#रेकॉर्ड
Explore tagged Tumblr posts
adityakodmur · 2 years ago
Text
Watch "सोलापूरच्या तरुणाचा विश्वविक्रम अवघ्या अठराव्या वर्षी वर्ल्ड रेकॉर्ड" on YouTube
youtube
2 notes · View notes
rightnewshindi · 12 days ago
Text
मार्केट रेगुलेटर सेबी के नए नियमों की वजह से बंद हो रही कई इक्विटी रिसर्च फर्म्स, जानें क्या है पूरा मामला
#News मार्केट रेगुलेटर सेबी के नए नियमों की वजह से बंद हो रही कई इक्विटी रिसर्च फर्म्स, जानें क्या है पूरा मामला
Market News: मार्केट रेगुलेटर सेबी के नए नियमों की वजह से कई इक्विटी रिसर्च फर्म्स बंद होने की तैयारी कर रही हैं। सेबी ने 8 जनवरी को रिसर्च एनालिस्ट्स के लिए नए नियम जारी किए थे। इसका मकसद ये था कि शेयर बाजार में आम निवेशकों के साथ धोखाधड़ी पर रोक लग सके। नए नियमों के मुताबिक, रिसर्च फर्म्स को क्लाइंट्स से बातचीत के रेकॉर्ड रखने, कंप्लायन्स ऑडिट करने और KYC (नो योर कस्टमर) प्रक्रिया पूरी करने…
0 notes
sharpbharat · 27 days ago
Text
Saraikela opium crop destroyed : सरायकेला जिले में 21.5 एकड़ में लगी अफीम की फसल की गई नष्ट, जिला पुलिस ने अलग-अलग थाना क्षेत्रों में चलाया अभियानन
सरायकेला : अफीम की अवैध खेती के खिलाफ सरायकेला- खरसावां पुलिस का अभियान मंगलवार को भी जारी रहा. एसपी के निर्देश पर जिले के अलग-अलग थाना क्षेत्रों में करीब 21.5 एकड़ जमीन में हो रही अफीम की अवैध खेती को नष्ट किया गया. मालूम हो कि जिले में एक फसली वर्ष 2024-25 में अबतक करीब 110.53 एकड़ से भी अधिक जमीन में हो रही अफीम की अवैध खेती को नष्ट किया जा चुका है जो अपने आप में एक रेकॉर्ड है. इससे पूर्व इतने…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. • संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल. • जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. • शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. आणि • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार.
प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातले सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना या निर्णयांबाबत माहिती दिली.. सामान्यांकरता देखील युनिक आयडी तयार करण्यास आम्ही निर्णय घेतलाय. त्यातनं या या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे, की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील. जेणेकरून सगळी महामंडळ योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील मंत्रालयामध्ये येणारे ७०% तक्रारी या जिल्हास्तरावर सुटण्यासारख्या असतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबेस्ट ग्रीव्हन रीड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो आहोत, की जेणेकरून जिल्हास्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकारजमा झालेल्या सुमारे चार हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाचं कामकाज 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट' स्वरुपात करण्याचं सूतोवाच या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले… मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अ��ून एक मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली, एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करतंय. आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले जे काही आरोपी त्यात लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक - एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकार्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल दोन बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाला कालपासून पुणे इथं सुरूवात झाली. यात देशभरातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले… धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक भी घटना पथराव की नही हुई हैं।
रा��्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसाळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला असून, दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पारंपारिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात बोलत होते. या परिसरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं.
शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले.. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं ��ेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा तीन बाद ५७ धावा झाल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार काल जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना, "डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार" तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरी भक्त परायण राधाताई सानप यांना "डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार" जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्या चार तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेचा आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या या विद्वत सभेचं श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाचं काल लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आज शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम राबवण्यात आला.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३१
"मग काय झालं तक्रारीचं? पोलिसांनी तक्रार नोंदवली कां, तुमचीच उलटतपासणी घेतल्याशिवाय?" अनंतने औत्सुक्याने विचारलं. उलट हताश स्वरांत सबनीस म्हणाले, "शेवटी पडलातच ना पोलिसांच्या भानगडीत! कांही निष्पन्न होणार नाहीं यातून मनस्तापाखेरीज!!" दोघांच्या परस्परविरोधी प्रतिक्रियांची गंमत वाटून विवेक म्हणाला, "तुम्हां दोघांची प्रतिक्रिया वेगवेगळी असली, तरी दोघांचाही सूर पोलिसांविरुद्ध तक्रारीचाच आहे! साॅरी, मी पोलिसांची तरफदारी करतो आहे असं समजू नका, -- पण पोलिसचौकी जवळच असल्याने त्यांचा आमच्या दुकानाशी वा या केदार आणि एकनाथ यांच्याशीही कारणा-कारणाने संबंध येतो. त्यामुळे एकुण परिस्थिती पाहतां पोलिसांना सरसकट दोष देणं योग्य होणार नाही!" "मीही पोलिसांनाच दोष देतो असं नाहीं" अनंत थोड्या समजुतीच्या सूरात म्हणाला,"पण आम्हां त्रयस्थांना पोलिसांबद्दल आपुलकीऐवजी भीती किंवा संशयच वाटतो हे तर खरं?" "आढीतील २ आंबे खराब निघाले की आपण आढीतील सगळ्या आंब्यांकडे शंकेने बघतो, तसं झालं आहे पोलिसांचं!" विवेकच्या मदतीला येत विशाल सांगू लागला, "गेल्या ५-७ वर्षांत आपल्या भागांत वस्ती किती वाढली आहे बघा;- पण पोलिसचौकी आहे तीच आहे! वाढत्या वस्तीबरोबर एकुणच बकालपणाही खुप वाढला आहे! त्यामुळे वाढलेल्या कामा��्या प्रचंड बोजाचा सामना करतांना पोलिसांना मनुष्यबळ कमी पडतंय्!" "आणि काका, सगळेच कांही तुमच्यासारखे सरळमार्गी नसतात!" आतां केदारलाही मधे बोलल्याशिवाय राहवेना, "गलत कामधंदा करणारे विविध आमिषं दाखवून पोलिसांना वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात! आमिषांना बळी पडणारे तेवढे आपल्याला दिसतात आणि आपण 'साप साप' म्हणून सगळी भुई धोपटत सुटतो!" "ठीक आहे, तुमचा आशय समजला!" अनंत हंसून म्हणाला,"पण तुमच्या तक्रारीचं काय झालं ते सांगा!"
" यावेळी ठोस पुरावा हातीं असल्यामुळेच आम्ही तक्रार करायला गेलो!" विवेक म्हणाला," नाहीतर असे अपघात होतांना आम्ही नेहमी बघतो, पण पोलिसांना पुरावा म्हणून देण्यासारखं कांही नसतं! -- आणि पोलिसांच्या नांवाने आपण कितीही बोंबललो, तरी पुरावा नसेल तर ते तरी काय करणार? गुन्हा करणारे चक्क बिनबोभाट सुटून जातात!" "पण यावेळी प्रत्यक्ष मोटारसायकल समोर असल्याने पोलिसांनी ताबडतोब विवेकची तक्रार नोंदवून घेतली आणि चौकशीची चक्रं लगेच फिरूं लागली!" विशालने पुस्ती जोडली. " अरे बापरे, म्हणजे त्या पोरांना लगेच पकडलं की काय पोलिसांनी?" सबनीसांच्या स्वरांत भीतीयुक्त काळजी होती. " मोटारसायकल समोर असल्याने तिचा मालक आणि ती पळवणारी पोरं यांचा माग काढणं सोपं होतं!" विवेक सांगू लागला, "आधी पोरं कबूल होईनात;- पण मग खाकी वर्दीचा थोडा इंगा दाखवल्यावर नरमली! त्यांतच केदार आणि एकनाथ यांनी पोरांना ओळखून तशी साक्ष नोंदवली तेव्हां पोरांना शिक्षा होऊन त्यांचं नांव रेकॉर्ड वर येणार या भीतीने पोरांचे आई-बाप गयावया करायला लागले!" " मला आणि केदारला हात जोडून विनवणी करायला लागले की ज्या साहेबाला इजा झाली आहे त्याचे पाय धरून आम्ही माफी मागतो, त्याचा दवा-पाण्याचा सगळा खर्च करतो पण पोरांचं नांव रेकॉर्डवर येणार नाहीं असं बघा!" एकनाथ सहानुभूतीपूर्वक म्हणाला,"मग आम्ही चौघांनी ठरवलं की झाली एवढी दहशत पुरे झाली! पोरांना कान पकडून पन्नास उठाबशा काढायला लावल्या आणि सर्वांना हग्या दम भरून सोडून दिलं! विवेकने तक्रार मागे घेतल्यामुळे सगळा गुंता आपोआप सुटला!" "वा, फार चांगलं केलंत!" अनंत सुटकेचा निश्वास टाकीत समाधानाने म्हणाला," मला वाटतं, फक्त त्याच दोन पोरांना नव्हे तर वस्तीतल्या इतरांनाही चांगला धडा मिळाला असेल!" "होय काका,-- आमचाही ��ोच हेतू होता!" केदार म्हणाला, "त्या कोवळ्या पोरांना कोर्टात वगैरे उभं करण्याचं आमच्या मनांतही नव्हतं! फक्त केल्या चुकीची जाणीव त्यांना व्हायला हवी होती;-आणि पोलिसांकडून अद्दलही घडायला हवी होती!" " नाहींतर एक बिनबोभाट सुटला, की दहा जणांना चेव चढतो!" विशाल म्हणाला," पण पोलिसांकडून आज झालेल्या कारवाईमुळे आतां १५ २० दिवस तरी आजूबाजूची वांड पोरं दबून असतील! त्यासाठी संधी मिळाली की अधुनमधून असा पोलिसी खाक्या दाखवायलाच लागतो!" "माझ्या मनावरचं मोठ्ठं दणपण कमी झालं रे, बाबांनो! नाहीतर मला वाटलं होतं की या किरकोळ अपघातापायीं त्या दोन पोरांना बेड्या पडतात की काय! केदार, आतां या खुशीत माझ्याकडून सर्वांना एक चहा होऊंदे!!"
९ फेेब्रुवारी २०२३
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खत व्यवस्थापन धोरणे
लहान शेतकऱ्यांसाठी पीक उत्पादन इष्टतम करण्यासाठी, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि एकूण शेती उत्पादकता वाढवण्यासाठी प्रभावी खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मर्यादित संसाधने आणि वैविध्यपूर्ण पीक पद्धतींसह लहान धारकांसमोरील अनन्य आव्हाने लक्षात घेता, अनुकूल खत धोरणे महत्त्वपूर्ण फरक करू शकतात. येथे काही अत्यावश्यक खत व्यवस्थापन धोरणे आहेत ज्यांचा अवलंब लहान शेतकरी करू शकतात:
माती परीक्षण आणि पोषक मूल्यमापन खतांचा वापर करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. माती परीक्षणामुळे मातीची पोषक रचना आणि pH पातळी निश्चित करण्यात मदत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत हे समजू शकते. हा लक्ष्यित दृष्टीकोन अति प्रमाणात खतपाणी टाळतो आणि पिकांना योग्य वेळी योग्य पोषकद्रव्ये मिळतात याची खात्री करतो.
साइट-विशिष्ट पोषक व्यवस्थापन (SSNM) साइट-विशिष्ट पोषक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या विशिष्ट गरजांवर आधारित खतांचा वापर करता येतो. ही पद्धत शेताच्या विविध भागात जमिनीच्या सुपीकतेतील फरकांचा विचार करते. तंतोतंत खतांच्या शिफारशी देणारी साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकरी पोषक वापर कार्यक्षमता सुधारू शकतात, ज्यामुळे कचरा आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करून चांगले पीक उत्पन्न मिळते
संतुलित खताचा वापर संतुलित खतांचा वापर केल्याने पिकांना पुरेशा प्रमाणात नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) मिळत असल्याचे सुनिश्चित होते. शेतकऱ्यांनी पोषक तत्वांच्या "4Rs" चे पालन केले पाहिजे: खताचा योग्य स्त्रोत योग्य दर, वेळ आणि ठिकाणी वापरणे. उदाहरणार्थ, बोरॉन किंवा झिंक सारख्या सूक्ष्�� पोषक घटकांचा समावेश केल्याने पीक कामगिरी लक्षणीयरीत्या वाढू शकते, ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतींचा अवलंब केला आहे.
सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खते जसे की कंपोस्ट, शेणखत किंवा हिरवळीची खते समाविष्ट केल्याने कालांतराने मातीची रचना आणि सुपीकता सुधारू शकते. या सेंद्रिय सुधारणांमुळे केवळ आवश्यक पोषक द्रव्येच मिळत नाहीत तर निरोगी पिकांना चालना देऊन जमिनीतील सूक्ष्मजीव क्रिया वाढवतात. लहान शेतकरी पशुधन कार्यातील टाकाऊ पदार्थ किंवा पिकांचे अवशेष मौल्यवान सेंद्रिय खते म्हणून वापरू शकतात.
पीक फिरवणे आणि आंतरपीक घेणे पीक रोटेशन आणि आंतरपीक पद्धती लागू केल्याने जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते आणि कीटकांचा दाब कमी होतो. वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या पोषक तत्वांची आवश्यकता असते; त्यांना फिरवल्याने जमिनीतील पोषक तत्वांचा ऱ्हास टाळता येतो. याव्यतिरिक्त, तृणधान्यांसह शेंगा आंतरपीक केल्याने नायट्रोजन स्थिरीकरण वाढू शकते, त्यानंतरच्या पिकांना फायदा होतो.
रेकॉर्ड ठेवणे प्रभावी व्यवस्थापनासाठी वापरलेले प्रकार, लागू केलेले दर आणि पीक प्रतिसाद यासह खतांच्या वापराच्या तपशीलवार नोंदी ठेवणे आवश्यक आहे. हा डेटा शेतकऱ्यांना त्यांच्या खत धोरणांच्या परिणामकारकतेचे कालांतराने मूल्यमापन करण्यात आणि भविष्यातील लागवडीच्या हंगामासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतो.
शिक्षण आणि प्रशिक्षण कृषी विस्तार कार्यक्रम किंवा कार्यशाळांमध्ये भाग घेतल्याने लहान शेतकऱ्यांना आधुनिक खत पद्धती आणि शाश्वत शेती तंत्रांबद्दल मौल्यवान ज्ञान मिळू शकते. कृषी तज्ज्ञांसोबत सहकार्य केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट संदर्भानुसार तयार केलेल्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल अपडेट राहण्यास मदत होऊ शकते. निष्कर्ष या खत व्यवस्थापन धोरणांचा अवलंब करून, अल्पभूधारक शेतकरी शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देत त्यांची उत्पादकता वाढवू शकतात. प्रभावी पोषक व्यवस्थापनामुळे केवळ सुधारित उत्पादनच मिळत नाही तर दीर्घकालीन मातीचे आरोग्य आणि पर्यावरणीय स्थिरतेमध्येही योगदान मिळते. काळजीपूर्वक नियोजन आणि संसाधन व्यवस्थापनाद्वारे, लहान धारक त्यांच्या कुटुंबांसाठी आणि समुदायांसाठी अधिक अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करू शकतात.
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
खासदार झाल्यानंतर देखील निलेश लंके यांचे गरजूंना मदतीचे रेकॉर्ड , अवघ्या सहा महिन्यात
खासदार झाल्यानंतर देखील निलेश लंके यांचे गरजूंना मदतीचे रेकॉर्ड , अवघ्या सहा महिन्यात
खासदार निलेश लंके आमदार असताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यातील 288 आमदारांपैकी गरजू रुग्णांसाठी सर्वाधिक मदत मिळवून देण्याचा बहुमान मिळवलेला होता. खासदार झाल्यानंतर देखील लंके यांच्या कायशैलीत कुठलीही कमतरता आलेली नसून अवघ्या सहा महिन्यात 26 रुग्णांसाठी त्यांनी 61 लाख 22 हजार पाचशे रुपयांची मदत मिळवून दिलेली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीतून ही मदत…
0 notes
pratiklambat007 · 4 months ago
Text
एमजीएम विद्यापीठात सुरु असलेल्या 'गांधी जयंतीच्या' पूर्वतयारीचा आढावा...
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात प्रार्थना सभा, गांधीजींचे प्रिय भजन व देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर 24 , 2024
Tumblr media
देशभरात दर वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non Violence) म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं सरकार आणि विविध संस्था कार्यक्रमांचं आयोजन करतात. या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. आजच्या काळात खरं तर वाढदिवस साजरा करण्याची व्याख्या बदलली आहे. तसंच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूपही बदललं आहे. परंतू एमजीएम विद्यापीठाने कायमच गांधींचे विचार व त्यांचा वारसा अंगीकारला आहे.
Tumblr media
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आय��जन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता विद्यापीठातील विविध परिसरात व सेव्हन हिल्स येथे श्रमदान केले जाणार आहे. ८ वाजेपासून रुक्मिणी सभागृहात गांधी जयंतीचा मुख्य कार्यक्रम सुरु होणार आहे. यात सुरुवातीला प्रार्थना, खादीपासून निर्माण करण्यात आलेल्या वस्त्रांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यान व मार्गदर्शन देखिल होणार आहे. आणि शहरातील वरीष्ठ लोकांचे संदेश देखिल सांगण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे एमजीएम विद्यापीठात यावर्षी एक नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो उपक्रम म्हणजे दोन हजार विद्यार्थी मिळून चर��ा फिरणार आहे त्याला मास चरखा स्पिनिंग अस म्हटल्या जाते. विविध आठ शाखेतील प्रत्येकी दोनशे पन्नास विद्यार्थी एका नंतर एक चरखा फिरवनार आहे. चार तासात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, हा उपक्रम इतरत्र कुठेही राबवला गेला नाही म्हणून या उपक्रमाची दखल आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाईल असे सांगण्यात येतं आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या ग्राउंड परीसरात घेतला जाईल. या उपक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध डिझायनर व आयआयटी प्राध्यापक डॉ. कीर्ती त्रिवेदी येणार असल्याचं सांगण्यात आल आहे.
Tumblr media
यावेळी महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम,एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, रजिस्टार आशिष गाडेकर व विविध शाखेतील अधिष्ठाता व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर शहरांतील व्यक्ती, व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रतीक लांबट
1 note · View note
msngallonare · 5 months ago
Text
Tumblr media
#InspiredBy_SantRampalJi
रक्तदान करके सन्त रामपाल जी के अनुयायियोने विश्व रेकॉर्ड किया है,देशपर कोई भी आपत्ति हो उस समय रक्तदान जैसे महादान करके लोगोंकी मद्त की है,जान बचाने के लिए ऐसे महान कार्य कर रहे है,74वे अवतरण दिवस पर किया सैकड़ो यूनिट रक्तदान ,
मानवता की मिसाल
0 notes
dainiksamachar · 6 months ago
Text
शेयर बाजार में हाहाकार... सेंसेक्स 800 अंक गिरा, निवेशकों के 4 लाख करोड़ स्वाहा, जोमैटो 10% उछला
नई दिल्ली: घरेलू शेयर बाजार गुरुवार को रेकॉर्ड पर पहुंच गया था लेकिन शुक्रवार को इसमें भारी गिरावट दिख रही है। अमेरिकी इकॉनमी को लेकर चिंताओं और एशियाई बाजारों में गिरावट के कारण भारतीय शेयर बाजार में भारी बिकवाली दिख रही है। बैंकिंग, ऑटो, आईटी और एनर्जी शेयरों में सबसे ज्यादा गिरावट आई है। शुरुआती कारोबार में बीएसई सेंसेक्स 814 अंक गिरकर 81,026 अंक पर आ गया जबकि निफ्टी50 भी 282 अंक गिरकर 24,728 पर था। इस गिरावट से बीएसई पर लिस्टेड कंपनियों का मार्केट कैप 4.26 लाख करोड़ रुपये की गिरावट के साथ 457.36 लाख करोड़ रुपये रह गया। सभी प्रमुख सेक्टोरल इंडेक्सेज में ��िरावट आई है। निफ्टी मेटल और पीएसयू बैंक में सबसे अधिक 2% से अधिक की गिरावट आई। निफ्टी स्मॉलकैप 100 और निफ्टी मिडकैप 100 में भी 1% से अधिक की गिरावट आई। इस बीच फूड एग्रीगेटर जोमैटो का शेयर 10 फीसदी उछल गया। जून तिमाही में कंपनी के प्रॉफिट में कई गुना बढ़ोतरी हुई है। इसके बाद CLSA ने इस शेयर का टारगेट प्राइस बढ़ाकर 350 रुपये कर दिया।सेंसेक्स में लिस्टेड कंपनियों में से टाटा मोटर्स, मारुति सुजुकी इंडिया, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन एंड टूब्रो, अदाणी पोर्ट्स, टेक महिंद्रा, एनटीपीसी और टेक महिंद्रा के शेयरों को नुकसान हुआ। वहीं एचडीएफसी बैंक, हिंदुस्तान यूनिलीवर, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया और आईटीसी के शेयरों में बढ़त आई। एशियाई बाजारों में चीन का शंघाई कम्पोजिट, हांगकांग का हैंगसेंग, जापान का निक्की और दक्षिण कोरिया का कॉस्पी नुकसान में रहे। अमेरिकी बाजार भी बृहस्पतिवार को नकारात्मक रुख के साथ बंद हुए। क्यों गिरा बाजार वैश्विक तेल मानक ब्रेंट क्रूड वायदा 0.78 प्रतिशत की बढ़त के साथ 80.14 अमेरिकी डॉलर प्रति बैरल पर कारोबार कर रहा था। शेयर बाजार के आंकड़ों के मुताबिक, विदेशी संस्थागत निवेशक (FII) पूंजी बाजार में बृहस्पतिवार को लिवाल रहे और शुद्ध रूप से 2,089.28 करोड़ रुपये की कीमत के शेयर खरीदे। अमेरिकी बाजारों में गिरावट के बाद भारतीय इक्विटी बाजार में भी गिरावट आई। कमजोर विनिर्माण आंकड़ों के कारण अमेरिकी शेयरों में गिरावट आई। इससे अमेरिकी इकॉनमी के भविष्य के बारे में संदेह पैदा हुआ और फेडरल रिजर्व के ब्याज दर में कटौती की संभावना कमजोर हुई। http://dlvr.it/TBNlfD
0 notes
rightnewshindi · 3 months ago
Text
कोविड 19 नहीं बल्कि यह है दुनिया की सबसे खतरनाक बीमारी, 2023 में हुई थी 12.5 लाख लोगों की मौत
World Dangerous Disease: दुनियाभर में हर साल बीमारियों से लाखों-करोड़ों लोगों की मौत होती है। इनमें से बहुत सारे मामले ऐसे होते हैं, जो सरकारी रेकॉर्ड में दर्ज नहीं होते। इस बीच विश्व स्वास्थ्य संगठन ने बताया है कि दुनिया की सबसे ज्यादा जानलेवा संक्रामक बीमारी कौन सी है और हर साल इसके कितने मरीज सामने आ रहे हैं। मंगलवार को प्रकाशित विश्व स्वास्थ्य संगठन की रिपोर्ट के अनुसार, टीबी (ट्यूबरकुलोसिस)…
0 notes
sharpbharat · 4 months ago
Text
Adityapur  bjp parivartan yatra : पूर्व केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा ने प्रेस कॉन्फ्रेंस कर राज्य की हेमंत सरकार पर साधा निशाना, कहा – केंद्र से मिले पैसों का हो रहा दुरुपयोग, हेमंत सोरेन सरकार ने बनाया लूट का रेकॉर्ड
आदित्यपुर : पूर्व मुख्यमंत्री अर्जुन मुंडा ने बुधवार को बीजेपी द्वारा निकाली गई परिवर्तन यात्रा के संबंध में प्रेस कॉन्फ्रेंस कर जानकारी दी. उन्होंने कहा कि आज राज्य की जनता अपने आप को ठगा-सा महसूस कर रही है और इस सरकार ने जनता को ठगने में कोई कसर नहीं छोड़ी है. इस कारण जनता ने अब परिवर्तन का मन बना लिया है. परिवर्तन यात्रा के माध्यम से भाजपा राज्य सरकार की नाकामियों को लोगों तक पहुंचाने का काम…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभा • स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत राज्यात ठिकठिकाणी चित्ररथ रवाना, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम • कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा, ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदीरांमध्ये भाविकांची गर्दी आणि • महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताचा मलेशियावर चार - शून्य असा विजय
भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात चिमुर, सोलापूर आणि पुणे इथं प्रचारसभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईतल्या दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे चिखली आ��ि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, तर वैजापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. वैजापूर इथल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला. “लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली. आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख सात हजार मतं जास्त घेतली. स्ट्राईक रेट आपला वाढला. व्होट शेअर आपला वाढला. आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे.’’
त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं घेतलेल्या प्रचारसभेत शिंदे यांनी, मराठवाडा आणि दुष्काळ हे दोन शब्द आपल्याला वेगळे करायचे असून, विकासाच्या माध्यमातून मराठवाड्याला न्याय द्यायचा असल्याचं सांगितलं. महायुतीच्या दहासूत्री कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. जालना इथल्या आझाद मैदानावर महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ शिंदे यांची सभा झाली.
निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल पत्रकार परिषद घेण्यात आली. खासदार डॉ. भागवत कराड, औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार अतुल सावे यांनी महायुतीच्या काळात शहरात झालेल्या विकासात्मक कार्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या १४ तारखेला चिकलठाणा इथं सभा होणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल काढण्यात आलेल्या रॅलीत अभिनेते गोविंदा सहभागी झाले होते. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी काल वेंदात नगर, कबीर नगर, एकनाथ नगर, हमाल वाडी, राहूल नगर, बाला नगर परिसरात परिवर्तन पदयात्रा काढली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात वणी मतदारसंघात प्रचारसभा घेतली. जुनी पेन्शन आणि सार्वत्रिक मोफत शिक्षण लागू करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्या काही गोष्टी आपण देऊ इच्छित आहोत, जसं महिलांना सुरक्षा म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रमध्ये पोलीस स्टेशन एक वेगळं महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेलं पोलीस स्टेशन आपण उभारणार आहोत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता जे जीवनावश्यक पा�� वस्तू आहेत मग त्याच्यामध्ये गहू आला, तांदूळ आला, साखर, तेल, डाळ या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण पुढची पाच वर्ष हे स्थिर ठेऊन दाखवणार. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मोफत शिक्षण मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा देणार आहे.
धाराशिव इथं तुळजापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र ओबीसी सेनेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष शरद भोवर यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवाना करण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. “आपल्या जिल्हाभरामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या रथाचं आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. आणि एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आपल्या जिल्ह्यातल्या विशेषतः शहरातल्या मतदानाची टक्केवारी अतिशय चिंताजनक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला ही चिंता वाटली पाहिजे की या पद्धतीने जर मतदानाची टक्केवारी कमी होत गेली तर लोकशाहीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.’’ केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक संचालक माधव जायभाये यांच्यासह जिल्ह्याचे मतदान जनजागृती विषयी आयकॉन असलेले प्रेषित रुद्रवार, अर्चना गायकवाड, श्रेयस यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा काल प्रारंभ झाला. मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्याचं आवाहन या यात्रेतून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या ५० गावांमधून जवळपास एक लाख मतदारांपर्यंत ही यात्रा पोहोचणा��� आहे.
निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी, ��ासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, स्वीप कक्ष आणि दयानंद महाविद्यालयाच्या वतीने काल घेतलेल्या विशेष कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘तिचा आवाज, तिचं मत आहे मौल्यवान’ ही संकल्पना घेवून आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.
येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. एकादशीनिमित्त सुमारे दोन लाखावर भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं दर्शनासाठी जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून विविध आगारातून पैठणला जादा बस सोडण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरनजिक पंढरपूर इथं देखील एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ९०० जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात एकूण २७ हजार ९६४ दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५७७ जणांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गृहमतदानाला काल सुरुवात झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघात काल सतराशे कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
लातूर इथं निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं काल जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नर्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. हिंगोली इथंही वाशिम रोडव��ील पिपल्स बँक परिसरात दुचाकीवरून बॅगमध्ये साडे चौदा लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं.
महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताने सलामीच्या सामन्यात मलेशियाचा चार - शून्य असा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये चीनने थायंलडचा १५ - शून्य असा पराभव केला, तर दक्षिण कोरिया आणि जपान मधला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला. बिहारमधे नालंदा इथल्या राजगीर इथं ही स्पर्धा होत असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं.
0 notes
news2024news · 6 months ago
Text
Tumblr media
Kalki 2898 AD चित्रपटाने 31 दिवसात कमवाले 1100 कोटी रूपये; शाहरूखच्या 'पठाण'चा रेकॉर्ड मोडला http://dlvr.it/TB9W7F
0 notes
almostluckyyouth · 8 months ago
Text
charudatta thorat shraddha karale radio vishwas 90.8 community station nashik - charudatta mahesh thorat sraddha karale nashikcha radio 
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की वि���ेष मुलाखत.. #Podcast
📌 रेडिओ का App available #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
#श्रद्धा_कराळे_चारूदत्त_थोरात_Podcast 
_________________
जगप्रसिद्ध आदिवासी लोककला विश्वविक्रमकार व 
सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि .....
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिराचे भक्त 
चारूदत्त थोरात यांच्यातील संवाद...
7 Time World Record Achiver - In the art of Adiwasi Warli - Shraddha Karle - Historical Kalarama Temple - Nashik
_____________________
charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक 
______
 #1_April_2024 रेडिओ
#Podcast on #Radio (Full Podcast)
___________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी 
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी 
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale, 
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात 
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर..... 
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians " 
• Chief Guest  - Charudatta Mahesh Thorat 
- Famous Warli Painter - Shraddha Karale 
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात 
________________
__________________
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
#चारूदत्तथोरात की रेडिओ #आकाशवाणी मुलाखत... 
First Radio Interview of #CMThorat 
• प्रेरणादायी व्यक्तीत्व - 
चारूदत्त थोरात यांचे मुलभूत विचार
__________________________________________
••••••••• संवादन | Communication •••••••••••
Guest - charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
अतिथी - चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
Interviewer - shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
मुलाखतकार : माननीय. श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार 
(जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
____________________________________________
• Recorded Date - 18 March 2024
• Publicly Published Date - 01 April 2024 
________________________________________
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक.....................
____________
_______________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत 
Recording Date - 18 March 2024
publicly published on 1 april 2024 
Thanks - For / 90.8 radio nashik fm radio community group of radio nashik /
 first community radio 908 vishwas radio
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
अजित सारंग सर
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
संदीप कोतकर यांच्यावरील गुन्हा खोटा , गुन्हा दाखल करणाऱ्याचे कॉल रेकॉर्ड तपासा 
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र हा गुन्हा पूर्वग्रह मनात ठेवून करण्यात दाखल करण्यात आल्याचा आरोप संदीप कोतकर यांच्या समर्थकांनी केलेला आहे.  सचिन कोतकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन याप्रकरणी निवेदन दिले असून ,’ माजी महापौर संदीप कोतकर हे केडगाव इथे आल्यावर देवीचे…
0 notes