#राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
Explore tagged Tumblr posts
Text
एनएचआरसी ने तिरुवनंतपुरम में आदिवासियों के बीच आत्महत्या की 'खतरनाक' वृद्धि पर केरल सरकार, पुलिस प्रमुख को नोटिस जारी किया - केरल समाचार
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने तिरुवनंतपुरम जिले के बाहरी इलाके में आदिवासियों के बीच “आत्महत्याओं में चिंताजनक वृद्धि” की रिपोर्ट के बाद केरल सरकार और राज्य के पुलिस प्रमुख को नोटिस भेजा। एनएचआरसी ने गुरुवार को कहा कि अकेले इस साल लगभग 23 आत्महत्याएं हुईं। कथित तौर पर, मोटे अनुमान के अनुसार, 2011-2022 के बीच जिले के पेरिंगममाला पंचायत में लगभग 138 आत्महत्याएं हुईं। अब दो साल की…
0 notes
Link
जोधपुर में महिला की नृशंस हत्या: संपत सिंह राजपुरोहित की पहल पर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग का हस्तक्षेप, पुलिस से 4 सप्ताह में मांगी रिपोर्ट
0 notes
Text
संसद में चल रहे घमासान के बीच खरगे और राहुल गांधी से मिले पीएम मोदी, जानें क्या हुई बातचीत
Delhi News: संसद में सरकार और विपक्ष के बीच जोरदार घमासान देखने को मिल रहा है. वहीं दूसरी ओर पीएम मोदी ने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अगले अध्यक्ष के चयन पर चर्चा करने के लिए कांग्रेस नेता राहुल गांधी और मल्लिकार्जुन खरगे से मुलाकात कीं. सूत्रों ने बुधवार दोपहर को इस बारे में जानकारी दी. राहुल गांधी और खरगे संसद में विपक्ष के नेता के रूप में उस समिति के सदस्य हैं जिसका नेतृत्व प्रधानमंत्री…
0 notes
Text
पड़ोसी देशों में हिंदुओं के खिलाफ मानवाधिकार उल्लंघन पर वैश्विक चुप्पी चिंताजनक : उपराष्ट्रपति
नई दिल्ली के विज्ञान भवन में राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) के स्थापना दिवस पर नई दिल्ली, 18 अक्टूबर (हि.स.)। उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ ने शुक्रवार को पड़ोसी देशों में हिंदुओं के खिलाफ मानवाधिकारों के उल्लंघन पर वैश्विक चुप्पी पर चिंता व्यक्त की। उन्होंने कहा कि हमारे पड़ोस से अपनी अंतरात्मा की आवाज पर चलने का पाप करने के कारण कठोर दमन के तहत भारत भागकर आए राज्यविहीन शरणार्थियों का…
0 notes
Text
बिहार सरकार पर सख्त हुआ NHRC, अधिवक्ता की आंख फोड़ने के मामले में 25 हजार मुआवजे का आदेश
BIHAR:मुजफ्फरपुर के काजीमोहम्मदपुर थाना क्षेत्र के पावर हाउस चौक पर एक पुलिसकर्मी द्वारा डंडे से मारकर अधिवक्ता की आंख फोड़ने के मामले में राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने बिहार सरकार के खिलाफ कड़ा रुख अपनाया है। आयोग ने बिहार सरकार के मुख्य सचिव को पीड़ित अधिवक्ता को 25 हजार रुपये मुआवजे के रूप में देने का निर्देश दिया है। साथ ही मुख्य सचिव को कारण बताओ नोटिस भी जारी किया था, जिसमें उनसे दो…
0 notes
Text
National Human Rights Commission reached MGM - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग की स्पेशल रैपौटियर के सुचित्रा सिन्हा पहुंची एमजीएम, गायनी विभाग की स्थिति देखकर हैरान
जमशेदपुर : जमशेदपुर के एमजीएम अस्पताल के गायनी विभाग की स्थिति काफी खराब है. वही उक्त बातें राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के स्पेशल रैपौटियर झारखंड के सुचित्रा सिन्हा ने सोमवार को अस्पताल के गायनी विभाग, प्रसव केंद्र, ओटी का निरीक्षण करने के बाद कहा कि गायनी विभाग की स्थिति हैरान करने वाली है. वे अपने निरीक्षण के दौरान उन्होंने वार्ड व गायनी वार्ड के बरामदा में लेटी गर्भवती महिलाओं से मिलकर पूछताछ कि…
0 notes
Text
लोहारीडीह कांड पर महिला आयोग की रिपोर्ट क्या कहती है...
महिला आयोग अध्यक्ष ने दुर्ग जेल में बंद 33 महिलाओं की जांच रिपोर्ट भेजी रायपुर. छत्तीसगढ़ राज्य महिला आयोग की अध्यक्ष डॉ. किरणमयी नायक ने कवर्धा के लोहारीडीह गांव में हुई पुलिस बर्बरता के बाद दुर्ग जेल में बंद 33 महिलाओं की स्थिति पर अपनी जांच रिपोर्ट प्रस्तुत की है। यह रिपोर्ट उन्होंने 21 सितंबर 2024 को की गई जांच के बाद तैयार की और इसे उच्चतम न्यायालय के मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय मानवाधिकार…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
विदर्भासह मराठवाड्यात दुग्धविकास प्रकल्पा��ा दुसरा टप्पा राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
आणि
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांची घोषणा-ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या सुमारे दोन हजार कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यात दरड प्रतिबंधक, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांची उभारणी, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा समावेश आहे. या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालयातल्या तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या आपत्ती प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यावेळी आपत्ती विषयक विविध आराखड्यांना मंजुरी देण्यात आली.
****
पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी १४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
****
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. २७ ते २०१ अश्वशक्ती भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट ७५ पैसे तसंच २७ अश्वशक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपया अतिरिक्त वीज दर सवलत लागू करताना असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यात येणार आहे.
राज्यात सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३६ हजार ९६४ कोटी खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय तसंच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
****
राज्यातील ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी के एफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी एक हजार ४९४ कोटी ४६ लाख रूपये किंमतीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहेत.
****
देशात पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘अहिल्या भवन’ मुंबईत मानखुर्द इथं उभारणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. ३५ हजार ५०० चौरस मीटर परिसरात हे भवन उभारलं आहे. यामध्ये महिला आणि बालहक्क आयोग, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आदी २० कार्यालयं असणार आहेत.
****
कोलकत्यातील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे. मुंबईतल्या विविध रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना या प्रकरणी नोटीस बजावत दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काल रात्री मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला. आज आपत्कालीन सेवा वगळता घाटीतले निवासी डॉक्टरही संपात सहभागी झाले होते.
****
मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये शांतता रॅली झाली. यावेळी केलेल्या भाषणात जरांगे यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून त्यांनी टीका केली.
****
राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून ही सरकार त्यावर अंतिम निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारत असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदनही सादर करण्यात आलं आहे.
****
देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन परवा साजरा होत आहे. यानिमित्तानं नवी दिल्ली इथं मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील यांना, तसंच परतूर तालुक्यातील रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना निमंत्रण मिळालं आहे. राम पाटील यांनी आपल्या भावना या ��ब्दांत व्यक्त केल्या –
मला जवळपास १४ वर्ष याठिकाणी होत आहेत, मी तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक लाभाच्या योजना असतील, प्रत्येक योजनेचा लाभ दिला. किंवा प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेत माझी याठिकाणी निवड करण्यात आली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यावर्षीच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रवेश घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करून आवश्यक कागदपत्रांच्या प्रती नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्या असं मंडळानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रकाश बुध्दीसागर यांना, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, शुभदा दादरकर यांना, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, शशिकला झुंबर सुक्रे तसंच जनार्दन वायदंडे यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार यासह विविध १२ गटांत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा जीवनगौरव पुरस्कारांची रक्कम दुप्पट करण्यात आली असून त्याचं स्वरूप दहा लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली असून, आता या पुरस्काराचं स्वरूप तीन लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं आहे.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर आज तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी-कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
****
या मोहिमेत धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण भागात ८० हजार तर शहरी भागात एक लाख तिरंगा ध्वज वितरित केले जाणार आहेत. यासाठी कनगरा ��थल्या महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाशी संलग्नित एनपीके महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाची निर्मिती करण्यात येत आहे. या महिला बचत गटाला जिल्हा प्रशासनाने ८० हजार ध्वज निर्मितीचं उद्दिष्ट दिलं असून, जवळपास १०० महिलांना तिरंगा ध्वज निर्मितीचं काम मिळालं आहे. या महिलांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या –
लक्ष्मी बनसोडे
गेल्या तीन वर्षापासून आम्ही ध्वज निर्मितीचं काम करतो. सात रूपये प्रमाणे आम्ही एक ध्वज तयार करतो. आणि आम्हाला दिवसाचे चारशे ते पाचशे रूपये रोजगार मिळतो. म्हणजे चांगलाच हातभार आमच्या संसाराला लागतो.
नाझिया शेख
आमच्या उत्पादक गटामध्ये सध्या तिरंगा ध्वजची निर्मिती होत आहे. या वर्षी आमच्या एन पी के गटाला ५० हजारांची ऑर्डर धाराशिव जिल्ह्यासाठी मिळालेली आहे. त्या ऑर्डरमध्ये आम्हाला तीन ते साडेतीन लाखाचा निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यात काम करतांना आम्ही पण देशासाठी काम करत आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. यासाठी आमच्या गटातील महिला खूप खूश आहेत आणि आमचं खूप उत्साहात तिरंगा ध्वज निर्मितीचं काम चालू आहे.
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा १२ वा स्मृतीदिन उद्या पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं लातूर मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन तसेच विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास ३०० रुग्णालयांच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबीर पार पडणार असल्याचं, आज एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
****
परभणी शहरापासून जवळच असलेल्या सुकापुर वाडी गावाला रस्ता नसल्यानं इथल्या नागरिकांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह शाळा भरवली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा पवित्रा या सर्वांनी घेतल्यानं, काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ५० लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटख्यासह एकूण ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीडहून निघालेला हा ट्रक जालना-अंबड मार्गावरील लालवाडी शिवारातून जालन्याकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई करत, ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.
****
0 notes
Text
उत्तराखंड: (Harda Factory Blast) बीते मंगलवार को मध्य प्रदेश के हरदा जिले में हुए पटाखा फैक्ट्री ब्लास्ट मामले में राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने मध्य प्रदेश सरकार को नोटिस जारी किया है। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने प्रदेश के मुख्य सचिव और डीजीपी को स्वतः संज्ञान लेकर दोषी और लापरवाह अधिकारियों के खिलाफ कार्रवाई के बारे में जवाब मांगा है l Harda Factory Blast राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, एनएचआरसी ने मीडिया रिपोर्ट पर स्वत: संज्ञान लिया है। आयोग ने पटाखा फैक्ट्री में लगभग 11 लोगों की मौत हो गई और 200 लोग घायल होने पर जानकारी मांगी है l आयोग ने पाया है कि मीडिया रिपोर्ट की सामग्री, यदि सच है, तो यह मानव अधिकारों का उल्लंघन है। आयोग ने मध्य प्रदेश के मुख्य सचिव और पुलिस महानिदेशक को नोटिस जारी कर चार सप्ताह के भीतर मामले में विस्तृत रिपोर्ट मांगी है l
0 notes
Text
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग की 30वीं वर्षगांठ पर कार्यक्रम आयोजित
#NHRC30Years#HumanRightsAnniversary#NHRCAnniversary#RightsForAll#HumanRightsCelebration#NHRCMilestone#30YearsOfAdvocacy#HumanRightsCommissionEvent#ProtectingRights#NHRC30thAnniversary
0 notes
Text
कोटा आत्महत्या: मानवाधिकार निकाय ने 'निजी कोचिंग संस्थानों को विनियमित' करने की आवश्यकता की पुष्टि की
कोटा आत्महत्या: मानवाधिकार निकाय ने ‘निजी कोचिंग संस्थानों को विनियमित’ करने की आवश्यकता की पुष्टि की
द्वारा पीटीआई नई दिल्ली: राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ने राजस्थान सरकार, उच्च शिक्षा के केंद्रीय सचिव और राष्ट्रीय चिकित्सा आयोग के अध्यक्ष को कोटा में तीन छात्रों द्वारा कथित आत्महत्या को लेकर नोटिस भेजा है। एनएचआरसी ने बुधवार को एक बयान में कहा कि उसने एक मीडिया रिपोर्ट का स्वत: संज्ञान लिया है कि एक कोचिंग सेंटर के छात्रों ने 12 घंटे के भीतर दो अलग-अलग घटनाओं में कथित तौर पर आत्महत्या कर…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अगले अध्यक्ष होंगे सेवानिवृत न्यायमूर्ति डीवाई चंद्रचूड़; सूत्र
National Human Rights Commission: राष्ट्रीय राजधानी में ऐसी खबरें जोरों पर हैं कि भारत के प्रधान न्यायाधीश (सीजेआई) के पद से सेवानिवृत्त हुए न्यायमूर्ति डीवाई चंद्रचूड़ को राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) का अगला अध्यक्ष नियुक्त किया जा सकता है. मोदी सरकार के अंदरूनी सूत्रों का कहना है कि जून 2024 में न्यायमूर्ति अरुण मिश्रा के सेवानिवृत्त होने के बाद से ही सरकार ने एनएचआरसी का शीर्ष पद खाली…
0 notes
Text
मुंडका अग्निकांड पर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने लिया संज्ञान, इस एंगल से शुरू की जांच
मुंडका अग्निकांड पर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने लिया संज्ञान, इस एंगल से शुरू की जांच
दिल्ली के मुंडका में लगी भीषण आग में 27 लोगों की जान गई है. इस हादसे को लेकर एनएचआरसी के अधिकारियों की एक टीम ने सोमवार को बाहरी दिल्ली के मुंडका इलाके में व्यावसायिक बिल्डिंगों का दौरा किया. जहां पर 13 मई को भीषण आग में सब कुछ नष्ट हो गया था. इसके साथ ही एनएचआरसी के डीजी सुनील मीणा ने कहा कि अधिकार निकाय ने अग्निकांड के मामले को स्वत संज्ञान लिया है और मानवाधिकारों के उल्लंघन के संबंध में…
View On WordPress
#Delhi Mundka Fire#Delhi News#Mundka Fire#National Human Rights Commission#NHRC#NHRC DG Sunil Meena#NHRC on Mundka Fire#दिल्ली आग#दिल्ली सरकार#मुंडका आग#राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
0 notes
Text
महाराष्ट्र: पाणीटंचाईमुळे त्रस्त, मुली पतीचे घर सोडून घरी जात आहेत, NHRC म्हणाले - हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे
महाराष्ट्र: पाणीटंचाईमुळे त्रस्त, मुली पतीचे घर सोडून घरी जात आहेत, NHRC म्हणाले – हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे
पाण्याच्या संकटामुळे या महिलांना पाणी आणण्यासाठी घरापासून अनेक किलोमीटर दूर जावे लागते. इमेज क्रेडिट स्रोत: ANI महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईने लोक हैराण झाले आहेत. दांडीची बारी देखील त्यापैकीच एक. या गावात सुमारे 300 लोक राहतात. या गावाचे नाव ऐकले की मुलीचे लोक घाबरतात. महाराष्ट्र (महाराष्ट्र) नाशिक (नाशिकगावापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या दांडीची बारीमध्ये पाण्याची टंचाई एवढी…
View On WordPress
0 notes
Text
सीवर लाइन में चार लोगों की मौत पर एनएचआरसी का दिल्ली सरकार, पुलिस प्रमुख को नोटिस
सीवर लाइन में चार लोगों की मौत पर एनएचआरसी का दिल्ली सरकार, पुलिस प्रमुख को नोटिस
NHRC ने बुधवार को दिल्ली सरकार और शहर के पुलिस प्रमुख को रोहिणी में उत्तर पश्चिमी दिल्ली के संजय गांधी ट्रांसपोर्ट नगर इलाके में एक सीवर के अंदर फंसने के बाद चार लोगों की मौत पर नोटिस जारी किया। नोटिस जारी करते हुए, आयोग ने चिंता व्यक्त की कि ऐसे श्रमिकों को सुरक्षा उपकरण प्रदान करने के लिए कानून, सुप्रीम कोर्ट के फैसले और अपने स्वयं के हस्तक्षेप के बावजूद, “गरीब लोग सीवर लाइनों में काम करते समय…
View On WordPress
0 notes
Text
Rambha college of education- रंभा कॉलेज ऑफ एजुकेशन और एनएचआरसी ने किया मानवाधिकार पर जागरूक
जमशेदपुर: राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नई दिल्ली और रंभा कॉलेज ऑफ एजुकेशन के संयुक्त तत्वावधान में शनिवार को मानवाधिकार विषय पर जागरुकता कार्यक्रम और इंटरेक्शन सेशन का आयोजन गितिलता संस्थान परिसर में किया गया. जिसमें मुख्य अतिथि के रूप में आयोग की स्पेशल रेपोटियर सुचित्रा सिन्हा उपस्थित थीं. उनके साथ कोल्हान विश्वविद्यालय के नोडल ऑफिसर डॉक्टर प्रभात कुमार सिंह भी मौजूद रहे. कार्यक्रम में उपस्थित…
0 notes