Tumgik
#वगळले;
homeloansguide101 · 2 months
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नस��ा तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक ��णि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहका���ना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
सांगलीतील ४ तालुके दुष्काळ यादीतून वगळले, उच्चस्तरीय चौकशी सुरू : आमदार बाबर
https://bharatlive.news/?p=184717 सांगलीतील ४ तालुके दुष्काळ यादीतून वगळले, उच्चस्तरीय चौकशी सुरू : आमदार ...
0 notes
loksutra · 3 years
Text
स्मार्ट जोडीमध्ये राहुल महाजन आणि त्यांची पत्नी नतालिया यांना पहिल्या बेदखल करण्यात येणार आहे
��्मार्ट जोडीमध्ये राहुल महाजन आणि त्यांची पत्नी नतालिया यांना पहिल्या बेदखल करण्यात येणार आहे
राहुल महाजन आणि नताल्याला स्मार्ट जोडीतून बाहेर काढणे: स्टार प्लसवर काही काळापूर्वी सुरू झालेला स्मार्ट जोडी हा रिअॅलिटी शो टीव्हीवर चांगली कामगिरी करत आहे. या शोसाठी विविध प्रांतातील जोडप्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. बॉलीवूड, टीव्ही, स्पोर्ट्स आणि सोशल मीडिया यांसारख्या क्षेत्रांतून आलेला जोडिया भरपूर मनोरंजन देत आहे. नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे-विकी जैन, भाग्यश्री-हिमालय, राहुल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
धनुष्यावर दावा सांगणाऱ्या केसरकरांच्या ऑफिसच्या बॅनर वरील धनुष्यबाण गायब
धनुष्यावर दावा सांगणाऱ्या केसरकरांच्या ऑफिसच्या बॅनर वरील धनुष्यबाण गायब
आपल्याला धनुष्य मिळणार नाही हे केसरकरांनी केले अप्रत्यक्ष मान्य सावंतवाडी : राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयावर बॅनर लावताना धनुष्यबाण हे चिन्ह वगळले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला धनुष्य मिळणार नाही हे अप्रत्यक्ष मान्य केले आहे. शिवसेनेच्या धनुष्यावर दावा सांगणाऱ्या केसरकरांची आता भाषा बदलली आहे. भविष्यात ते बाळासाहेबांना सुद्धा विसरले, तर त्यात वावगे वाटण्याची काहीच गरज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"काही फक्त एकदाच निवृत्त होतात": अमित मिश्रा यांची विराट कोहलीसाठी शाहिद आफ्रिदीच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया | क्रिकेट बातम्या
“काही फक्त एकदाच निवृत्त होतात”: अमित मिश्रा यांची विराट कोहलीसाठी शाहिद आफ्रिदीच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया | क्रिकेट बातम्या
एका दिवसानंतर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी भारतीय स्टारसाठी निवृत्तीचा काही सल्ला घेऊन बाहेर आले विराट कोहली, भारताचा माजी लेगस्पिनर अमित मिश्रा याने तिखट प्रत्युत्तर दिले. आफ्रिदी म्हणाला होता की कोहली, जेव्हा तो निवृत्त होण्याचा निर्णय घेतो तेव्हा ते उच्च पातळीवर केले पाहिजे आणि जेव्हा त्याला संघातून वगळले जात असेल तेव्हा ते येऊ नये. आफ्रिदीच्या कोट्सवरील बातमीवर प्रतिक्रिया…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार; योजनेतील जाचक अटी काढणार
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार; योजनेतील जाचक अटी काढणार
शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि.12 : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले  आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो, मोठा अपडेट समोर आला आहे
दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो, मोठा अपडेट समोर आला आहे
अजिंक्य रहाणे दुखापत: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सलामीवीर अजिंक्य रहाणे हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधून बाहेर पडला आहे. तसेच, जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकेरीच्या कसोटीतूनही त्याला वगळले जाऊ शकते. 14 मे रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाताकडून फलंदाजी करताना रहाणे जखमी झाला आणि 24 चेंडूत 28 धावा करून बाद झाला.…
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years
Text
10वी परीक्षेचे काही प्रश्न काढले, विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळतील
10वी परीक्षेचे काही प्रश्न काढले, विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळतील
नवी दिल्ली, सीबीएसईने सोमवारी दहावीच्या इंग्रजी परीक्षेतील उत्तीर्ण आणि संबंधित प्रश्न वगळले आणि (CBSE Paper Issue) त्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेतला. कथितपणे “लिंग स्टिरियोटाइप” ला प्रोत्साहन देणार्‍या आणि “प्रतिगामी विचारांना” समर्थन देणार्‍या प्रश्नांवरील वादानंतर बोर्डाचे हे पाऊल पुढे आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (SBSE) रविवारी हे प्रकरण विषय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळले
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळले
मंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र बऱ्यापैकी असताना, यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेतून सूर्यफुलाला तर वगळलेच. पण तालुक्यात अस्तित्वातच नसलेल्या कापूस पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ही निवड नेमकी कशाआधारे केली जाते, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.  मंगळवेढा तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर हा दुष्काळी पट्ट्यात येत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nilisworld · 3 years
Text
Check out this post… "Amravati University: exams postponed: अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०२० परीक्षा स्थगित; अभियांत्रिकी व तांत्रिकी, विधी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा यातून वगळले".
0 notes
nikitadobaria · 4 years
Text
औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या अखत्यारीतून वगळले
औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या अखत्यारीतून वगळले
औषधनिर्माणशास्त्र आणि वास्तूकला महाविद्यालये तंत्रशिक्षण म्हणूनच गणली जाणार असली तरी यापुढे या महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता घ्यावी लागणार नाही. दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या स्वायत्त परिषदांची मान्यता पुरेशी ठरणार आहे देशभरातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करण्याची जबाबदारी परिषदेची असली तरी आता हळूहळू परिषदेच्या कक्षातून अभ्यासक्रम वगळण्यास सुरुवात झाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मराठा आरक्षण : सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात; उद्धव ठाकरेंना वगळले
https://bharatlive.news/?p=184285 मराठा आरक्षण : सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात; उद्धव ठाकरेंना ...
0 notes
loksutra · 2 years
Text
कपिल देव यांनी विराट कोहलीला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला, चांगला आणि महान खेळाडूमध्ये काय फरक आहे ते सांगितले.
कपिल देव यांनी विराट कोहलीला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला, चांगला आणि महान खेळाडूमध्ये काय फरक आहे ते सांगितले.
भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी यापूर्वी म्हटले होते की, विराट कोहली जर फॉर्ममध्ये नसेल तर त्याला टी-20 संघातून का वगळले जाऊ शकत नाही. विश्वचषक विजेत्या कर्णधाराने पुन्हा एकदा वक्तव्य केले असून विराटसारख्या मोठ्या खेळाडूला वगळावे असे मी म्हणू शकत नाही, असे म्हटले आहे. तसेच विराट कोहलीला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला. वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताच्या टी-20 संघाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषकाच्या सलामीसाठी भारत प्लेइंग इलेव्हनला सुचवले, यंग स्टारला वगळले | क्रिकेट बातम्या
इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषकाच्या सलामीसाठी भारत प्लेइंग इलेव्हनला सुचवले, यंग स्टारला वगळले | क्रिकेट बातम्या
BCCI निवडकर्त्यांनी 2022 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल तेव्हा सर्वांचे लक्ष संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर आहे. सर्व नामांकित खेळाडूंना त्यांच्या बाजूने पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे, एक परिपूर्ण इलेव्हन निवडणे संघ व्यवस्थापनासाठी कठीण काम असू शकते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू इरफान पठाण…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
Kia ने बंद केलेले डिझेल प्रकार Seltos SUV Carnival MPV in India Kia कारची किंमत ऑन रोड किंमत वैशिष्ट्ये mbh
Kia ने बंद केलेले डिझेल प्रकार Seltos SUV Carnival MPV in India Kia कारची किंमत ऑन रोड किंमत वैशिष्ट्ये mbh
नवी दिल्ली. Kia India ने आपल्या Seltos SUV आणि Carnival MPV चे काही प्रकार भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Seltos SUV वर ऑफर केलेली मिड-रेंज HTK+ डिझेल-ऑटोमॅटिक ट्रिम आणि सात-सीटर प्रीमियम MPV कार्निव्हलचे बेस व्हेरियंट वगळले आहे. Kia India ने या निर्णयामागचे कोणतेही विशेष कारण सांगितलेले नाही. तथापि, असे मानले जाते की कोरियन कार निर्मात्याने कमी मागणीमुळे व्हेरिएंट मागे घेतला…
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली, चर्चेतील नावांना वगळले; अशी आहे संभाव्य उमेदवारी यादी विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली आहेत | #UddhavThackeray #ListOf12LegislativeCouncilCandidates #BhagatSinghKoshyari http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/cm-uddhav-thackeray-to-submit-list-of-12-legislative-council-candidates-bhagat-singh-koshyari/?feed_id=17085&_unique_id=5f9fc51c99a16
0 notes