Tumgik
#विजय वर्मा
helputrust · 2 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media
बाल दिवस के अवसर पर हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा शेखर अस्पताल, इंदिरा नगर के संयुक्त तत्वावधान में निःशुल्क स्वास्थ्य जाँच शिविर का आयोजन किया गया | शेखर अस्पताल के प्रशिक्षित डॉक्टरों में डॉ विजय कुमार सिंह, डॉ पवन श्रीवास्तव, डॉ सी.एम. कोहली ने 15 वर्ष तक के बच्चों के दांतो तथा आंखों की जांच की तथा निःशुल्क परामर्श प्रदान किया । बच्चों को शेखर अस्पताल की तरफ से स्वास्थ्य डिस्काउंट कूपन भी दिया गया तथा सभी बच्चों को चॉकलेट गिफ्ट पैक प्रदान किया गया | सभी बच्चे गिफ्ट पाकर बहुत खुश हुए |
शिविर में दीपिका, मुस्कान, खुशी, अंबिका अवस्थी, उन्नति अवस्थी, नेहा नागर, शुभम, अनन्या, अंश सिंह पाल, आरुषि पाल, राशि, स्नेहा, रचित, अंशिका, परी, अंशिका, शिवानी, पल्लवी, अरुण, प्रिंस मौर्य, आरुषि, आर्या, अमन कश्यप, ललित, नवयांश, खुशी, नंदिनी, प्रियांश, अजीत, वर्धन, आकांक्षा, लक्ष्मी, संस्कार, प्रखर, प्रगति, आयुषी, प्रिंसि पाल, कपिल, आस्था चौरसिया, अक्षत चौरसिया, आराध्या शुक्ला सहित कुल 41 बच्चों ने सहभागिता की तथा इस आयोजन पर बच्चों के अभिभावकों ने हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट तथा शेखर अस्पताल के प्रयासों की बहुत सराहना की |
इस अवसर पर शेखर अस्पताल से प्रगति सिंह, संदीप रस्तोगी, शिवानी सिंह, रेनू वर्मा, जूली वर्मा, उजाला रावत तथा हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट के स्वयंसेवकों ने अपना बहुमूल्य योगदान दिया |
#बाल_दिवस2022 #childrenday #children #childrensday #kids #happychildrensday #child #happychildren #childhood #kid
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #HarshVardhanAgarwal #DrRupalAgarwal
www.helputrust.org
9 notes · View notes
livedistrictnews · 6 days
Video
youtube
LIVEDISTRICTNEWS समाज सेवी विजय वर्मा ने सीता रसोई पर बंटवाया भोजन
0 notes
saveralivehindi · 19 days
Text
IC-814 मालले पर Netflix के Content Head को सूचना एवं प्रसारण मंत्रालय ने किया तलब: सूत्र
सूत्र के मुताबिक वेब सीरीज IC-814 के कटेंट विवाद को लेकर सूचना एवं प्रसारण मंत्रालय(Ministry of Information & Broadcasting) ने Netflix  के Content Head को कल कवब किया है. यह जानकारी एनआईए के ऑफीसियल एक्स के अकाउंट पर साझा की गई है. क्या है मामला: पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, विजय वर्मा, दिया मिर्जा अभिनीत वेब सीरीज IC814 को ओटीटी प्लेटफार्म नेटफ्लिकर पर रिलीज कर दिया गया है. वेब सीरीज के रिलीज होते…
0 notes
tophindinews · 20 days
Text
विजय वर्मा की सीरीज IC 814 को मिल रही नफरत, फैक्ट्स के साथ क्यों हुआ खिलवाड़? आतंकियों के नाम रखे भोला और शंकर - NBT नवभारत टाइम्स (Navbharat Times)
http://dlvr.it/TCf762
0 notes
realtimesmedia · 28 days
Text
जन्मदिन पर अकबर को अधिवक्ताओं ने दी बधाई
पूर्व विधि मंत्री से मिलने पहुंचे समूह में रायपुर।कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व विधि मंत्री श्री मोहम्मद अकबर के जन्म दिवस के अवसर पर अधिवक्ताओं ने श्री मो.अकबर जी से मिलकर जन्मदिन पर बधाई और शुभकामनाएं प्रदान की। इस अवसर पर प्रमुख रूप से मनोज वर्मा,देवा देवंगन,यास्मीन बेगम,दाऊलाल साहू ,शमीम परवीन मोईनुद्दीन कुरैशी मनोज ठाकुर,राघवेंद्र सिंह रणवीर सिंह भामरा ,राकेश सिंह ,अजय जोशी,विजय…
0 notes
livenews24x7hindi · 1 month
Text
पहले सीटी बजाई, फिर कुर्ता फाड़कर किया डांस, तमन्ना को डांस करता देख खुद को रोक नहीं पाए ब्वॉयफ्रेंड विजय वर्मा
तमन्ना भाटिया और एक्टर विजय वर्मा का एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इस वीडियो में विजय वर्मा और तमन्ना को मस्ती करते देखा जा सकता है। तमन्ना गाने पर डांस करती नजर आ रही हैं और उनका डांस देख उनके बॉयफ्रेंड खुद को रोक नहीं पाए। स्वतंत्रता दिवस से ठीक एक दिन पहले रिलीज हुई ‘स्त्री 2’ ने पांच दिनों में ताबड़तोड़ कमाई कर ली है. फिल्म बॉक्स ऑफिस पर एक के बाद एक नए रिकॉर्ड बना रही है.…
0 notes
rightnewshindi · 2 months
Text
रोट्रैक्ट क्लब गोला यूथ ने कराई श्री चंद्र वर्मा की स्मृति शतरंज प्रतियोगिता, जानें किस खिलाड़ी ने पाया कौन सा स्थान
Uttar Pradesh News: गोला गोकर्णनाथ में रोट्रैक्ट क्लब गोला यूथ द्वारा डा श्री चंद्र वर्मा की स्मृति शतरंज प्रतियोगिता कराई गई थी। प्रतियोगिता 6 राउंड में कराई गई थी और 70 प्रतिभागियों ने हिस्सा लिया था। परिणामों के तहत मंजीत सिंह को पहले, विजय मौर्या दूसरे और त्रिवेणी बाजपेई को तीसरा स्थान मिला। अंडर 10 में पहले, दूसरे, तीसरे स्थान पर क्रमश सुयश शुक्ला, यशप्रकाश मिश्रा, रुद्राक्ष पाल रहे। अंडर…
0 notes
bikanerlive · 2 months
Text
संगीता सैन ने किया उप प्राचार्य का पदभार ग्रहण
बीकानेर श्रीमती संगीता सैन ने किया उप प्राचार्य का पदभार ग्रहण।राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालय बारह गवाड में व्याख्याता के पद पर कार्यरत श्रीमती संगीता सैन धर्मपत्नी संजय मारु (शारीरिक शिक्षक) ने उप प्राचार्य के पद पर पदोन्नति होने पर आज राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय रासीसर (नोखा) किया पदभार ग्रहण।भक्ति भाव सेवा समिति हनुम��न जी मंदिर गली जेल वेल बीकानेर के सदस्य विजय कुमार वर्मा सैन ने दी…
0 notes
100newsup · 3 months
Text
Mirzapur Season 3: त्यागी के किरदार में छाए विजय वर्मा, फैंस ने बरसाया प्यार!
नई दिल्ली: प्रतिभाशाली अभिनेता विजय वर्मा के मिर्जापुर सीजन 3 में त्यागी जी के रूप में नवीनतम किरदार ने दर्शकों को प्रभावित किया है। विजय वर्मा ने दूसरे सीजन में मिर्जापुर सीरीज में प्रवेश किया, जहां उन्होंने पहली बार दोहरी भूमिका निभाई। भरत त्यागी और शत्रुघ्न त्यागी के चित्रण के साथ, विजय दर्शकों के दिमाग पर अपनी छाप छोड़ने में कामयाब रहे। जैसे-जैसे यह श्रृंखला भारत के हृदयस्थल में सत्ता…
0 notes
navinsamachar · 3 months
Text
प्रवर और धीरज ने नैनीताल डिस्ट्रिक्ट बैडमिंटन चैंपियनशिप जीत किया राज्य प्रतियोगिता के लिये क्वालीफाई
नवीन समाचार, नैनीताल, 22 जून, 2024। हल्द्वानी के डीएसए फिटनेस क्लब में नैनीताल डिस्ट्रिक्ट बैडमिंटन एसोसियेशन द्वारा आयोजित डिस्ट्रिक्ट बैडमिंटन चैंपियनशिप-2024 के बालक युगल वर्ग में नैनीताल के प्रवर वर्मा और धीरज गोस्वामी की जोड़ी नेत दर्ज की है। उनकी यह जीत इसलिये भी महत्वपूर्ण है कि अक्सर नामी कोचिंग संस्थानों के खिलाड़ी ही ऐसी प्रतियोगिताओं में विजय पाते है, परन्तु जनपद के 200 से अधिक बैडमिंटन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sirjitendrayadav · 6 months
Text
0 notes
nationalistbharat · 6 months
Text
वरिष्ठ नेताओं के साथ पूर्व सांसद लवली आनंद ने थामा जदयू का दामन, शिवहर से लड़ सकती है लोकसभा चुनाव
पटना: सोमवार को प्रदेश कार्यालय, पटना में पूर्व सांसद लवली आनंद, उनके पुत्र अंशुमन आनंद एवं राजद के पूर्व जिला अध्यक्ष सुमित कुमार वर्मा ने जनता दल (यू0) का दामन थामा। पार्टी के प्रदेश अध्यक्ष उमेश सिंह कुशवाहा, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष सह सांसद रजीव रंजन सिंह ‘‘ललन’’ एवं बिहार सरकार के माननीय मंत्री सह वरिष्ठ नेता विजय कुमार चैधरी ने संयुक्त रूप से लवली आनंद एवं अन्य नेताओं को पार्टी की प्राथमिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
saveralivehindi · 19 days
Text
IC-814 The Kandahar Hijack: पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह और विजय वर्मा की वेब सीरीज कप टूटा लोगों का गुस्सा, जानें पूरा मामला
IC-814 The Kandahar Hijack: पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, विजय वर्मा, दिया मिर्जा अभिनीत वेब सीरीज IC814 को ओटीटी प्लेटफार्म नेटफ्लिकर पर रिलीज कर दिया गया है. वेब सीरीज के रिलीज होते ही इसे दर्शकों के विरोध का सामना करना पड़ रहा है. यह मामला कांधार हाईजैक में शामिर आतंकियों के नाम को लेकर है. लोगों का मानना है, कि इस हईजैक में आतंकी हिंदू नहीं थे, बता दें कि इस हाईजैक में शामिल आतंकियों का नाम…
0 notes
abhinews1 · 7 months
Text
मानवता को शर्मसार करती ममता सरकार- नायक
Tumblr media
मानवता को शर्मसार करती ममता सरकार- नायक
शाजापुर। बंगाल के संदेशखाली की हॉरर फाइल से आपकी रुह कांप जाएगी। आप सोच भी नहीं पाएंगे कि एक लोकतांत्रिक देश के एक राज्य में ऐसा भी हो सकता है। बंगाल में अभी जो हो रहा है उसे देखकर 90 के दशक में जो कश्मीर में हुआ उसकी यादें ताज़ा हो जाएगी पश्चिम बंगाल में ममता बनर्जी का शासन हिन्दुओ के लिए महिलाओं के लिए अति डरावना साबित हो रहा है। ममता का शासन निर्ममता का पर्याय साबित हो रहा है। ऐसी सरकार को बर्खास्त करना चाहिए। यह बात भाजपा जिलाध्यक्ष अशोक नायक ने शाजापुर के ट्रेफिक चौराहा पर पश्चिम बंगाल सरकार द्वारा संदेशखाली में महिलाओं पर किए जा रहे अत्याचार के खिलाफ धरना प्रदर्शन में बोल रहे थे। उन्होंने कहा कि संदेशखाली की घटना मानवता पर धब्बा है। भाजपा ही एक मात्र पार्टी है जो प्रखरता के साथ माताओं बहनों के साथ खड़ी है।  संदेशखाली में उनकी जमीनें छीनी गई, रेप हुये, महिलाओं के साथ इतनी क्रूरता हुई लेकिन क्या मजाल कि गठबंधन वाले कुछ बोल सके जो कुछ संदेशखाली में हो रहा है वो मात्र एक घटना नहीं बल्कि एक राजनीति सोच है, जो 78 वर्ष पूर्व नोआखाली से लेकर आज के संदेशखाली तक बंगाल के लिय नासूर बनती जा रही है ।शाहजहाँ शेख़ एक व्यक्ति नहीं एक प्रवृत्ति है जिसे  बंगाल में  एक विशेष प्रकार का सेक्युलर संरक्षण प्राप्त है ।पश्चिम बंगाल की ममता सरकार मानवता और हिन्दुओ की दुश्मन बन चुकी है पीड़ितों को न्याय मिलने की जगह जिन महिलाओं ने संदेशखाली में अपने ऊपर होते यौन शोषण के विरुद्ध आवाज़ उठायी उन्हीं पीड़ित महिलाओं पर एक महिला मुख्यमंत्री सत्ता का दुरुपयोग कर बंगाल पुलिस के माध्यम से डरा रही है, धमका रही है यहाँ तक कि उन पर झूठे केस कर अरेस्ट भी करवा रही है। ममता सरकार के कृत्यों से एकबात स्पष्ट है कि बंगाल अपराध अत्याचार ब्याभिचार और राक्षसों के लिए सुरक्षित स्थान बन चुका है। हलाकि हम किसी भी कीमत में ऐसा होने नही देगे अपराधियो को नाबूत करने का कार्य हर हाल में भाजपा करेगी। हम पश्चिम बंगाल की पीड़ितों के लिए आवाज बुलंद करते रहेंगे और अपराधियों को कड़ी से कड़ी सजा दिलाएंगे।  ममता बनर्जी के नेतृत्व में पश्चिम बंगाल जंगलराज से भी बदतर स्थिति में साँसें ले रहा है।संदेशखाली बताता है कि वामपंथियों ने अपने शासनकाल में पश्चिम बंगाल में जिस राजनीतिक हिंसा को ‘सामान्य’ बनाया, वह टीएमसी के शासनकाल में घर से महिलाओं को उठाकर, उनके सम्मान को तार तार करने की स्थिति तक जा चुका है। पश्चिम बंगाल की राजनीति में हिंसा किस कदर बैठी हुई है कि यह देश ने तब भी देखा था, जब विधानसभा चुनावों में टीएमसी की जीत सुनिश्चित होते ही विपक्षी दलों को वोट देने वालों को लक्षित कर हिंसा हुई थी। हत्याएँ और लूटपाट हुई थी। बड़े पैमाने पर लोगों को पलायन कर दूसरे राज्यों में शरण लेनी पड़ी थी।ऐसी एक कहावत है कि सैंया भए कोतवाल तो डर काहे का। सत्ता का संरक्षण दुर्दांत अपराधियो को मिलना और अपराधियों को बाचाने के लिए ममता सरकार का इस दर्जे तक जाना सभ्य समाज पर कलंक है। कार्यक्रम में भाजपा नेताओं ने संबोधित करते हुए पश्चिम बंगाल की ममता सरकार की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए राष्ट्रपति महोदय से इस सरकार को बर्खास्त करने की मांग की। इस अवसर पर जिला महामंत्री दिनेश शर्मा, संतोष बराड़ा, नपा अध्यक्ष प्रेम जैन, उपाध्यक्ष संतोष जोशी, जिला उपाध्यक्ष प्रदीप चंद्रवशी, गोपाल राजपूत, यमुना कछावा, चेतना शर्मा, मधु दवे, किरण पाटीदार, विजय जोशी, नवीन राठौर, आशुतोष श्रीवास्तव, राधेश्याम गुर्जर, कृपाल मेवाडा, रायसिंह मेवाडा, हरिओम गोठी, अर्पित परिहार, मोहन जादौन, रामप्रसाद चौधरी, किरण ठाकुर, कृष्णकांत कराड़ा, रमेश चमन, दीपक वर्मा, सोनू सोलंकी, रामचंद्र भावसार, उमेश टेलर, शैलेंद्र जैन राज, कौशल कसेरा, मुकेश दुबे, लोकेश शर्मा, दुष्यंत सोनी, पवन तवर, अजय चंदेल, धर्मेंद्र ठाकुर, भूपेंद्र मेडा, योगेश पाटीदार, पिरुलाल चौहान, रामस्वरूप पाटीदार,विश्वजीत जादौन, चिनेश जैन विक्रम कुशवाह, सहित आदि कार्यकर्ता उपस्थित थे।
Tumblr media
Read the full article
0 notes
newsplus21 · 7 months
Text
CG News: मुख्यमंत्री विष्णु देव साय ने की बड़ी घोषणा, दामाखेड़ा का नाम अब होगा कबीर धर्म नगर दामाखेड़ा
CG News: रायपुर: मुख्यमंत्री विष्णु देव साय आज बलौदाबाजार-भाटापारा जिला के दामाखेड़ा में माघपूर्णिमा के अवसर पर आयोजित होने वाले सद्गुरू कबीर संत समागम समारोह में शामिल हुए। धर्म गुरू पंथश्री प्रकाश मुनि नाम साहेब ने मुख्यमंत्री के रूप में पहली दफा दामाखेड़ा आगमन पर साय का कबीरपंथी समाज की ओर से आत्मीय स्वागत किया। मुख्यमंत्री विष्णु देव साय ने इस मौके पर दामाखेड़ा का नाम कबीर धर्म नगर दामाखेड़ा करने की घोषणा की।
उन्होंने पूर्व में स्वीकृत 22 करोड़ रूपये से अधिक लागत से बनने वाले कबीर सागर के निर्माण कार्य में तेजी लाने के निर्देश दिए। साय ने कहा कि दामाखेड़ा के 10 किलोमीटर की परिधि में कोई भी नया औद्योगिक प्रतिष्ठान शुरू न हो इसके लिए विचार किया जाएगा। समारोह में मुख्यमंत्री साय ने पंथश्री हुजूर प्रकाश मुनि नाम साहेब से छत्तीसगढ़ की तरक्की और खुशहाली के लिए आशीर्वाद लिया। इस मौके पर उप मुख्यमंत्री विजय शर्मा, केबिनेट मंत्री दयाल दास बघेल, सांसद सुनील सोनी, भाटापारा विधायक इंद्र कुमार साव, लुण्ड्रा विधायक प्रमोद मिंज, भाटापारा पूर्व विधायक शिवरतन शर्मा, पूर्व जिला पंचायत अध्यक्ष लक्ष्मी वर्मा ने भी दर्शन कर गुरू से आशीर्वाद प्राप्त किया।
CG News: मुख्यमंत्री विष्णु देव साय ने अपने उद्बोधन में कहा कि छत्तीसगढ़ प्रदेश का मुख्यमंत्री का दायित्व मुझे मिला है इस दायित्व से जनता की सेवा और प्रदेश के विकास के लिए हमेशा तत्पर रहूंगा। आप सभी के विश्वास और सहयोग से प्रदेश में विकास की गंगा बहाएंगे। उन्होंने ने कहा कि बचपन से ही मेरा जुड़ाव कबीर पंथ से रहा है और चौका आरती में शामिल होते रहा हूं। मेरे गृह ग्राम बगिया में कबीर पंथ के मुनियों का पदार्पण हुआ है जो मेरे लिए सौभाग्य की बात है। उन्होंने कहा कि एक छोटे से गांव के किसान के बेटे को आप लोगों ने मुख्यमंत्री का बड़ा दायित्व दिया है। इस चुनौतीपूर्ण जिम्मेदारी पर खरा उतरने में लिए आप सबका सहयोग और मार्गदर्शन मिलता रहे। जिस प्रकार से मोदी जी की गारंटी पर आपने विश्वास जताया है उसे आगे भी कायम रखते हुए सेवा का अवसर देते रहेंगे। हम सब मिलकर छत्तीसगढ़ को विकास के पथ पर आगे ले जाएंगे।
Read more: https://newsplus21.com/cg-news-chief-minister-vishnu-dev-sai-made-a-big/
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
पुढच्या पाच वर्षात विकसित भारताच्या दिशेनं उंच झेप घ्यायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी केंद्र सरकारने हटवली
नाशिक इथल्या पवित्र गोदावरी नदीची 'गोदा आरती' कायमस्वरूपी होणार
आणि
राजकोट कसोटीत भारताचा इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय
****
पुढचे पाच वर्ष देशासाठी महत्वपूर्ण असून, या काळात विकसित भारताच्या दिशेनं उंच झेप घ्यायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. गेल्या दहा वर्षात अनेक धाडसी निर्णय घेऊन एक टप्पा आपल्या सरकारनं गाठला आहे, देशासाठी आणखी खूप काही करायचं आहे, असं ते म्हणाले. देश आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा स्वीकार करुन भविष्य निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. त्याआधी या अधिवेशनात संमत झालेल्या ठरावात विरोधी पक्षावर कडाडून टीका करण्यात आली. त्यांच्या नकारात्मक, संकुचित आणि भ्रष्टवृत्तीमुळे देशाला योगदान देण्याची क्षमता विरोधकांमधे नाही, असं या ठरावात म्हटलं आहे.
****
जैन मुनी आचार्य विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या भक्तांसोबत असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनीही आचार्य विद्यासागर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आचार्य विद्यासागर यांनी प्रवचनं, लिखाण आणि काव्याच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केलं, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
कांद्याच्या निर्यातीवर टाकलेली बंदी केंद्र सरकारने मागे घेतली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने आज झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. देशात कांद्याचं उत्पादन घटल्यानं आणि भाववाढ ���ाल्यानं सरकारने आठ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी जाहीर केली होती. गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा साठा पाहता सरकारने ही बंदी उठवली आहे. यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे.
दरम्यान, कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. निर्यात बंदी होती तरी नाफेड मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. राज्य सरकारने साडेतीनशे रुपयांचं अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असल्याचं आजच्या निर्णयातून स्पष्ट झाल्याचं सांगून, विखे पाटील यांनी, केंद्र सरकारचे आभार मानले.
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या पवित्र गोदावरी नदीची 'गोदा आरती' कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला आहे. याबद्दलची कार्यवाही जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठका घेवून पाठपुरावा केला होता. आता या गोदा आरतीसाठी ११ प्लॅटफार्म तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट पथदिवे, तसंच एलईडी आणि विद्युतीकरण अशी कामं वेगाने करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीच्या वतीनं उद्या मुंबईत चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातले प्रतिनिधी, तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' यासह अन्य पुरस्कार येत्या २२ फेब्रुवारीला मुंबईत वरळी इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतंच राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी भारताने दुसरा डाव ४३० धावांवर घोषित करुन, इंग्लंडसमोर ५५६ धावांचं लक्ष्य ठेवलं. या डावात यशस्वी जयस्वालनं नाबाद २१४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १२२ धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजानं पाच, कुलदीप यादवनं दोन, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात ११२ धावा आणि दोन बळी, तर दुसऱ्या डावात पाच बळी घेणारा रविंद्र जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.
****
मलेशिया इथं आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं आज प्रथमच विजेतेपद मिळवलं आहे. आज या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला. आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनं पहिल्या एकेरीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय नोंदवत संघाला एक-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी नंतर दुहेरीची लढत जिंकून संघाला दोन-शून्य अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाला त्या नंतरच्या दोन सामन्यांत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अनमोल खरब हिनं पाचव्या निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्धी खे‍ळाडूवर मात करत भारतीय महिला संघाचा विजय निश्चित केला.
****
शिवजयंतीनिमित्त महासंस्कृती महोत्सवात नांदेड इथं नंदगिरी किल्ल्यावर सुरू छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत उद्या आयटीआय इथं रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन होणार आहे.
****
लातूर तालुक्यात निवळी इथल्या विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबिय उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं तब्बल २२ बैलांना कोंबून नांदेडकडे जाणारा ट्रक नागरिकांनी आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वारंगा फाटा इथं नागरिकांना अगोदरच याबाबत सूचना केली. त्यामुळे नागरिकांनी वारंगा फाटा इथं महामार्गावर काही वाहने आडवी उभी करून तो ट्रक अडवला.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी नगर पंचायत क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वराज्य सप्ताह राबवला जात आहे. या अंतर्गत आज शहरातल्या के एस के महाविद्यालयात छत्रपती शिवरायांवर आधारित रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रांगोळीतून शिवरायांचा इतिहास साकारण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेतून शिवविचारांचा जागर केला.
****
अमरावती जिल्ह्यात नांदगाव-खंडेश्वर-यवतमाळ मार्गावर आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात चार कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला. इतर दहा खेळाडू गंभीर जखमी झाले. अमरावती इथले हे खेळाडू यवतमाळ इथं एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सनं निघाले होते, समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सर ट्रकनं खेळाडूंच्या बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमी झालेल्या दहा कबड्डीपटूंना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी आज ही माहिती दिली. बहुविध शिक्षण, संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या अभियानात राज्यातल्या आणखी तीन विद्यापीठांची निवड झाली अशून, येत्या २० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी ते उच्च शिक्षणाविषयी तसंच विद्यापीठांविषयी संबोधित करणार आहेत.
****
0 notes