ईवीएम: सुरक्षित, विश्वसनीय और छेड़छाड़ बाधक, चुनाव आयोग का सुप्रीम कोर्ट में स्‍पष्‍ट जवाब
1 note · View note
sharpbharat · 10 months ago
Text
Jamshedpur bjp attacks congress : कांग्रेस के घोषणापत्र में वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण करने के वादे पर भाजपा ने कांग्रेस पर बोला हमला, कहा- कांग्रेस लोगों की संपत्ति हड़पने का देख रही सपना, घोषणा पत्र में शामिल किया तुष्टिकरण का हिडेन एजेंडा
जमशेदपुर : भाजपा ने कांग्रेस के घोषणा पत्र पर निशाना साधा है. भाजपा ने आरोप लगाया कि कांग्रेस आर्थिक सर्वेक्षण के नाम पर देश के आम लोगों की संपत्ति हड़पने का सपना देख रही है. वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण के नाम पर जनता की गाढ़ी कमाई की गयी धन, दौलत, संपत्ति, घर और जमीन जायदाद कांग्रेस और इंडी एलायंस जब्त करने की फिराक में है. बुधवार को भाजपा ने प्रेस-वार्ता कर कांग्रेस द्वारा जारी घोषणापत्र में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ टक्के वाढीचा अंदाज
देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण
तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला, त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या –
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन, समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।
इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा, मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फार थकल्याचं तसंच त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग करत असल्यानं, गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
उपेक्षित घटक, महिला आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबाबत काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून अशी टिप्पणी आली असावी, असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या व���्षामध्ये तो तीन पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत्री उद्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता आहे.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी लक्ष घालावं, असंही म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
****
उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं ११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला असून, दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली आहे.
****
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.
****
0 notes
erupse · 11 months ago
Text
एक जना प्राविधिकको भरमा ६० वटा योजना
खानेपानी, जलस्रोत तथा सिँचाइ डि��िजन कार्यालय म्याग्दीले चालु आर्थिक वर्षमा ६० वटा सिँचाइका योजना सञ्चालन गरेको छ । ती सबै योजनाको प्राविधिक जिम्मेवारी एकजना सब इन्जिनियरलाइ तोकिएको छ । सर्वेक्षण, लागत अनुमान तयार, नापजाँच, अनुगमन र मूल्याङ्कन गर्ने जिम्मेवारी सब इन्जिनियर अञ्जन खत्रीलाइ तोकिएको हो । म्याग्दी भौगोलिकरुपमा विकट र दुर्गम हिमाली जिल्ला हो । “नमिलेको भूगोल र अधिकांश कच्ची सडक भएको…
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 11 months ago
Text
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
Rahul Gandhi News: भारत जोड़ो न्याय यात्रा अब अपने आखिरी चरण पर है। आज इस यात्रा का 59वां दिन है। महाराष्ट्र के नंदुरबार में एक राजनीतिक जनसभा को संबोधित करते हुए राहुल ने चुनाव जीतने के बाद कई बड़े फैसलों का वादा किया। उन्होंने कहा, केंद्र में सत्ता में आने के बाद कांग्रेस जाति जनगणना और आर्थिक, वित्तीय सर्वेक्षण कराएगी। महाराष्ट्र के आदिवासी समुदाय के बीच आयोजित इस रैली में राहुल गांधी ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
goldi1234r · 2 months ago
Text
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy  https://www.youtube.com/watch?v=nB8MFCZqvac
#adjective #some #any #cgvyapamenglishmcqs #preposition
0 notes
coralsoulperson · 2 months ago
Video
youtube
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy https://youtu.be/nB8MFCZqvac?si=mHQN4Mwl32kNdhgl #cgpscnotifiaction2024 #cgpsctaiyaari # #currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024
0 notes