#सराव
Explore tagged Tumblr posts
gitaacharaninmarathi · 12 days ago
Text
69. अभिनेता आणि प्रेक्षकही
आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आवडीच्या काही कृतींशी संलग्न होतो, ज्याचे वर्णन 'आसक्ती' असे केले जाते किंवा आपल्या द्वेषामुळे आपण काही कृतींपासून दूर जातो, ज्याचे वर्णन 'विरक्ती' असे केले जाते. परंतु, श्रीकृष्णाने तिसर्‍या अवस्थेचा उल्लेख केला आहे, ज्याला ‘अनाशक्ती’ म्हणतात, जी आसक्ती आणि विरक्ती पलीकडे आहे. ते म्हणतात, “जसा अज्ञानी माणूस कृतीत गुंतलेला असतो, त्याचप्रमाणे लोक एकत्र करू इच्छिणार्‍या अनासक्त विद्वानानेही तसे वागावे” (3.25).
आसक्ती आणि विरक्ती अशा दोन्हींमधून केलेल्या कृतीमुळे आपल्याला दु:ख भोगावे लागू शकते. प्रिय व्यक्ती (आसक्ती) समोर असेल तर आपल्याला आनंद होतो आणि ती तशी नसेल तर आपण दु:खी होतो. त्याचप्रमाणे, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही (विरक्ती) ती समोर असेल तर आपण दु:खी होतो आणि ते नसतील तर आपल्याला दिलासा मिळतो. त्यामुळे, आसक्ती आणि विरक्ती या दोन्हींमुळे आपण आनंद आणि दु:ख या दोन टोकांमध्ये हिंदकळत राहतो. श्रीकृष्ण आपल्याला  या दोन्हींच्या  पल्याड जाण्याचा सल्ला देतो आणि कृती करताना अनासक्त होण्यास सांगतो.
अनाशक्तीने वागल्यावर निर्माण होणारी करुणा म्हणजे जगाचे कल्याण समजू शकते. जेव्हा कर्म आसक्तीने किंवा विरक्तीने केले जाते, तेव्हा ते कचऱ्याच्या ट्रकसारखे असते जे सर्वत्र घाण पसरवते आणि समाजाचे नुकसान करते.
अनासक्त असणे म्हणजे नाटकात भूमिका साकारणे आणि त्याच वेळी श्रोत्यांचा एक भाग होणे आहे. मिळालेल्या भूमिकेत स्वत:ला संपूर्ण क्षमतेने झोकून देणे हे एका कलाकाराकडून अपेक्षित असते. त्याकरिता संबंधित कार्यक्षेत्राने स्वतःचे कौशल्यांमध्ये वृद्धी करणे आणि ज्ञान वाढविणे अपेक्षित असते. हे करीत असतानाच व्यक्तीने प्रेक्षागृहातील प्रेक्षकांमध्ये बसून नाट्य बघणेही आवश्यक असते. अभिनेत्याचा भाग हा बाह्य जगाप्रती आपले कर्तव्य आहे, तर प्रेक्षकाचा भाग आपल्या अंतर्मनासाठी आहे. गुणातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. कृती करताना अलिप्तपणाचा सराव केला पाहिजे या जाणिवेने की जेव्हा आपण या प्रक्रियेमध्ये प्रभुत्व मिळवू तेव्हा आपल्याला गीतेची अंमलबजावणी झाली आहे हे समजू शकते.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्य घटना निर्मात्यांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी देशवासीयांनी कार्यरत रहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या ११८व्या भागातून त्यांनी आज सकाळी संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. पुढील रविवारी २६ जानेवारीला असलेल्या ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त’ सर्व देशवासियांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यघटनेच्या अंमलबजावणीस ७५ वर्षे पूर्ण होत असून आपल्याला राज्य घटना देणाऱ्यांचे विचार-शब्द हा आपला सर्वात मोठा वारसा असल्याचं ते म्हणाले. राज्यघटना सभेतील काही नेत्यांच्या मूळ आवाजातील ध्वनीफीत पंतप्रधानांनी ऐकवली. राज्यघटना सभा एकसंध- एकमताची- सामान्य हितासाठी एकत्र काम करणारी असण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते, असं मोदी म्हणाले. २५ जानेवारी रोजी असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाबाबत बोलतांना पंतप्रधानांनी राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग आणि लोकशाहीत लोकांच्या सहभागाला खूप महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीद्वारे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं होणारी वाटचाल अभिमानास्पद असल्याचं सांगतांना, शास्त्रज्ञांनी उपग्रहांची अंतराळात जोडणीद्वारे, अंतराळ स्थानकांसह तिथल्या मोहिमांसाठीचं अवगत केलेलं तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं. एकंदर ही कामगिरी म्हणजे आव्हानांवर उपायासाठी भारतातील शास्त्रज्ञ-नवोन्मेषक किती दूरदर्शी असल्याचा पुरावा असल्याचं मोदींनी नमूद केलं.
समर्पणासह उत्साहामुळे नावीन्य, सर्जनशीलता आणि यशाचा मार्ग सापडतो असं सांगून महाराष्ट्रातील वाशिमसह देशाच्या विविध ठिकाणची छोटी शहरं नवोद्योग - स्टार्टअपची केंद्र बनत असल्याचं ते म्हणाले. याद्वारे तरुण मित्र पारंपरिकतेहून अधिक पुढचा विचार करत यश मिळवत असल्याचं मोदी म्हणाले.
प्रयागराजमधील महाकुंभमेळा हा हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत अविस्मरणीय गर्दी, मनोहारी दृश्य आणि समानता - सौहार्दाचा एक अनन्यसाधारण संगम असून त्याची लोकप्रियता भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले. परंपरा भारताला एका सूत्रात बांधतात हे कुंभमेळ्याचा उत्सव सांगतो. उत्तरेपासून दक्षिणेकडे श्रद्धांचे पालन करण्याचे मार्ग सारखेच असून प्रयागराजसह, उज्जैन, नाशिक,हरिद्वार इथं कुंभमेळा होतो, त्याप्रमाणे दक्षिणेत गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी नद्यांच्या काठावर पुष्करम होतो, असं त्यांनी नमुद केलं. कुंभमेळ्यातील तरुणांच्या सहभागाबाबत बोलतांना, तरुण पिढी आपल्या संस्कृतीशी अभिमानानं जोडली गेल्यास तिची मुळं आणखी मजबूत होत असल्यानं तिची भविष्यातील उज्ज्वलताही सुनिश्चित होते असं पंतप्रधान म्हणाले. आप��े सण-परंपरा अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलूला बळकटी देत असल्याचं सांगून विकासाच्या मार्गावर चालतांना आपला वारसा जपत त्यातून प्रेरणाही घायची असल्याचं मोदींनी सांगितलं. २३ जानेवारीला असलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती –‘पराक्रम दिवस’चा उल्लेख करतांना मोदी यांनी बोस यांचं नभोवाणीशी असलेलं नातं आणि आझाद हिंद रेडीओबाबत आपले विचार मांडले.
****
स्वित्झर्लंड मधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री रवाना झाले. आजपासून येत्या २४ तारखेपर्यंत ही परिषद होत आहे. मुख्यमंत्री या दौऱ्यात अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. डेटा सेंटर, वाहनउद्योग, सेमीकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, लोखंड, अन्नप्रक्रिया, वस्त्र��द्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत.
****
बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. बीडहून परभणीकडे जाणाऱ्या या बसनं पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्यांना धडक दिली. त्यात दोघांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एका गंभीर जखमीचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत घोडका राजुरीचे रहिवासी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने बस पेटवून दिली. पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं अनेक कावळे ‘एव्हीयन इन्फल्युएन्झा एच 5 एन 1’ विषाणुजन्य रोगामुळं मृत झाल्याचं तपासणीत आढळलं आहे. यामुळं उदगीर शहरातल्या महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, नगरपरिषद वाचनालय, पाण्याची टाकी परिसर हा अलर्ट झोन - सावधानता क्षेत्र म्हणून जाहिर झाला आहे. शहरातल्या बाधित परिसराचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. तसंच प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातल्या कुक्कुट पक्ष्यांच्या सर्वेक्षेणातून नमुणे तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असून यातील आर्थिक बाबींचा तपास होत नाही असं सांगतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथं परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरीची शनिवारी मध्यरात्री चोरी झाली. या तिजोरीत सुमारे सात लाख रुपये रक्कम असल्याचं बँकेतर्फे सांगण्यात आलं.
****
0 notes
viralmovies · 2 months ago
Video
youtube
सराव 😂🤪🤩 | Joke #shortsfeed #shorts #trending #trending #viralvideo
0 notes
krantinewsin · 3 months ago
Text
श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड
बार्शी:- के.आय.आय.टी.भुवनेश्वर (ओडिसा) येथे दिनांक 24 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर संघात निवड झाली आहे. सदर संघाचे सराव शिबीर डॉ. सुरेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे चालू आहे. या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण…
0 notes
svagrosolutions · 3 months ago
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकत���त.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
0 notes
samiksha30 · 3 months ago
Text
कबावत ब्रश: मुलांच्या कलात्मक जगासाठी परिपूर्ण साथीदार!
कला ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असते. त्यांना त्यांच्या कल्पना रंगांतून व्यक्त करता याव्यात, यासाठी योग्य साधनांची गरज असते. याचसाठी कबावत ब्रश कंपनी घेऊन येते उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वुडन फ्लॅट पेंट ब्रश, जे खास मुलांच्या कलात्मक गरजांसाठी डिझाईन करण्यात आले आहेत.
Tumblr media
मुलांच्या कला प्रकल्पांसाठी का निवडावा कबावत ब्रश?
हलका आणि सोपा वापरासाठी डिझाईनमुलांच्या छोट्या हातांना सहज वापरता येईल, असा हा ब्रश हलका व सुलभ आहे.
अचूक फिनिशप्रत्येक स्ट्रोक दमदार व पेशेवर होतो, मग तो शाळेचा प्रोजेक्ट असो वा घरी केलेला एखादा कला प्रयोग.
उत्कृष्ट गुणवत्ताकबावत ब्रश मुलांच्या चित्रांना फक्त रंगच नाही तर गुणवत्ता व टिकाऊपणाही प्रदान करतो.
Tumblr media
कला सुलभतेची नवीन व्याख्या
कबावतचे वुडन फ्लॅट पेंट ब्रश मुलांसाठी परिपूर्ण आहेत. हे ब्रश हलके, वापरण्यास सोपे, आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे मुलं सहजपणे आपल्या कल्पना कागदावर उतरवू शकतात. शाळेच्या प्रोजेक्ट्स असोत किंवा घरी कलात्मक सराव, कबावत ब्रशने प्रत्येक स्ट्रोक दमदार आणि व्यावसायिक वाटतो.
मुलांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन द्या
आजच्या डिजिटल युगात मुलांना त्यांच्या कल्पनांना वाट मोकळी करून देणे खूप महत्त्वाचे आहे. कबावत ब्रश हे मुलांना त्यांच्या स्वप्नांना रंग देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम साधन ठरते.
संपर्क साधा
मुलांच्या कला प्रकल्पांना अधिक खास बनवा! 📞 संपर्क क्रमांक: 82096 17061 | 98218 25663 📧 ई-मेल: [email protected] 🌐 वेबसाइट: Kabawat Brush Company 📷 इंस्टाग्राम: Kabawat Brush Instagram
मुलांच्या रंगीत स्वप्नांना फुलवण्यासाठी आजच कबावत ब्रश निवडा!
Tumblr media
🛒 Shop Online: Kabawat Brush Company on IndiaMART
For more information or to request a consultation, visit their website: Kabawat Brushes Company
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸  Instagram - https://www.instagram.com/kabawatbrush/
📘  Facebook - https://www.facebook.com/kabawatbrushcompany/
📌 Pinterest - https://in.pinterest.com/kabawatb/
🧵 Thread - https://www.threads.net/@kabawatbrush
🥁 Tumblr - https://www.tumblr.com/kabawatbrush
▶️ YouTube - https://www.youtube.com/@KabawatBrushCompany
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061  / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD 
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd. 
+91-9004590039 
Follow us on Social Media 
 🌐 Website - https://tvminfo.com/
📸 Instagram - https://www.instagram.com/tvm_infosolution/
📘 Facebook - https://www.facebook.com/people/Tvm-Info-Solutions-Pvt-Ltd/61555896761755/
🔗 Linkedin - https://in.linkedin.com/company/tvminfo
▶️ Youtube - https://www.youtube.com/@tvminfosolutions
0 notes
freemodapks · 4 months ago
Text
ईमानदारी से पैसा कमाने का तरीका, घर बैठे बनें करोड़पति इन 11 तरीकों से (2024)
ईमानदारी से पैसा कमाने का तरीका: इज्जत से पैसा हर कोई कमाना चाहता है और पैसा कितनी अहमियत रखता है यह सब आप जानते हैं दुनिया में शायद ही कोई ऐसा इंसान होगा जिसे पैसा नहीं चाहिए। पैसा आपकी लाइफ स्टाइल को परफेक्ट करता है अवर लाइफ स्टाइल में आपको खुशी दे सकता है लेकिन एक बात पक्की है यह पैसे से सब कुछ नहीं खरीदा जा सकता। आज के टाइम में ईमानदारी से पैसा कमाना बहुत ही कम लोगों में देखने को मिलता है।
ईमानदारी से पैसा कमाने का तरीका एक ऐसा तरीका है जिससे आप न सिर्फ आप पैसा कमाते हैं बल्कि इसके साथ-साथ समाज में रिस्पेक्ट भी कमाते हैं। ईमानदारी से पैसा कमाना उन लोगों के लिए नहीं है जो सिर्फ सोचते हैं बिना कुछ किया उन्हें सब कुछ मिल जाएगा सच्चाई तो यह है कि बिना कुछ किया जीवन में कुछ भी नहीं मिलता ईमानदारी से पैसा कमाने के लिए आपको कड़ी मेहनत करनी होती है तब जाकर आपको जीवन में कर पाते हैं।
आज के इस आर्टिकल में मैं आपको ईमानदारी से पैसा कमाने के ऐसे तरीके बताने वाला हूं जिससे आप बहुत ही आसानी से ईमानदारी से पैसा कमा सकते हैं। जिसका इस्तेमाल करके आप ईमानदारी से अपने पैसे से पैसा कमा सकते हैं हमारे द्वारा बताया गया यह तरीका 100% लीजेंड है।
ये भी पढ़ें: Instagram Se Paise Kaise Kamaye, इन 8 तरीकों से 2024 में करोड़पति बनिए
1. कोचिंग पढ़ा कर लाखों रुपए कमाएं
अगर आप 6th क्लास से लेकर 10th तक के स्टूडेंट्स को कोचिंग पढ़ाते हैं तो आप बहुत अच्छा प्रॉफिट मार्जिन कमा सकते हैं। मैं यहाँ होम ट्यूशन की बात कर रहा हूं। अगर आपको 5 से 10 बच्चे भी मिल जाते हैं तो आप 1 घंटे पढ़ करके 2000 हजार से 25,000 तक एक दिन में कमा सकते हो। इसके अलावा आप चाहो तो किड्स कोचिंग भी खोल करके अच्छा खासा पैसा कमा सकते हो। अगर आप��े 10th और 12th के बच्चो को भी पढ़ना स्टार्ट कर दिया तो आप घर बैठ कर ही लाखो तक महीने का कमा सकते हो।
Requirements:
कोचिंग सेंटर में एक बेहतरीन टेबल और मेंच होना चाहिए इसमें बैठने की उचित व्यवस्था पानी की व्यवस्था, बेंच, कुर्सी, टेबल, लाइट्स, पंखे, और वाशरूम शामिल हैं।
कोचिंग सेंटर में बेहतरीन पंखे की सुविधा और बिजली की सुविधा होनी चाहिए।
टेस्ट से पहले छात्रों को उस टेस्ट के डिफ़िकल्टी लेवल के बारे में बताना होगा।
छात्र छात्रों की सुरक्षा के लिए कोचिंग सेंटर में कैमरे लगाए जा सकते हैं जिससे यह उसे कोचिंग के छात्रों की सुरक्षा को और बढ़ावा देता है।
Income:
2000 हजार से 25,000 रुपये Per Hour
2. लाइब्रेरी खोलकर पैसे कमाएं
इसके आलावा आप इसकी टाइमिंग फिक्स कर सकते हैं। बहुत सी लाइब्रेरी में इसकी टाइमिंग 8 घंटे की या फिर 12 घंटे की देते हैं और फिर उसके हिसाब से ही पेमेंट फिक्स कर देते हैं और मंथली पेमेंट रहता है। जिस तरीके से लोग जिम का पेमेंट देते हैं उसी तरीके से लोग लाइब्रेरी का पेमेंट देते हैं। अगर आप एक स्टूडेंट से 1000 रुपये लेते हैं तो आप 100 स्टूडेंट से 100,000 रुपये तक कमा सकते हैं। स्टूडेंट को अगर आपकी लाइब्रेरी में प्रॉपर सुविधा मिलेगी तो वह स्टूडेंट आपकी लाइब्रेरी में जॉइन रहेगा।
लाइब्रेरी में बच्चे लगभग 5 से 6 घंटे तक अपने पढ़ाई को एक कुर्सी पर टेबल पर बैठकर गुजरते हैं और ऐसे में उनकी फर्नीचर बहुत ही आरामदायक होनी चाहिए जैसे की उनके पास एक डेस्क होने चाहिए और साथ में एक आरामदायक कुर्सी और उनके पैर को कंफर्टेबल रखने के लिए एक फ्लैट फ्लोर होना चाहिए।
Requirement:
लाइब्रेरी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी के आसपास वाले जगहों पर होने चाहिए ताकि पढ़ने वाले छात्र आपकी लाइब्रेरी तक पहुंच सकें।
लाइब्रेरी एक ऐसी जगह होना चाहिए जहां सोर सरावा बिल्कुल भी ना हो, लाइब्रेरी शांति वाली जगह पर होना चाहिए जिससे स्टूडेंट का फोकस सिर्उफ नकी स्टडी पर हो।
लाइब्रेरी में सेल्फ स्टडी करने वाले ही युवाएं आते हैं छात्रों की मांग के अनुसार लाइब्रेरी संचालक किताबों, पेपर, मासिक मैगजिन, वाई-फाई जैसी सुविधा उपलब्होनी चाहिए।
लाइब्रेरी में वाई-फाई और लाइट तकनीकी जैसी आदि चीजों की सुविधा होनी चाहिए।
लाइब्रेरी में कोई भी शोर सराव करने वाली वास्तु नही होनी चाहिए जैसे कि कूलर आदि ना हो जिससे स्टूडेंट्स को पढ़ाई करने में किसी प्रकार की कोई परेशानी न हो।
Income:
पर स्टूडेंट से 1000 रुपये लेते हैं तो आप 100 स्टूडेंट से 100,000 रुपये आसानी से कमा सकते हैं।
ये भी पढ़ें: (35 तरीके) ऑनलाइन पैसे कैसे कमाए? 2024 में हर ��हीने घर बैठे कमाओ लाखो रुपये
3. फिल्टर्ड पानी से लाखो रुपये कमाएं
भयंकर बीमारियों से बचने के लिए और खुद को स्वस्थ रखने के लिए हर कोई प्यूरीफाइड पानी पीना ही पसंद करता है। भारत में बोतल बंद पानी का बिजनेस सालाना 20 फ़ीसदी की दर से पढ़ रहा है। एक लीटर के पानी की बोतल का बाजार में 75 फीसदी हिस्सेदारी है। ईमानदारी से पैसा कमाने का तरीका यह बहुत बेहतर है। मार्केट में पाउच से लेकर 20 लीटर की बोतल तक मुहैया कराई जा रही है।
अगर आपके पास 150 रेगुलर कस्टमर हैं और हर दिन प्रति व्यक्ति एक कंटेनर खरीदता है और प्रति कंटेनर की कीमत 25 रुपये है तो हर महीने में आप 1,12,500 रुपये बहुत ही आसानी से कमा सकते हैं।
Requirements:
आप मिनरल वाटर का बिजनेस शुरू करने के लिए सबसे पहले एक कंपनी बना लें।
कंपनी एक्ट के तहत आप इसका रजिस्ट्रेशन करा लें।
कंपनी का पैन नंबर और GST नंबर जैसी तमाम औपचारिक ताएँ कर लें।
इसके लिए आप बोरिंग आरो और चिलर मशीन और कैन आदि रखने के ल���ए 1000 से 1500 वर्ग फुट की जगह होनी चाहिए ताकि पानी के लिए स्टोरेज के लिए टंकियां बनायीं जा सकें।
Income:
₹1,12,500 प्रति रेगुलर कस्टमर
4. पशुपालन करके पैसे कमाएं
अगर आपके पास पर्याप्त जमीन है तो आप आसानी से 20 से 30 हजार रुपये खर्च करके आप एक आधुनिक डेयरी का निर्माण कर सकते हैं। इसके आलावा आप पशुपालन करके दूध दही पनीर बना सकते हैं मार्केट में जिसकी काफी डिमांड है। पशुपालन करके आप कितना कमा सकते हैं इसका कोई अंदाजा लगाया जा सकता। यदि आप 10 से 20 गाय का पालन करते हैं तो सामान्यतः 30 से 50 हजार रूपए हर महीने कमाई की जा सकती है।
Requirements:
अगर आप पशुपालन में अपना बिजनेस स्टार्ट करना चाहते हैं तो उसके लिए आपको अपने पशु की नस्ल का चुनाव काफ़ी ध्यान से करना चाहिए। हर नस्ल का पशु अच्छा एवं ज्यादा दूध नहीं दे सकता। इसलिए आप पशु की नस्ल चुनते समय सावधानी बरतें।
पशुपालन से बिजनेस स्टार्ट करने के लिए आप अपने पशुओं को अच्छा चारा व दाना पानी देते हैं तो उससे न केवल उनकी सेहत अच्छी रहती है बल्कि पशु की उत्पादक क्षमता भी कई गुना बढ़ जाती है।
पशुपालन करते समय आप आपने पशु को सही मात्रा में पोषण आहार ही खिलाएं जिससे आपके पशु का स्वस्थ्य भी अच्छा रहेगा और आपको मुनाफा भी अधिक प्राप्त होगा।
पशु पालन के लिए सबसे जरूरी बात यह होती है के आप अपने पशु को सही समय आने पर उसे सभी आवश्यक टीके लगवाएं उसको लू लगने से बचाएं और चारा पर्याप्त मात्रा में दे ताकि उसक��� स्वास्थ ठीक बना रहे।
Income:
यदि आप 10 से 20 गाय का पालन करते हैं तो सामान्यतः 30 से 50 हजार रूपए हर महीने कमाई की जा सकती है।
5. किराना स्टोर खोलकर कमाएं हजारो रुपए
किराना दुकान वैसे तो गाँव और शहर में भी अच्छी चलती है लेकिन इन दोनों जगहों से बेहतर छोटे शहर में चलती है। अगर आप छोटे शहर में किराने की दुकान करते हैं तो आप 5000 से 6000 रूपए प्रतिदिन कमा सकते हैं। कमोबेश मार्जिन के आधार पर अगर दिन का 500 रूपए भी अगर आप कमाई कर रहें हैं तो महीने में आपकी कमाई 15000 से 20,000 रूपए तक हो सकती है।
Requirements:
आपकी दुकान छोटे शहर में हो या बड़े शहर में दुकान की इनकम कई कारणों पर निर्भर करती है। जैसे की आपकी दुकान की लोकेशन, दुकान में प्रोडक्ट की वैराइटी कितनी है आपके कस्टमर के प्रति व्यवहार कैसा है आदि।
आप अपनी किराना दुकान को ऐसी जगह पर खोलने का भी डिसीजन ले सकते हैं जहां पहले से ही दस अन्य रिटेलर्स हैं बस शर्त यह है की इलाका अच्छी तरह से आबादी वाला हो और एक और किराना प्रोवाइडर के लिए भरपूर गुंजाइश हो।
यदि आप किराना स्टोर बिजनेस को प्रॉफिटेबल बनाना चाहते हैं तो कस्टमर प्रेफरेंस को समझना बहुत जरूरी है। कस्टमर के ओवरऑल प्रिफरेंस को समझे और उन ब्रांड या प्रोडक्ट्स की पेशकश करें जो उनकी पसंद के हिसाब से होंगे।
भारत के विभिन्न राज्यों में नगरपालिकाओं द्वारा एक्सचेंज परमिट जारी किए जाते हैं और इन्हें नगरपालिका विशेषज्ञों से प्राप्त किया जाना चाहिए। प्रक्रिया बहुत लंबी नहीं है लेकिन आपके क्षेत्र के आधार पर लाइसेंस प्राप्त करने में लगभग 6-8 दिन लगते हैं।
Income:
अगर आप एक दिन का 500 रूपए भी कमा रहें हैं तो महीने में आपकी कमाई 15000 से 20,000 रूपए तक हो सकती है। लेकिन इसकी कमाई आपके इलाके पर निर्भर करती है आप इससे अधिक भी कमा सकते हैं।
6. फल बेचकर कमाएं हजारो रुपए
अभी के समय में फल का भी मूल्य तेजी गति से बढ़ रहा है इसलिए आप फल की खेती करके फलों को मार्केट में बेचकर अच्छे खासे पैसे कमा सकते हैं। फल की दुकान चलाकर आप रोज़ाना 3 हज़ार रुपये की कमाई की जा सकती है। इसमें करीब 30-40 प्रतिशत की बचत होती है। एक फल विक्रेता सेब और संतरे खरीदने के लिए 500 रुपये की पूंजी लगा सकता है और सीज़नल फल बेचकर रोज़ाना 2-3 हज़ार रुपये तक की कमाई की जा सकती है।
Requirements:
अगर आप रोज़ाना 2,000 पाउंड से ज़्यादा ताज़े या जमे हुए फल और सब्ज़ियां खरीदते या बेचते हैं तो आपको PACA लाइसेंस लेना होगा।
अपने बिजेनस को बेहतर करने के लिए आपको फलों को आकर्षक तरीके से पैकेज करना है ताकि इसमें कोई खराबी ना आये और बेहतरीन दिखे।
ग्राहकों के लिए अपना व्यहवार अच्छा रखें उनसे प्यार से बातें कर��ं।
दुकान में फलों की कीमतों में ज़्यादा बदलाव न करें।
Income:
एक फल विक्रेता सेब और संतरे खरीदने के लिए 500 रुपये की पूंजी लगा सकता है और आप सीज़नल फल बेचकर रोज़ाना 2-3 हज़ार रुपये तक की कमाई की जा सकती है। जिसकी महीने पर कमाई 60 से 90 हजार रुपये तक कमा सकते हैं।
7. आटा चक्की के बिजनेस से हजारो कमाएं
आपको इस बिजेनस में पैसे बहुत ही कम निवेश करने होते हैं आपको केवल चक्की मशीन और इससे जुड़े सामान के लिए वन-टाइम इन्वेस्ट करना पड़ता है। इसमें आप अच्छी खासी कमाई कर सकते हैं। अगर आप एक बड़े आकर की मशीन खरीदते हैं उसका खर्चा लगभग 20000 से लेकर ₹25000 के बीच होगी। इसके अलावा आज छोटे मशीन की कीमत ₹15000 है इसलिए हम कह सकते हैं कि निवेश के नजर से यह बिजनेस आपके लिए करना काफी सहज होगा।
Requirements:
आटा चक्की का बिजनेस स्टार्ट करने के लिए शुरुआत में आटा चक्की की मशीन और दूसरे ज़रूरी सामानों पर करीब 50,000 रुपये से 1 लाख रुपये तक खर्च हो सकते हैं।
उस आटा की चक्की से आप ज्वार, गेहूं, बाजरा, जैसे अनाज खरीदकर उनका आटा पीसकर भी कमाई की जा सकती है जिससे आप अच्छी कमाई कर लेंगे।
अगर आप खुद के गेहूं पीसकर बेचते हैं तो आप महीने के लाखो रुपये कमा सकते हैं।
अगर आप आटा चक्की का बिजेनस छोटे पैमाने पर भी स्टार्ट करते हैं तो आप अच्छी खासी कमाई कर सकते हैं।
Income:
आटा चक्की के इस बिजनेस में आप छोटे स्तर पर 50 से 70 हजार रूपये महीने का बड़ी ही आसानी से कमा सकते हैं।
ये भी पढ़े: अनपढ़ पैसे कैसे कमाए, जानिए 20+ आसान तरीके और कमाईये 1 लाखों रूपए महीना
8. कॉस्मेटिक की दुकान खोलकर लाखो रुपये कमाएं
मसलन कॉस्मेटिक्स के सम्मान में आप को आपको लागत कम लगाने पड़ते हैं और मुनाफा ज्यादा मिलता है। क्योंकि कॉस्मेटिक के सारे सामान प्रिंट रेट पर ही बाजार में बिकते हैं। जिसमें लोगों के लिए बारगेनिंग की कोई गुंजाइश नहीं होते हैं। भारत में कॉस्मेटिक का बिजनेस काफी फायदेमंद है जिसमें आप औसतन 20% से 70% का फ़ायदा होता है। आप ग्रामीण क्षेत्र में भी आप कॉस्मेटिक की दुकान खोलकर महीने में 50,000 से लेकर 70,000 हजार रुपये कमा सकते हैं।
Requirements:
कॉस्मेटिक की दुकान खोलने के लिए सबसे पहले आप व्यस्त जगह चुने जहाँ आपकी दुकान पर कस्टमर आसानी से पहुंच सकें।
कॉ��्मेटिक की दुकान के अंदर और बाहर कॉस्मेटिक के प्रोडक्ट की अच्छी सजावट करें जिससे दुकान दिखने में और बेहतर लगेगी।+
अच्छे सप्लायर से सस्ते से महंगे तक सभी तरह के सामान रखें।
कॉस्मेटिक ब्रैंड बनाने के लिए एक नाम, लोगो, वेबसाइट, और मार्केटिंग एसेट तैयार करें।
कॉस्मेटिक की दुकान में मेकअप प्रोडक्ट बैक क्रीम, फेस पाउडर, फेस वॉश, मेकअप रिमूव, इत्यादि जैसे प्रोडक्ट होने चाहिए।
Income:
ग्रामीण क्षेत्र में भी आप कॉस्मेटिक की दुकान खोलकर महीने में 50,000 से लेकर 70,000 हजार रुपये कमा सकते हैं।
9. मोबाइल रिपेयरिंग की दुकान खोलकर लाखो रुपये कमाएं
आज के समय में मोबाइल का इस्तेमाल बड़े से लेकर छोटे बच्चे तक कर रहे हैं जिसमें आए ��िन कुछ न कुछ खराबी आती रहती है। ऐसे में अगर आप अपने घर के आसपास भी कहीं मोबाइल रिपेयरिंग की दुकान खोलकर बैठ जाएंगे तब भी आप महीने का अच्छा खासा पैसा कमा सकते हैं। ईमानदारी से पैसा कमाने का तरीका बहुत ही बदिया है जिसमे आप पैसे के साथ साथ इज्ज़त भी कमाते हैं।
मोबाइल रिपेयरिंग बिजनेस में मोबाइल की बढ़ती डिमांड के हिसाब से देखा जाए तो काफी बढ़ोतरी आने वाली है। इसलिए इस बिजनेस में प्रॉफिट कामना और बिजनेस को अच्छे से करो करना बहुत ही आसान है। लेकिन इस बिजनेस में प्रॉफिट के लिए हमें बहुत सारे अलग-अलग फैक्ट्स पर ध्यान देना होगा।
Requirements:
मोबाइल रिपेयरिंग की दुकान खोलने के लिए सबसे पहले आपकी लोकेशन ठीक जगह होनी चाहिए जिससे कि आपकी दुकान पर कस्टमर आसानी से पहुंच सके।
आप जहां रहते हैं, वहां फ़ोन रिपेयरिंग के लिए ज़रूरी लाइसेंस और परमिट लेने की ज़रूरत हो सकती है।
इसमें आपकोकुछ ज़रूरी हार्डवेयर रखने होंगे। जैसे कि इसमें स्क्रूड्राइवर, स्पूज़र, चिमटी, क्लैंप सेट, मैग्नीफ़ाइंग ग्लास, मल्टी-बिट किट, और ESD मैट बैंक जैसी चीज़ें शामिल हैं।
मोबाइल रिपेयरिंग में डिप्लोमा कोर्स करने से आपको इस क्षेत्र में ज़्यादा जानकारी मिलेगी कई संस्थान मोबाइल रिपेयरिंग कोर्स कराते हैं।
इसके अलावा आप किसी दुकान पर कुछ दिन का अनुभव लेकर भी अपने मोबाइल रिपेयरिंग की दुकान खोल सकते हैं।
Income:
अगर आप एक महीने में 1 लाख का बिजनेस करते हैं तो आप 45 से 60 हजाररुपए के बीच मुनाफा कमा सकते हैं।
ये भी पढ़ें: 35+ Paisa Kamane Wala Apps: घर बैठे कमाएं लाखो रुपये, रोजाना ₹5500 तक Earning
10. ईट का भट्टा खोलकर करोड़ों रुपए कमाएं
अगर आप ईद का भट्टा खोलते हैं तो आप इसे भी महीने का लाखों रुपए कमा सकते हैं। ईटों के भट्टे का बिजनेस इंडिया सबसे ज्यादा चलने वाले बिजनेस में से एक है। इंडिया एक विकाश उद्देश है यहाँ पर बड़ी मात्रा में कंस्ट्रक्शन हो रह अहै जैउसे घर बन रहे हैं बिल्डिंग के बन रही है पुल बन रहे हैं रोड बन रहे हैं ऐसे बहुत ज्यादा कंस्ट्रक्शन हो रहा है इसलिए आज इंडिया के अंदर कंस्ट्रक्शन रॉ मटेरियल की बहुत ज्यादा रिक्वायरमेंट है।
इस बिजेनस को करना कोई कठिन काम नही बस मेहनत की करनी होगी व आपको नए एजेंट बनाने पड़ेगा जिससे आपकी ईटों की बिक्री बढ़ेगी। इस बिजनेस में कमाई आपकी बिक्री पर निर्भर करती है आप जितनी ट बेचेगौ आपकी कमाई जितनी होगी। फिर भी मान लीजिये आप लगभग महीने का 1 लाख रुपये ��मा सकते हैं।
Requirements:
ईट का भट्टा लगाने के लिए सबसे जरूरी बात आपके पास लाइसेंस होना चाहिए इसके लिए, हरियाणा में निवेशक को investharyana.in पोर्टल पर रजिस्टर करना होगा और फिर एक आवेदन पत्र भरना होगा।
ईट का भट्टे का बिजनेस शुरू करने के लिए भारत में सबसे बड़ा कोयले का उपभोक्ता है।
ईंट बनाने के लिए प्रौद्योगिकी में लगातार बदलाव लाने की ज़रूरत होती है।
ईट बनाने के लिए बहुत से परिजनों की जरूरत होती है।
Income:
इस बिजनेस में कमाई आपकी बिक्री पर निर्भर करती है आप जितनी ट बेचेगौ आपकी कमाई जितनी होगी। फिर भी मान लीजिये आप लगभग महीने का 1 लाख रुपये कमा सकते हैं।
11. मैरिज हॉल बनाकर करोड़ों हजारो रुपये
अगर बात करें मैरिज हॉल में कितना प्रॉफिट होगा तो यह आपके ग्राहकों पर निर्भर करता है कि आपके पास कितनी बुकिंग आती हैं। एक मैरिज हॉल की बुकिंग 40 से ₹50000 शादी के लिए होती है जबकि 25 से ₹30000 बर्थडे छोटे फंक्शन जैसे एनिवर्सरी आदि का चार्ज किया जाता है। इस तरह यदि आपके पास साल भर में सब मिलकर 30 बुकिंग भी आ जाए तो आप साल का 12 से 15 लख रुपए तक का प्रॉफिट कमा सकते हैं। ईमानदारी से पैसा कमाने का तरीका शनदार है।
Requirements:
आपके मैरिज हॉल में बड़े सुंदर बड़े बड़े रूम होने चाहिए जिसमें ज्यादा से ज्यादा संख्या में लोग एक साथ बैठ सके यह एक जरूरी सुविधा है।
आपके मैरिज हॉल की सजावट ऐसी होनी चाहिए की जो भी एक बार देखे वो आपके ही मैरिज हॉल को बुक करने की सोचे। अच्छी सजावट आपके ग्राहकों को तेज़ी से बढ़ा सकती है।
आपके मैरिज हॉल में साफ और अच्छे खान पान की सुविधा होनी चाहिए। इसके साथ ही एक मेनू जरुर होना चहिये जिससे आपके कस्टमर अपने पसंद का खाना चुन सकें।
आपके मैरिज हॉल में के पार्किंग सुविधा होनी चाहिए ताकि आने वाले गेस्ट को अपने वाहन खड़े करने में किसी प्रकार की कोई परेशानी ना हो।
मैरिज हॉल में मनोरजन के लिए डीजे स्टेज जरुर होना चाहिए जिसे कस्टमर एन्जॉय कर सकें और अच्छा अनुभव प्रदान करें।
Income:
एक शादी 40 से 50 हजार रुपये। अगर 40 बुकिंग भी आ जाए तो आप साल का 15 से 20 लख रुपए तक का प्रॉफिट कमा सकते हैं।
ये भी पढ़ें: Meesho Se Paise Kaise Kamaye – जानें Meesho से कमाई के 3 बेस्ट तरीके (₹60,000/Month)
Frequently Asked Questions (FAQs)
1 दिन में 1 लाख कैसे कमाएं?
यदि आप अपनी NFT बनाते हैं तो आप बिना पैसा लगाये इसके जरिये एक दिन में 1 लाख से अधिक भी कमा सकते हैं।
यदि आप स्टॉक मार्केट करते हैं तो आप एक दिन में से 1 लाख रुपये तक आसानी से कमा सकते हैं।
अगर आप फैन्टेसी खेलते हैं तो आप इसके जरिये रोजाना लाखों रुपये कमा सकते हैं।
इवेंट ब्लॉग्गिंग के ज़रिये 1 दिन में लाखों रुपये रोजाना कमाएं।
गांव में पैसे कैसे कमाएं?
गाँव में पैसे कमाने के लिए आप इन साधनों का इस्तेमाल करें जिससे आप अच्छा खासा पैसा कमा सकते हैं।
किराने का दुकान खोलकर गांव में में पैसा कमान�� का तरीका सबसे बेस्ट है।
घर बैठे आप गाँव में ही सिलाई और कढ़ाई का बिजनेस शुरू करके हजारो रुपये कमा सकते हैं।
आप अपने गाँव में डेयरी फार्म स्टार्ट करके रोजाना के हजारो रुपये कमा सकते हैं। गाँव में डेयरी फार्म बहुत अच्छा बिजेनस रहेगा।
खाद और बीज का दुकान खोलें। किसानो को खाद लेने के लिए गाँव से बहार जाना पढता है अगर आप खाद बीज की दुकान गाँव में खुलते हैं तो किसानो को ना बहार जाने की जरूरत पड़ेगी और आपका बिजेनस भी अच्छा चलेगा।
कौन सी दुकान सबसे ज्यादा चलती है?
सबसे ज्यादा चलने वाली दुकान जनरल स्टोर है यह एक सदाबहार और साल के पूरे 365 दिन सबसे ज्यादा चलने वाला बिज़नेस है। रोज़मर्रा सामान जनरल स्टोर पर आपको मिलता है जो हर किसी की जरूरत है। अगर आप अपने आसपास के क्षेत्र में थोड़ा सोच-समझ कर और एक जगह लेकर आसानी से जनरल स्टोर खोल सकते हैं।
सबसे ज्यादा मुनाफा देने वाला बिजनेस कौन सा है?
अब तक का सबसे ज्यादा कमाई देने वाला बिजेनस टिफिन सर्विश है। अगर आपको अच्छा खाना बनाना आता है और अप कुछ बिजेनस करने का प्लान कर रहे हैं तो आपके लिए टिफिन सर्विश का बिजेनस बहुत ही बेहतर है। इसमें आप महीने का लाखो रुपये तक कमा सकते हैं।
12 महीने चलने वाला बिजनेस कौन सा है?
12 महीनो तक चलने वाला बिजेनस जनरल स्टोर, बकरी पालन, सूखे मेवे का बिजनेस, सब्जी का बिजेनस, मोबाइल शॉप, मोबाइल रिपेरिंग, फोटोग्राफिक, ब्यूटी पार्लर इत्यादी।
निष्कर्ष
हमने आपको ईमानदारी से पैसा कमाने का तरीका बताया है जिसमे हमने 11 तरीके बताये हैं जिससे आप बहुत ही आसानी से हजारो से लाखो रुपये तक कमा सकते हैं। हमारे द्वारा बताया गया यह तरीका 100% लीजेंड है जिसका अगर आपने सही ढंग से और सोच समझ के अपने जोखिम पर आज अपने पैसे को इन्वेस्ट करते हैं तो आप अपने पैसे से पैसा कमा सकते हैं। Earn Money Wothout Investment in Hindi में जानने के लिए हमारी वेबसाइट AlamBlogger.in को विजित करते रहें।
0 notes
darshanpolicetime1 · 4 months ago
Text
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी १७ ते २७ डिसेंबरला - महासंवाद
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावा, असे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nirajnanal · 8 months ago
Text
Money in Mind & Mind in Money
तुम्हाला किती पैसे मिळतात,त्यातील किती पैशांची बचत करायची,कुठे किती गुंतवणूक करायची ,भविष्यात किती पैसे लागतील याचा तुम्ही विचार करता का? करत असाल तर अभिनंदन, करत नसाल तर असा विचार करायला सुरुवात करा. असा विचार करून कोणती कृती करायची याची माहिती तुम्हाला त्या विषयातील तज्ञ येथे देत राहतील. मी त्या विषयातील तज्ञ नाही, मी मनातील भावना आणि विचार यांचा अभ्यासक आहे. मनातील भावना कशा निर्माण होतात, त्रासदा��क भावना कशा बदलता येतात, भावनांचा आपल्या वागण्यावर कसा परिणाम होतो याची माहिती मी देऊ शकतो. पैसा,धन याविषयी देखील तुमच्या मनात ज्या भावना असतात त्यानुसार तुमचे वागणे होत असते. पैशांची बचत, गुंतवणूक, पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे अशा अनेक गोष्टीविषयी प्रत्येकाच्या मनातील भावना वेगळी असू शकते, त्यानुसार प्रायोरिटी, प्राधान्य क्रम बदलतात. तुमचे व्यक्तिमत्व,संस्कार, तुमची आर्थिक धोका पत्करण्याची तयारी, तुम्ही भविष्याचा विचार कसा करता, आणि याविषयीच्या तुमच्या भावना कशा महत्वाच्या असतात याची चर्चा आपण येथे करणार आहोत.
भविष्याचा विचार अवश्य करायला हवा, त्यासाठी आवश्यक बचत आणि गुंतवणूक करायला हवी. पण एखादा माणूस सतत हाच विचार करत राहिला तर तो वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. असा आनंद घ्यायचा असेल तर विचार करणे आणि मनात आपोआप विचार येणे यातील फरक समजायला हवा.तुम्हाला हा फरक समजतो का? मन विचारात असते त्यावेळी तुम्ही विचार करत असतं किंवा मनात विचार येत असतात. पैशविषयी विचार करायला हवा पण त्याबद्दल आपोआप कोणते विचार मनात अधिक येत राहतात याबद्दल सजगता विकसित करायला हवी. ती काशी विकसित करायची याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.
पैसे खर्च करून तुम्ही एखादा आनंददायी अनुभव विकत घेतला असेल पण त्यावेळी यासाठी इतका खर्च झाला आहे हाच विचार मनात येत राहिला आणि त्यावर तुम्ही विचार करत राहिलात तर खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात कारण असे विचार असताना आनंद अनुभवता येत नाही. भरकटणारे मन आनंदी नसते असे जगभरातील संशोधनात स्पष्ट होत आहेच पण तुम्हीही त्याचा अनुभव घेऊ शकता. कोणताही सुखद अनुभव घेताना लक्ष वर्तमान क्षणात कसे ठेवायचे या विषयी आपण येथे चर्चा करू. मात्र केवळ चर्चा पुरेशी नाही, त्यानुसार तुम्ही लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, किंवा मला आत्ता जसे पैसे मिळत आहेत तसे ते भविष्यात मिळतील का असे त्रासदायक विचार बहुसंख्य माणसांच्या मनात येत असतात. मग असे विचार येऊ नयेत म्हणून ड्रिंक, डान्स, सेक्स किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण सतत असे विचारांपासून पळून जाणे योग्य नसते, त्याचे अनेक दुष्परिणाम होत राहतात,मन दुसरीकडे वळवले तरी अबोध मनात ते विचार राहतात. त्यामुळे जाणीव होत नाही, जागृत मनाला समजत नाही असा मानसिक तणाव कायम राहतो. अशा तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात. ते कमी करायचे, टाळायचे असतील तर सतत ��्यस्त न राहता काहीवेळ काहीही न करता शांत बसायचे. त्यावेळी अज्ञ मनात जे काही आहे त्यानुसार जागृत मनात विचार येतात. या आपोआप येत राहणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लाटाना सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करता येते. हे कौशल्य कसे विकसित करायचे याची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील.
थोड्या कालावधीत भरपूर पैसे मिळायला हवेत असा विचार बरेच जण करत असतात. आर्थिक फसवणूक याच विचाराला बळी पडून होत असते. असे फसवणूक करणारे एक मोहजाल निर्माण करतात त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा भाग काहीकाळ कामच करत नाही.अशा वेळी भावनांची सजगता असेल तर हा लोभ टाळता येतो. एक वर्षात दुप्पट पैसे करून देणारी व्यक्ती खोटे दावे करते आहे,तिने काही वेळा असे पैसे दिले तरीही या व्यवहारात फसवणूक होऊ शकते हा विचार करणे सजगता असेल तरच शक्य होते.अशी भावनांची सजगता कशी विकसित करायची हे आपण येथे पाहू.
अशी फसवणूक होऊ शकते या विचाराने काही माणसे कुठेही गुंतवणूक करायला घाबरतात. काहीजण तर येणाऱ्या पैशांची बचत करणे सोडाच, न आलेला पैसा ही आधीच खर्च करून टाकतात. आज वापरा नंतर पैसे द्या अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत दिसत असतात. खिशात पैसे नसले तरीही खूप शॉपिंग करता येते. अशी क्रेडिट कार्ड सतत वापरण्याची मानसिकता का निर्माण होते, त्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, समृद्धी वाढवण्यासाठी अशी मानसिकता कशी धोकादायक असते, याचाही विचार आपण येथे करूया. शॉपिंग करणे हे देखील एक व्यसन आहे, ते केले नाही की अस्वस्थ वाटू लागते यामागे मेंदूतील काही रसायने कारणीभूत असतात, त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता.
माणसाचा मेंदू आळशी असतो, त्यामुळे तो फास्ट थिंकिंग करतो. त्यानुसार मनात येणाऱ्या विचारांचा प्रभाव माणसाच्या पूर्ण विचार प्रक्रियेवर राहतो. गुंतवणूक करताना कितीही तांत्रिक विश्लेषण केलेले असले तरीही निर्णय घेताना माणसे या फास्ट थिंकिंग नुसारच निर्णय घेतात. या विषयावर अनेक वर्षे संशोधन करून डॉ डनियल केनहमन यांनी थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्यासारखे अनेक जण बिहेवियर इकॉनॉमी म्हणजे आर्थिक व्यवहारांची मानसिकता आणि वर्तन या नवीन विषयात काम करत आहेत. त्यांचे निष्कर्ष आपण येथे सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यासाठी नियमितपणे येथे भेटत राहू.
0 notes
amit-convent · 1 year ago
Text
Tumblr media
37th नॅशनल गेम्स २०२३-२४, गोवा येथे सुरू असलेल्या योगासन स्पर्धेमद्ये आपल्या अमित स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थिनी कल्याणी चुटे ला पारंपरिक या प्रकारात रौप्य पदक🥈🥈व छकुली सेलोकरनी कांस्य पदक🥉🥉 प्राप्त केले 💐💐 वरिल विद्यार्थी अमित शाळेचा प्रांगणात प्रशिक्षक श्री. संदेश रमणजी खरे, सिध्दार्थ खरे याचां मार्गदर्शनाखाली सराव करतात यांच्या यशाबदल श्रीमती ताराबाई नखाते, आशिषजी नखाते, मधूकरजी डोये, सोनुताई नखाते शाळेचे मुखयाध्यापक श्री प्रमोदजी कडूकर सर यांनी शुभेच्छा दिल्या💐💐
0 notes
gitaacharaninmarathi · 7 months ago
Text
40. कर्तेपणाच्या भावनेचा त्याग   
श्लोक 2.48 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. या समत्वालाच योग म्हणतात. दुसऱ्या प्रकारे सांगायचे झाल्यास आपण द्वंद्वाशी नाते जोडणे थांबविले की आपण जे काही करू ते सुसंगत होत जाते.
आपले दैनंदिन आयुष्य म्हणजे निर्णय आणि पसंतींची एक मालिकाच असते. आपले सतत जागृत असलेले मन हे उपलब्ध पर्यायांमधून सतत काहीतरी निवडत असते आणि श्रीकृष्ण त्यांची वर्गवारी सुख-दु:ख, नफा-तोटा, जय-पराजय आणि यश-अपयश यांच्यात करतात (2.38).
समत्व म्हणजे या ध्रुवांना समान मानणे, सामान्यतः त्यांना ओलांडणे असे म्हटले जाते. जेव्हा ही जाणीव गहन होते, तेव्हा मन शक्तीहीन होते आणि निवडहीन जाणीव प्राप्त होते. जेव्हा आपण झोपेत किंवा नशेत असतो तेव्हा आपण फरक करण्याची क्षमता गमावतो. पण समत्व विभाजन करण्यास सक्षम असूनही विभाजन करत नाही. हे फक्त एक निरीक्षक/ दृष्टा बनून वर्तमान क्षणात जगत आहे.
कर्म करत असताना समत्व गाठण्यासाठीचा व्यावहारिक मार्ग म्हणजे कर्तेपणाची जाणिव त्यागणे आणि केवळ साक्षी बनून राहणे. एखाद्या नाटकात समरसतेने, झोकून देऊन, अचूकपणे आणि पूर्ण क्षमतेने काम करणे आहे, म्हणजेच उपलब्ध स्थितीत सर्वोत्कृष्ट काम करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे, आयुष्याच्या मोठ्या रंगमंचावर आपल्याला विविध भूमिका संपूर्ण समर्पणाने निभावाव्या लागतात. मग तो मुलगा/मुलगी, नवरा/बायको, पालक, मित्र, कर्मचारी, मालक, सहकारी, पर्यवेक्षक किंवा इतर कोणताही असू शकतो. एकाच दिवसात वेगवेगळ्या भूमिकेसाठी वेगवेगळे मुखवटे आपण चढवतो आणि प्रत्येक भूमिका निभावताना आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले पाहिजे आणि त्याचवेळी हे ही लक्षात ठेवले पाहिजे की आपली भूमिका ही या नाटकाचा केवळ एक भाग आहे.
जीवनात आम्हाला मिळालेल्या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही काही दिवस याचा सराव सुरू करू शकता आणि तुमच्या आयुष्या�� येणारा सुसंवाद स्वतः पाहू शकता.
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १६ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम भारत दौर्यावर आले असून, राष्ट्रपती भवनात आज त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी आणि षण्मुगरत्नम यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
मुंबई, चेन्नई,कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन म्हणजे देशप्रवेश प्रवासी विश्वास यंत्रणेचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अ��ित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होईल. या प्रणालीची अंमलबजावणी देशातल्या २१ विमानतळांवर केली जाणार आहे.
मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे. या मेळ्यात सरकार एकूण स्वच्छता तसंच भाविकांसाठी स्वच्छ आणि दर्जेदार जेवण पुरवण्यावर विशेष लक्ष देत आहे. या भव्य आणि दिव्य कुंभमेळ्यानं जगभराचं लक्ष वेधून घेतलं असून यात भाग घेण्यासाठी दहा देशांच्या एकवीस सदस्यांचं पथक आज संगमावर पवित्र स्नान करणार आहे.
महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’, या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे एक हजार ६२ नमुने विश्लेषणासाठी ताब्य��त घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.
केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीनं, डिजीटल इंडिया आपले सेवा केंद्र, हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजीटल इंडीया सेवा केंद्र बनवण्यात येणार असून, यात बॅंक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्ययावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या ���र्व ८७० ग्रामपंचायतीत एक डिजीटल प्रचार रथ फिरणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत ३४ क्षयरुग्ण आढळले, अशी माहिती, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग आहे.
चौदाव्या झेप साहित्य संमेलनाचं आयोजन येत्या एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं करण्यात आलं आहे. संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान तसंच साप्ताहिक झेप यांच्या वतीनं कवियित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे संमेलन आयोजित केलं जातं. या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांसह झेप पुरस्कांरांचं वितरण केलं जाणार आहे.
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १०० - १६ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.
तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचं अनुदान वाढवून एक कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. स्पर्धेत १६ महिला आणि १६ पुरुष संघ आणि ६०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्याच्या संघानी आपापल्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केलं.
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
Tumblr media
Virat Kohli : फायनलपूर्वी विराट कोहली २ सराव सत्रात का होता अनुपस्थित
1 note · View note
vewavethathiri · 2 years ago
Text
Tumblr media
Meditation helps to streamline the mind. For that, we practise focusing the mind on life force.
ध्यान मन सुव्यवस्थित करपाक आदार करता. ते खातीर आमी मन प्राणशक्��ीचेर केंद्रीत करपाची सराव करतात.
For more information contact Ph: +91 79044-02887 www.kundaliniyoga.edu.in #vewavethathiri #vewa #wavesofvethathiri #wcscaliyar #Vethathirimaharishikundaliniyoga #VMKY #wavesofvethathiri #vethapearls #kundaliniawakening #yogaformordernage #KayakalapamExercise #SimiplifedExercise #Meditation #yoga #transformurlife #transforamation #Selfdevelopment #aliyar #wscs #worldcommunityservicecentre #Simplifiedkundaliniyoga(sky) #Scienceandsprituality #selfrealization #selfactualization #Introspection #mindbodysoul
0 notes
svagrosolutions · 3 months ago
Text
सेंद्रिय शेतीचे फायदे
अलिकडच्या वर्षांत, सेंद्रिय शेतीला पारंपारिक ��ृषी पद्धतींचा एक शाश्वत पर्याय म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. पर्यावरण, आरोग्य आणि अन्नसुरक्षेबाबत जग अधिक जागरूक होत असताना, सेंद्रिय शेती हा एक उपाय म्हणून उभा राहतो ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होतो. पण सेंद्रिय शेतीचे नक्की फायदे काय? चला त्यांचा तपशीलवार शोध घेऊया.
पर्यावरण संरक्षण सेंद्रिय शेतीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम. पारंपारिक शेतीच्या विपरीत, जी कृत्रिम कीटकनाशके, तणनाशके आणि रासायनिक खतांवर जास्त अवलंबून असते, सेंद्रिय शेती या हानिकारक पदार्थांचा वापर टाळते. हे माती आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यास, जैवविविधता टिकवून ठेवण्यास आणि जमिनीचा ऱ्हास रोखण्यास मदत करते.
सेंद्रिय शेती पद्धती जसे की पीक रोटेशन, हिरवळीचे खत आणि कंपोस्टचा वापर यामुळे माती निरोगी, चांगले पाणी टिकवून ठेवणे आणि मातीची धूप कमी होते. या पद्धती इकोसिस्टमची अखंडता टिकवून ठेवण्यास आणि अधिक शाश्वत कृषी प्रणालीला प्रोत्साहन देण्यास मदत करतात.
आरोग्यदायी अन्न उत्पादन सेंद्रिय शेती कृत्रिम रसायने, कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) पासून मुक्त अन्न तयार करते. याचा अर्थ असा की तुम्ही वापरत असलेल्या अन्नामध्ये हानिकारक अवशेष असण्याची शक्यता कमी असते ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. सेंद्रिय अन्न देखील अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांमध्ये समृद्ध आहे, जे हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी महत्वाचे आहे.
सेंद्रिय शेती नैसर्गिक कीटक नियंत्रण आणि माती व्यवस्थापन तंत्रांवर अवलंबून असल्याने, उत्पादित केलेले अन्न बहुतेक वेळा अधिक चवदार आणि पौष्टिक असते. बरेच ग्राहक सेंद्रिय उत्पादन निवडतात कारण त्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.
मातीचे आरोग्य सुधारले सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीच्या आरोग्याला प्राधान्य असते. सेंद्रिय शेतकरी जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी कंपोस्टिंग, मल्चिंग आणि पीक रोटेशन यासारख्या तंत्रांचा वापर करतात. या पद्धती जमिनीतील सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पोषक सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळते आणि कृत्रिम खतांची गरज कमी होते.
मजबूत, उत्साही पिके वाढवण्यासाठी निरोगी माती महत्त्वाची आहे आणि कालांतराने सेंद्रिय शेतीमुळे मातीची उत्पादकता वाढते. हे पारंपारिक शेतीच्या विरुद्ध आहे, ज्यामुळे मातीची झीज होऊ शकते आणि रासायनिक खतांचा अतिवापर ��णि मोनोपीक पद्धतींमुळे सुपीकता कमी होते.
जैवविविधता संवर्धन सेंद्रिय शेती अधिक संतुलित आणि वैविध्यपूर्ण परिसंस्था निर्माण करून जैवविविधतेला प्रोत्साहन देते. जे शेतकरी सेंद्रिय शेतीचा सराव करतात ते सहसा कीटक नियंत्रणाच्या नैसर्गिक पद्धती वापरतात, जसे की लेडीबग आणि भक्षक बीटल सारख्या फायदेशीर कीटकांच्या उपस्थितीला प्रोत्साहन देणे. ते विविध प्रकारची पिके देखील वाढवतात, जी वनस्पती, कीटक आणि प्राण्यांच्या विस्तृत श्रेणीस समर्थन देतात.
हानिकारक रसायने टाळून, सेंद्रिय शेती पिकांच्या परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्या आणि फुलपाखरांसारखे स्थानिक वन्यजीव आणि परागकणांचे संरक्षण करण्यास मदत करते. सेंद्रिय शेतीद्वारे समर्थित मोठ्या जैवविविधतेमुळे इकोसिस्टम रोग, कीटक आणि बदलत्या हवामान परिस्थितीसाठी अधिक लवचिक बनते.
कार्बन फूटप्रिंट कमी करणे सेंद्रिय शेती पद्धती हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योगदान देतात आणि हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. सेंद्रिय शेती ही कृत्रिम खतांवर अवलंबून नसल्यामुळे, जे उत्पादनासाठी ऊर्जा-केंद्रित आहेत, त्यात सामान्यतः कमी कार्बन फूटप्रिंट असते. याव्यतिरिक्त, सेंद्रिय शेती पद्धती जसे की कृषी वनीकरण, मल्चिंग आणि कंपोस्टिंग जमिनीतील कार्बन वेगळे करण्यास मदत करतात.
शाश्वत शेती पद्धतींना चालना देऊन, सेंद्रिय शेती केवळ कार्बन कमी करण्यास हातभार लावत नाही तर हवामान बदलाच्या हानिकारक प्रभावांचा सामना करण्यास देखील मदत करते. हे पर्यावरणाच्या ऱ्हास विरुद्धच्या जागतिक लढ्यात एक महत्त्वाचे साधन बनते.
स्थानिक अर्थव्यवस्थेचे समर्थन करते सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्याची संधी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकते. सेंद्रिय शेततळे अनेकदा त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना शेतकरी बाजार, अन्न सहकारी संस्था आणि समुदाय-समर्थित कृषी (CSA) कार्यक्रमांद्वारे विकतात. यामुळे ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संबंध निर्माण होतो, स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य मोबदला मिळण्याची खात्री होते.
सेंद्रिय शेतीमुळे शेतीपासून वितरण, पॅकेजिंग आणि किरकोळ विक्रीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण होतात. हे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, लहान शेतात आणि समुदायांना टिकवून ठेवण्यास मदत करते.
वर्धित प्राणी कल्याण सेंद्रिय शेती केवळ वनस्पती-आधारित शेतीवर लक्ष केंद्रित करत नाही तर प्राण्यांच्या नैतिक उपचारांवर देखील भर देते. सेंद्रिय शेती प्रणालीमध्ये, पशुधनांना फिरण्यासाठी अधिक जागा दिली जाते आणि ते लहान पिंजरे किंवा गर्दीच्या कोठारांमध्ये मर्यादित नाहीत. त्यांना सेंद्रिय खाद्य दिले जाते आणि प्रतिजैविक किंवा ग्रोथ हार्मोन्सऐवजी नैसर्गिक उपायांनी उपचार केले जात���त.
सेंद्रिय शेतीला पाठिंबा देऊन, ग्राहक हे सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात की प्राणी मानवीय आणि नैसर्गिक वातावरणात वाढले आहेत, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन मिळते.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
नाशिक : पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=115677 नाशिक : पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू
नाशिकच्या ...
0 notes