‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
पुणे -शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाकडून आदेश येताच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी…
View On WordPress
0 notes
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन हजार कोटींची थकबाकी
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन हजार कोटींची थकबाकी
सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३० कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या ४७७ कोटी १९ लाखांचे चालू वीजबिल व ३५७२ कोटी ८४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. नव्याने आणलेल्या कृषिपंप वीजजोड धोरणानुसार येत्या मार्चपर्यंत यातील ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख…
View On WordPress
0 notes
यंत्रमागाचा वीजप्रश्न मार्गी; वस्त्रोद्योगातील अन्य प्रश्न सोडवण्याचे आव्हान
यंत्रमागाचा वीजप्रश्न मार्गी; वस्त्रोद्योगातील अन्य प्रश्न सोडवण्याचे आव्हान
यंत्रमागाचा वीजप्रश्न मार्गी; वस्त्रोद्योगातील अन्य प्रश्न सोडवण्याचे आव्हान
|| दयानंद लिपारे
वस्त्रोद्योगातील अन्य प्रश्न सोडवण्याचे आव्हान
कोल्हापूर : राज्यातील २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक वीजजोड भार असणाऱ्या यंत्रमागधारकांची वीज सवलत रद्द करण्याच्या वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी हा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.…
View On WordPress
0 notes
खानदेशात कृषिपंपांच्या वीजजोडसाठी शेतकऱ्यांची धावपळ
खानदेशात कृषिपंपांच्या वीजजोडसाठी शेतकऱ्यांची धावपळ
जळगाव ः खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडण्यांसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे कोरोना, दुष्काळी भागातील अतिपाणी उपसा अशी कारणे सांगण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना कृषिपंपांना नवे वीज जोड दिले जात नसल्याची स्थिती आहे.
जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवे वीजजोड मागणीचे प्रस्ताव गेले सात ते आठ महिने रखडले आहेत. मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने कार्यालयात…
View On WordPress
0 notes
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे ‘रास्ता रोको’
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे ‘रास्ता रोको’
सातारा : वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक वीज बिलांची वसुली व वीजजोड तोडण्याविरोधात शुक्रवारी (ता.१९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. कृष्णानगर येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी महावितरणचा निषेध केला.
कोरोना काळातील आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य जनतेला वीज बिले भरता आलेले नाही. त्यामुळे वीज वितरणची थकबाकी वाढली. त्यांनी मार्चअखेर डोळ्यासमोर ठेऊन वीज…
View On WordPress
0 notes