Tumgik
#आर्थिक सर्वेक्षण
nidarchhattisgarh · 1 year
Text
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी -- किसान सभा
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी — किसान सभा   SCG news desk Raipur :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने कहा है कि कल छत्तीसगढ़ विधानसभा में वर्ष 2022-23 का जो आर्थिक सर्वेक्षण पेश किया गया है, उन आंकड़ों के आधार पर ही यह कहा जा सकता है कि विकास के दावे खोखले है और वास्तविकता यह है कि प्रदेश में बेरोजगारी, आर्थिक असमानता और कर्जदारी बढ़ी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years
Photo
Tumblr media
आर्थिक सर्वेक्षण के अनुसार हमारा कृषि क्षेत्र निरंतर सशक्त हो रहा है। पिछले छह वर्षों के दौरान 4.6 प्रतिशत की अभूतपूर्व वार्षिक वृद्धि के साथ 2021-22 में कृषि निर्यात सर्वकालिक 50.2 बिलियन अमरीकी डॉलर के उच्‍च स्‍तर पर पहुँचा है। https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1894981… 
2 notes · View notes
subkuz00 · 2 months
Text
Breaking News: आज से संसद की 18वी लोकसभा का Budget  Session शुरू, PM मोदी के संबोधन के बाद  पेश होगा इकोनोमिक्स सर्वे
आज यानि 22 जुलाई, सोमवार से संसद का बजट सेशन शुरू होने जा रहा है। मोदी सरकार के तीसरे कार्यकाल का यह सत्र 12 अगस्त तक चलने की संभवना है। आज दोपहर को वित्त मंत्री द्वारा संसद में इकोनॉमिक सर्वे भी पेश किया जाएगा।
Budget Session 2024 Live: 18वीं लोकसभा का आज यानि 22 जुलाई से संसद का बजट सेशन शुरू हो रहा है। इसके पहले दिन रक्षा मंत्री राजनाथ सिंह की शयाकष्ट में सर्वदलीय बैठक में कुछ अहम मुद्दों पर पक्ष और विपक्ष के बीच टकराव देखने को मिले है। बता दें कि इस सेशन में सरकार कई अहम बिल पेश कर सकती है। संसद में कल यानि 23 जुलाई को बजट पेश किया जाना है। लेकिन इससे पहले आज (22 जुलाई) वित्त मंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वेक्षण पेश करेंगी।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात राज्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा उपस्थित केला. राज्य क्षयमुक्त २०२५ साली होऊ शकतं का, तसंच या रोगाचं मूळ कारण काय, याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं ही मंत्री सावंत यांनी यावेळी सांगितलं. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे ही समिती मुंबईत विशेष अभ्यास करून आपला अहवाल देईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.
****
राज्यातल्या अंगणवाड्या उभारणी तसंच दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सदनात दिली. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा निधी तसंच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जात आहेत अशी माहिती मंत्री तटकरे यांनी यावेळी दिली.
****
मुंबईत इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता, उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते.
मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत बाबासाहेबांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्याने तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज विधान परिषदेत आमदार विजय गिरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बोलत होते. या स्मारकासाठी मागच्या सरकारने कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही, मात्र हे सरकार याबाबत समिती नेमणार असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर या स्मारकाची उभारणी करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील, असं सामंत यांनी सांगितलं.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत एक लाख ७३ हजार २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ११ हजार ७८८ ग्राहकांनी सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित बसवली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जगभरात वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे येणारी आव्हानं आणि संधी याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत १९८९ पासून दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.
****
जम्मू इथल्या भगवती आधार शिबीरातून ४ हजार ८८५ भाविक आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. यापैकी १ हजार ८९४ यात्रेकरु बालतलकडे तर २ हजार ९९१ यात्रेकरु पहलगाम इथल्या आधार शिबीरस्थळाकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणांहून हे यात्रेकरु आता पवित्र गुहेच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकन उपग्रहांच्या माहितीच्या मदतीने समुद्राखालील रामसेतूचा नकाशा तयार केला आहे. समुद्राखालचा हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे. २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर असून सेतूचा सुमारे शंभर टक्के भाग उथळ पाण्याखाली आहे. त्यामुळे जहाजांद्वारे त्याचं सर्वेक्षण करणं शक्य नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड शहरात आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा इथून ही रॅली निघणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं हिमरु शाल निर्मितीचं प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रोत्साहन, अर्थसहाय्यासाठी मदत तसंच मार्गदर्शन देऊन या उद्योगाला गत वैभव प्राप्त करुन देऊ, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. ते यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महिलांनी या उद्योग उभारणीसाठी पुढे यावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे.
****
टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी आणि इक्‍वाडोर चा जोडीदार गोंजालो एस्‍कोबार यांनी जर्मनीच्या ब्रौंश्वीग इथे ब्रावो खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या डबल्‍स उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
****
0 notes
jkstvnews · 5 months
Text
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनाव
लोकसभा चुनावों के तीन चरण पूरे हो चुके हैं और अब चुनाव अपने चौथे चरण की ओर है।तीन चरणों के मतदान को लेकर चुनाव आयोग के शुरुआती आंकड़े बदलने के बावजूद पिछले चुनावों से मतदान का प्रतिशत कम रहा है। जमीन पर भी चुनाव बेहद ठंडा और अनपेक्षित सा दिख रहा है। हालांकि, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के चुनाव घोषणा पत्र को मुस्लिम लीग का बताने से लेकर आर्थिक सर्वेक्षण को लेकर महिलाओं के मंगलसूत्र, संपत्ति और पिछड़ों दलितों का आरक्षण छीनकर उसे मुसलमानों में बांट देने का आरोप लगाते हुए चुनाव को गरमाने की पूरी कोशिश की है और अब तो खुद प्रधानमंत्री मोदी ने तेलंगाना की चुनावी सभा में आरोप लगाया कि जो राहुल गांधी पिछले पांच साल से रोज अंबानी अदाणी के नाम की माला जपते थे, अब उनका नाम क्यों नहीं ले रहे हैं। क्या उनके साथ कोई डील हो गई है और क्या बोरों में भरकर टेंपों में लाद कर काला धन उनके पास आ गया है। 
इसी दिन प्रधानमंत्री ने कांग्रेस नेता सैम पित्रोदा के भारत की विवधता को लेकर रंग और चेहरों पर दिए गए एक बयान को निशाना बनाते हु�� भी कांग्रेस पर हमला करते हुए देश को रंग और नस्ल के आधार पर बांटने का आरोप लगाया है।अपने नेता के इस चुनावी राग में गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह और पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा समेत सभी भाजपा नेताओं ने अपनी आवाज़ उठाकर इन मुद्दों को लगतार उठाया है।
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनावउधर कांग्रेस नेता राहुल गांधी भाजपा के जीतने पर संविधान बदलने ,लोकतंत्र खत्म करने और पिछड़ों दलितों वंचितों और गरीब सवर्णों के अधिकार छीनकर सब कुछ चंद उद्योगपति मित्रों को देने का आरोप भाजपा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर लगातार लगा रहे हैं। भले ही मोदी ने राहुल पर अंबानी-अदाणी का नाम लेने की बात कही हो, लेकिन राहुल न सिर्फ अदाणी का नाम ले रहे, बल्कि मोदी के आरोप का जवाब देते हुए भी अंबानी-अदाणी का नाम लेते हुए उनके यहां ईडी सीबीआई भेजने की बात कही है। राहुल के इस चुनावी नाद में पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव प्रियंका गांधी समेत सभी कांग्रेस नेता अपनी आवाज दे रहे हैं।
Tumblr media
सवाल है कि चुनाव किस ओर जा रहा है। क्या हर चुनाव में अपना विमर्श चलाकर माहौलबंदी करने वाले PM नरेंद्र मोदी इस चुनाव को भी हिंदुत्व और धार्मिक ध्रुवीकरण के अपने पुराने बहु परीक्षित सियासी एजेंडे को लेकर उसे केंद्रित करने में कामयाब हो रहे हैं या फिर चुनाव पूरी तरह से विकेंद्रित होकर स्थानीय समीकरणों, मुद्दों और राहुल गांधी द्वारा उठाए जा रहे जातीय जनगणना, पांच न्याय जैसे वादों
चुनाव प्रचार प्रसार रैलियों और रोड शो में सारे दल एक से बढ़कर एक दिखाई दे रहे है , लेकिन दूसरी तरफ पिछले दो चरणों में मतदाता उदासीन दिख रहे है । जमीन पर भी चुनावों में इस बार वैसी लहर नजर नहीं आ रही है जो 2014 और 2019 में साफ दिखाई देती थी और जिस पर सवार होकर BJP व नरेंद्र मोदी ने दो बार सरकार बनाई है । जहां पिछले दोनों लोकसभा चुनावों में बदलाव, राष्ट्रीय सुरक्षा, हिंदुत्व की चाशनी में राष्ट्रवाद की घुट्टी और हिंदू मुस्लिम ध्रुवण जैसे राष्ट्रीय विमर्श और केंद्रीय मुद्दों पर जोर रहा। उन दोनों चुनावों में मतदाताओं ने न जाति देखी न दल सिर्फ देखा तो नरेंद्र मोदी का चेहरा और भरोसा किया तो उनके वादों पर, लेकिन इस बार का चुनाव किसी एक या दो राष्ट्रीय मुद्दों पर न होकर पूरी तरह फ़ैल गया है। हर राज्य हर लोकसभा क्षेत्र में अलग अलग मुद्दे अलग अलग समीकरण और परिस्थितियों का पूरा जोर है। कहीं सांसदों के खिलाफ गुस्सा है तो कहीं जातीय समीकरण भारी हैं।
यह भी पड़े :- शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा | इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
यह भी पड़े :- ईवीएम: सुरक्षित, विश्वसनीय और छेड़छाड़ बाधक, चुनाव आयोग का सुप्रीम कोर्ट में स्‍��ष्‍ट जवाब
0 notes
sharpbharat · 5 months
Text
Jamshedpur bjp attacks congress : कांग्रेस के घोषणापत्र में वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण करने के वादे पर भाजपा ने कांग्रेस पर बोला हमला, कहा- कांग्रेस लोगों की संपत्ति हड़पने का देख रही सपना, घोषणा पत्र में शामिल किया तुष्टिकरण का हिडेन एजेंडा
जमशेदपुर : भाजपा ने कांग्रेस के घोषणा पत्र पर निशाना साधा है. भाजपा ने आरोप लगाया कि कांग्रेस आर्थिक सर्वेक्षण के नाम पर देश के आम लोगों की संपत्ति हड़पने का सपना देख रही है. वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण के नाम पर जनता की गाढ़ी कमाई की गयी धन, दौलत, संपत्ति, घर और जमीन जायदाद कांग्रेस और इंडी एलायंस जब्त करने की फिराक में है. बुधवार को भाजपा ने प्रेस-वार्ता कर कांग्रेस द्वारा जारी घोषणापत्र में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
erupse · 6 months
Text
एक जना प्राविधिकको भरमा ६० वटा योजना
खानेपानी, जलस्रोत तथा सिँचाइ डिभिजन कार्यालय म्याग्दीले चालु आर्थिक वर्षमा ६० वटा सिँचाइका योजना सञ्चालन गरेको छ । ती सबै योजनाको प्राविधिक जिम्मेवारी एकजना सब इन्जिनियरलाइ तोकिएको छ । सर्वेक्षण, लागत अनुमान तयार, नापजाँच, अनुगमन र मूल्याङ्कन गर्ने जिम्मेवारी सब इन्जिनियर अञ्जन खत्रीलाइ तोकिएको हो । म्याग्दी भौगोलिकरुपमा विकट र दुर्गम हिमाली जिल्ला हो । “नमिलेको भूगोल र अधिकांश कच्ची सडक भएको…
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 6 months
Text
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
Rahul Gandhi News: भारत जोड़ो न्याय यात्रा अब अपने आखिरी चरण पर है। आज इस यात्रा का 59वां दिन है। महाराष्ट्र के नंदुरबार में एक राजनीतिक जनसभा को संबोधित करते हुए राहुल ने चुनाव जीतने के बाद कई बड़े फैसलों का वादा किया। उन्होंने कहा, केंद्र में सत्ता में आने के बाद कांग्रेस जाति जनगणना और आर्थिक, वित्तीय सर्वेक्षण कराएगी। महाराष्ट्र के आदिवासी समुदाय के बीच आयोजित इस रैली में राहुल गांधी ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prabudhajanata · 8 months
Text
रायपुर: (Chhattisgarh Ban) अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने आज विधान सभा में पेश वर्ष 2024-25 के बजट को राष्ट्रवाद की चाशनी में लिपटा कॉर्पोरेटपरस्त और चुनावी जुमालेबाजी वाला बजट करार दिया है, जिसमें प्रदेश के कृषि संकट से निपटने के लिए कोई कारगर कदम नहीं उठाये गए हैं। किसान सभा ने केंद्र और राज्य सरकार की किसान विरोधी और कॉर्पोरेटपरस्त नीतियों के खिलाफ 16 फरवरी को 'छत्तीसगढ़ ग्रामीण बंद का आह्वान किया है। आज यहां जारी एक बयान में किसान सभा के राज्य संयोजक संजय पराते, सह-संयोजक ऋषि गुप्ता व वकील भारती ने कहा है कि कल पेश आर्थिक सर्वेक्षण ने प्रदेश में खेती-किसानी और किसानों की दुर्दशा को सामने लाया था। इससे निपटने के लिए कृषि क्षेत्र में सार्वजनिक निवेश बढ़ाने की जरूरत थी, लेकिन इसकी पूरी तरह उपेक्षा की गई है, जो भाजपा की नीतियों के अनुरूप ही है। उन्होंने कहा कि बजट में ग्रामीण क्षेत्रों में रोजगार के नाम पर 2887 करोड़ रुपए आबंटित किए गए हैं, जिससे ग्रामीण क्षेत्रों में प्रति परिवार औसतन 32 दिनों का ही रोजगार सृजन होगा, जबकि मनरेगा मांग के आधार पर न्यूनतम 100 दिनों के रोजगार की गारंटी देता है। मनरेगा में रोजगार पाने के लिए जो नए नियम बनाए गए हैं, उससे प्रदेश के 17 लाख ग्रामीण परिवार पंजीयन कार्ड होने के बावजूद मनरेगा में रोजगार की पात्रता से वंचित कर दिए है। किसान सभा नेताओं ने कहा कि कृषि उन्नति योजना के अंतर्गत आबंटित 10000 करोड़ रुपयों की राशि से केवल 100 लाख टन धान खरीदी के मूल्य अंतर की ही भरपाई हो पाएगी, जबकि इस वर्ष ही 145 लाख टन की खरीदी हुई है और 2 लाख से अधिक किसानों का 30 लाख टन धान खरीदा नहीं गया है। इस मद में कम -से कम 18000 करोड़ रुपयों का प्रावधान किया जाना चाहिए था। इससे इस योजना के जारी रहने पर ही प्रश्न चिन्ह लग गया है। वैसे भी भाजपा की केंद्र सरकार किसानों को बोनस या इनपुट सब्सिडी देने के खिलाफ है। भूमिहीन कृषि मजदूरों को प्रति वर्ष 10000 रूपये की सहायता देने की योजना का भी यही हाल है। प्रदेश में कृषि मजदूरों के 6 लाख परिवार है, लेकिन बजट आबंटित किया गया है केवल 500 करोड़ रुपए ही। इससे 10% कृषि मजदूरों तक भी इस योजना का फायदा नहीं पहुंचेगा। किसान सभा ने कहा है कि जितनी लोक लुभावन घोषणाएं बजट में की गई है, उसका असली उद्देश्य आम जनता को फायदा पहुंचाना नहीं, केवल चुनावी लाभ बटोरना है। इसलिए इन योजनाओं में पात्रता के नाम पर ऐसी शर्तें थोपी जा रही हैं, जिससे अधिक से अधिक लोग इन योजनाओं के दायरे से ही बाहर हो जाए। वैसे भी भाजपा का चरित्र वादों को पूरा का करने का नहीं, जुमलेबाजी करने का ही है। छत्तीसगढ़ के इस बजट की अधिकांश घोषणाएं भी जुमलेबाजी साबित होने जा रही है। इस प्रदेश के प्राकृतिक संसाधनों की जो कॉरपोरेट लूट हो रही है, बजट इस बारे में पूरी तरह चुप्पी साध ली गई है और तकनीक के उपयोग के नाम पर कॉरपोरेट पूंजी के प्रवेश के रास्ते ही खोले गए हैं। किसान सभा ने कहा है कि भाजपा की किसान विरोधी कॉरपोरेटपरस्त नीतियों और किसान विरोधी बजट के खिलाफ संयुक्त किसान मोर्चा के आह्वान पर 16 फरवरी को छत्तीसगढ़ ग्रामीण बंद का आयोजन किया जाएगा।
0 notes
kvksagroli · 8 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही डॉ. इंद्र मणी, सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी… मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे असे डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरड धान्याचे आहारातील महत्व आणि सुधारित तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले. गणपत पवार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने प्रयत्न करावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अशा सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे. महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा-२०२४ आयोजन केले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले #kvksagrolli #krushived2024 #climatechange #agriculture
0 notes
cinenama · 11 months
Text
बिहारमध्ये लागू होणार 75 टक्के आरक्षण!
Bihar Reservation: बिहारमध्ये जात जनगणना आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण केल्यानंतर सीएम नितीश कुमार यांनी एक नवा डाव खेळला आहे. राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडताना ही मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवावी, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यातील ओबीसी वर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मागासवर्गीय आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ainews18 · 11 months
Link
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक;प्रचाराला वेग
हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचार कार्यालयावर कारवाई;गुन्हा दाखल
डाळींची साठेबाजी आणि गैरव्यापार प्रकरणी कठोर कारवाई-ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा इशारा
आणि
गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानापोटी तातडीने मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या टप्प��यात मतदान असलेल्या मतदार संघांमध्ये प्रचारसभांना वेग आला आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या सर्वत्र प्रचारसभा सुरू आहेत. काँग्रेस नेते राहूल गांधी यांची आज भंडारा इथं काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. देशातले मूठभर लोक श्रीमंत असून, सर्वसामान्य गरीब माणसाकडूनही त्यांच्याएवढाच कर वसूल केला जात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. जातीनिहाय जनगणना तसंच आर्थिक सर्वेक्षण या मुद्यांचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते तथा शिवसेना नेते गोविंदा यांचा वाशीम इथं प्रचार फेरी झाली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे राज्यासाठी काही मागण्या आहेत. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते राज्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, रोजगारनिर्मिती आणि सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी, यांचा समावेश आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. त्यांनी आज मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यासंदर्भातला निर्णय चर्चेअंती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इंथ महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्‍घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं. तसंच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर इंथ भेट घेत महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चा केली.
****
हिंगोली लोकसभेचे महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार बाबुराव कदम यांचं हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथलं प्रचार कार्यालय विनापरवाना थाटलेलं आढळल्याने निवडणूक विभागाने कारवाई केली. याबाबत वंचित बहूजन पक्षाचे राजू कांबळे यांनी तक्रार केली होती. या कार्यालयातलं सर्व प्रचार साहित्य हटवण्यात असून, काल आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना कर्मचारी निवृत्ती योजना -ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीने पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी आज धुळे इथं सुभाष भामरे यांची भेट घेतली. भामरे यांनी आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे यशस्वी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली असल्याने आपण पाठींबा दिल्याचं राऊत म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
देशातल्या विविध भागात आज आणि उद्या बैसाखी, विशू, बिशब, बोहाग बिहू, पॉयला बॉयशाख, वैशाखादी आणि पुथान्डू सण साजरे होत आहेत. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सीयुईटी, अर्थात सामायिक विद्यापीठ परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. pgcuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं सांगितलं आहे.
****
मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं केलेली अटकेची कारवाई बेकायदा ठरवण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या पीठासमोर येत्या १५ एप्रिलला ही सुनावणी होणार आहे.
****
डाळींची साठेबाजी आणि गैरव्यापारात सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवर आवश्यक वस्तू कायद्यान्वये कठोर कारवाईचा इशारा ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. या मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी डाळ उत्पादकांसोबतच्या चर्चेनंतर हा इशारा दिला. डाळींच्या साठवणुकीवर ऑनलाईन नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्र तसंच बाजार प्रतिनिधींकडून मिळालेली माहिती पडताळून पाहिली जात असल्याचं खरे यांनी सांगितलं.
****
उन्हाळ्यात देशात मोठ्या प्रमाणावर असलेली विजेची गरज भागवण्यासाठी सरकारनं गॅसवर चालणारे वीज प्रकल्प कार्यान्वित करायचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज तयार व्हावी यासाठी गॅसवर चालणाऱ्या वीज केंद्रांना वीज कायद्याच्या कलम ११ नुसार सरकारनं आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्रालयानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सरकारचे हे आदेश १ मे ते ३० जून या कालावधीत लागू राहतील.
****
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. निवडणूक आचारसंहितेचा विचार करता आयोगाला विनंती करून अधिकारी स्तरावर बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हिंगोली जिल्ह्यातल्या हदगाव इथं शिंदे बोलत होते. नुकसानाची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करून त्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिल्याचं शिंदे म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातल्या जटाळेवाडी इथ विज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्याची घोषणा, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
****
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या आठशे ७४ शेतकऱ्यांच्या सुमारे चारशे चार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये फळपिकांचं क्षेत्र ५० हेक्टरपर्यंत आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार या पावसामुळे लहान मोठी मिळवून ३९ जनावरे आणि २५० कोंबड्यांही दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
दरम्यान, धाराशिव तालुक्यातल्या वाघोली शिवारात आज दुपारी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या अवकाळी पावसासोबत काही काळ गारा कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात आजही गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यात अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. वीज कोसळून माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथं दोन गायी तर बार्शी तालुक्यातल्या काटेगाव इथं एक बैल दगावल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जालना, परभणी, बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, ��मरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
धुळे तालुक्यातल्या लोंढानाला गावात बालविवाह लावल्या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लग्न करणारा तरुण आणि तिच्या आई वडीलांसह ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मुळच्या जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या भागदरा इथल्या मुलीच्या कुटूंबियांनी गेल्या ३० मार्च रोजी हा बालविवाह लावला होता.
****
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी या फेरीत सहभागी झाले. विविध घोषवाक्याचा गजर करत संपूर्ण गंगाखेड शहरात या फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांनी भव्य रांगोळी रेखाटून मतदार जनजागृती केली आहे. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करू, चला मतदान करू. प्रिय, आई बाबा माझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण मतदान कराच, आदी संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्हा पोलीस दल आणि राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास मंडळ यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त एक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जयंती मिरवणुकीवेळी डीजे बंद करू, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना कपडे आणि वही पेन वाटप करू, व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊ, शिक्षणाची ओढ निर्माण करू, आदी संदेश कलापथकाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात सर्वत्र दिला जाणार आहे.
****
0 notes
dainiksamachar · 1 year
Text
बिहार में जाति आधारित गणना के आंकड़े ने नीतीश को चौंकाया, ओबीसी और ईबीसी की कुल आबादी कर देगी बड़ा खेल
पटना: बिहार में नीतीश कुमार सरकार ने सोमवार को बहुप्रतीक्षित जाति आधारित गणना के आंकड़े जारी किए, जिसके अनुसार राज्य की कुल आबादी में अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) और अत्यंत पिछड़ा वर्ग (ईबीसी) की हिस्सेदारी 63 प्रतिशत है। बिहार के विकास आयुक्त विवेक सिंह द्वारा यहां जारी आंकड़ों के अनुसार, राज्य की कुल जनसंख्या 13.07 करोड़ से कुछ अधिक है, जिसमें से ईबीसी (36 प्रतिशत) सबसे बड़ा सामाजिक वर्ग है, इसके बाद ओबीसी (27.13 प्रतिशत) है। सर्वेक्षण में यह भी कहा गया है कि ओबीसी समूह में शामिल यादव समुदाय, जिससे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव संबंधित है, जनसंख्या के लिहाज से सबसे बड़ा समुदाय है, जो प्रदेश की कुल आबादी का 14.27 प्रतिशत है। ओबीसी और ईबीसी की कुल आबादी सर्वेक्षण के अनुसार, अनुसूचित जाति राज्य की कुल आबादी का 19.65 प्रतिशत है जबकि अनुसूचित जनजाति की आबादी लगभग 22 लाख (1.68 प्रतिशत) है। अनारक्षित श्रेणी से संबंधित लोग प्रदेश की कुल आबादी का 15.52 प्रतिशत हैं, जो 1990 के दशक की मंडल लहर तक राजनीति पर हावी रहने वाली ‘‘उच्च जातियों’’ को दर्शाते हैं। सर्वेक्षण के अनुसार, राज्य में हिंदू समुदाय कुल आबादी का 81.99 प्रतिशत है जबकि मुस्लिम समुदाय 17.70 प्रतिशत है। ईसाई, सिख, जैन और अन्य धर्मों का पालन करने वालों के साथ-साथ किसी धर्म को न मानने वालों की भी बहुत कम उपस्थिति है, जो कुल आबादी का एक प्रतिशत से भी कम है। ‘एक्स’ पर बोले नीतीश कुमार बिहार सरकार द्वारा जाति आधारित गणना के आंकड़े जारी किए जाने के बाद मुख्यमंत्री नीतीश कुमार ने ‘एक्स’ पर कहा कि बिहार में कराई गई जाति आधारित गणना के आंकड़े आज गांधी जयंती के शुभ अवसर पर प्रकाशित कर दिए गए हैं। जाति आधारित गणना के कार्य में लगी पूरी टीम को बहुत-बहुत बधाई। उन्होंने कहा कि जाति आधारित गणना के लिए सर्वसम्मति से विधानमंडल में प्रस्ताव पारित किया गया था। बिहार विधानसभा के सभी 9 दलों की सहमति से निर्णय लिया गया था कि राज्य सरकार अपने संसाधनों से जाति आधारित गणना कराएगी। विधानसभा में रखी जाएगी रिपोर्ट इसके आधार पर राज्य सरकार ने अपने संसाधनों से जाति आधारित गणना कराई है। जाति आधारित गणना से न सिर्फ जातियों के बारे में पता चला है बल्कि सभी की आर्थिक स्थिति की जानकारी भी मिली है। इसी के आधार पर सभी वर्गों के विकास एवं उत्थान के लिए आगे की कार्रवाई की जाएगी। मुख्यमंत्री ने कहा कि बिहार में कराई गई जाति आधारित गणना को लेकर शीघ्र ही बिहार विधानसभा के नौ दलों की बैठक बुलाई जाएगी तथा जाति आधारित गणना के परिणामों से उन्हें अवगत कराया जाएगा। बिहार की महागठबंधन सरकार में शामिल सबसे बड़ी पार्टी राष्ट्रीय जनता दल (राजद) के राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद ने एक बयान जारी कर घोषणा की कि यह कवायद ‘‘देशव्यापी जाति जनगणना के लिए माहौल तैयार करेगी, जो तब किया जाएगा जब विपक्षी गठबंधन केंद्र में अगली सरकार बनाएगा। लालू-नीतीश ने किया था समर्थन लालू प्रसाद और नीतीश दोनों ने ‘इंडिया’ गठबंधन के गठन में महत्वपूर्ण भूमिका निभाई है, जिसने हाल ही में बेंगलुरु में आयोजित एक बैठक में जाति जनगणना कराने की अपनी प्रतिबद्धता दोहराई थी। बिहार की नीतीश कुमार सरकार ने राज्य में जाति आधारित गणना का आदेश पिछले साल तब दिया था, जब केंद्र की नरेंद्र मोदी सरकार ने यह स्पष्ट कर दिया था कि वह आम जनगणना के हिस्से के रूप में एससी और एसटी के अलावा अन्य जातियों की गिनती नहीं कर पाएगी। देश में आखिरी बार सभी जातियों की गणना 1931 में की गई थी। सुप्रीम कोर्ट तक गया था मामला बिहार मंत्रिमंडल ने पिछले साल दो जून को जाति आधारित गणना कराने की मंजूरी देने के साथ इसके लिए 500 करोड़ रुपये की राशि भी आवंटित की थी। बिहार सरकार को जाति आधारित गणना के कार्य को उस समय रोकना पड़ा था, जब पटना उच्च न्यायालय ने इस अभ्यास को चुनौती देने वाली कई याचिकाओं पर सुनवाई करते हुए इस पर रोक लगा दी थी। हालांकि, गत एक अगस्त को अदालत ने सभी या���िकाओं को खारिज करते हुए बिहार सरकार के जाति आधारित गणना करने के निर्णय को सही ठहराया था। राज्य में सत्तारूढ़ महागठबंधन के नेता आरोप लगाते रहे हैं कि जाति आधारित गणना को चुनौती देने वाली याचिकाएं दायर करने वाले लोग ‘‘भाजपा समर्थक’’ थे। वहीं, भाजपा ने इस आरोप से इनकार करते हुए जोर देकर कहा था कि जब सर्वेक्षण के लिए कैबिनेट की मंजूरी दी गई थी तब वह भी सरकार में शामिल थी। http://dlvr.it/SwtnvX
0 notes
nepalvani · 1 year
Text
बजेटको पूर्वसंन्ध्यामा मधेश प्रदेशको आर्थिक सर्वेक्षण सार्वजनिक सात प्रदेश मध्ये मधेश आय सबैभन्दा कम
गोविन्द महतो / जनकपुरधाम मधेशको अर्थमन्त्री संजय कुमार यादवले सात प्रदेशमा मधेशको वृद्धि दर कमजोर रहेको तथ्याङ्क प्रस्तुत गरेको छ । मधेस प्रदेशसभामा आर्थिक सर्वेक्षण प्रस्तुत गर्दै देशको आर्थिक वृद्धि दर (आधारभूत मूल्यमा) चालु आर्थिक वर्ष २०७९÷२०८० मा मात्र २.१६ रहने अनुमान गरिएको छ । यद्यपि, गत आव २०७८÷०७९ मा कृषि, वन, मत्स्यपालन क्षेत्रमा मात्र १.३४ प्रतिशत वृद्धिदर भएता पनि चालु आव (२०७९÷८०)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
healthaawaj · 1 year
Text
प्रोत्साहन र अतिरिक्त भत्ता खारेज, नयाँ संगठन तथा व्यवस्थापन सर्वेक्षण गरिने
काठमाडौं—सरकारले आगामी प्रोत्साहन र अतिरिक्त भत्ता खारेज गरेको छ । सोमबार संसदका संयुक्त बैठकमा आर्थिक वर्ष २०८०/८१ को बजेट प्रस्तुत गर्दै अर्थमन्त्री प्रकाशशरण महतले उक्त जानकारी दिएका हुन् । अर्थमन्त्रीले फर्निचर र गाडी किन्ने नपाइने अर्थमन्त्री बताएका छन् । यसैगरी, मंसिरभित्र नयाँ संगठन तथा व्यवस्थापन सर्वेक्षण गरिनेछ ।
Tumblr media
View On WordPress
0 notes