Tumgik
#राजीव गांधी हत्या
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय शीघ्र कृती दल स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या शीघ्र कृती दलात १४ सदस्यांचा समावेश असणार आहे. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वत: दखल घेत, आज त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
पीडित तरुणीचं नाव आणि छायाचित्र सार्वजनिक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल एफआयआर उशीरानं का दाखल करण्यात आला, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला. याप्रकरणी राष्ट्रीय कृती दल-नॅशनल टास्क फोर्सला तीन आठवड्यांच्या आत तपासणीचा अंतिम अहवाल सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली. याबाबतची पुढील सुनावणी येत्या २२ ऑगस्टला होणार आहे.
***
दरम्यान, सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या घटनेनंतर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाचा आज आठवा दिवस आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत.
***
ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधील आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त पालकांनी आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं. रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान,  या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सखी शाळांमध्ये सावित्री समित्या स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
***
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आज सद्‌भावना दिवस म्हणून पाळली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. अधिकारी, कर्मचारी तसंच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना यावेळी सद्‌भावना प्रतिज्ञा देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सद्भावना दिन कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी, समाजात एकता, शांतता, बंधुता, सामाजिक सद्भावना कायम ठेवण्याची तसंच त्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. 
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भू विज्ञान पुरस्कार २०२३ प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाण काम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव, राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले, तसंच भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.
***
आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे कर्ज पुरवठादार आणि कर्जदार थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देताना निर्माण होणारी जोखीम गृहित धरुन अशा पुरवठादारांवर विमा उत्पादनांची विक्री करण्याबाबत आता निर्बंध घातले आहेत. व्यवहारांमध्ये मुद्दल, व्याज किंवा दोन्हींचे नुकसान झाल्यास ते कर्ज पुरवठादाराने भरुन द्यावं, असं नव्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.
***
नंदुरबार जिल्ह्यात शहादा त���लुक्यात चिखली शिवारात बिबट्याने काल दोन मुलांवर हल्ला केला. आठ वर्षीय मुलगा वडिलांसोबत शेतात गेला असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. तर त्याच्या सुमारे तासाभरानंतर एका नऊ वर्षीय मुलावर देखील बिबट्यानं हल्ला केला. या दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालण्याऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
***
राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
***
0 notes
newsuniversal-in · 1 year
Text
पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी की जयंती मनाई गयी
Tumblr media
सिद्धार्थनगर। आधुनिक भारत के निर्माता, राष्ट्र की प्रगति के सूत्रधार, संचार क्रांति के जनक, महिलाओं को आरक्षण, युवाओं को 18 वर्ष की उम्र में वोट देने का अधिकार व पंचायती राज के रास्ते गांधी जी के ग्राम स्वराज की परिकल्पना को पूर्ण करने वाले युवा पीढ़ी के आदर्श पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न स्व. राजीव गांधी जी की रविवार कांग्रेस कार्यालय इटवा में जयंती मनाई गई। - सारा लहू बदन का जमीं को पिला दिया। मुझ पर वतन का कर्ज था मैंने चुका दिया कांग्रेस नेता डा. नादिर सलाम सहित अन्य लोगों ने पूर्व प्रधानमंत्री के व्यक्तिव और कृतित्व पर प्रकाश डाला। उन्होंने आगे कहा कि पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी ने देश के लिए ऐसे काम किया है। जो कभी भुलाया नहीं जा सकता है। उन्होंने युवाओं को वोट का अधिकार दिया। मतदाताओं की उम्र सीमा को कम करके उन्हें वोट देने का अधिकार दिया। पंचायती राज के लिए संघर्ष किया। अर्थव्यवस्था के सेक्टर्स को खोलने और ईवीएम मशीनों की शुरुआत करने के लिए पहल किया। भारत रत्न पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी का जन्म 20 अगस्त 1944 ई. में हुआ था। 21 मई 1991 में वो एक चुनावी रैली में शामिल थे। उसी समय बम धमाके में उनकी हत्या हो गयी थी। उनकी हत्या श्रीलंका के एक सशस्त्र तमिल अलगाववादी संगठन लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलम (एलएलटीई) ने किया था। स्व. राजीव गांधी मई 1991 में लोकसभा चुनाव प्रचार में व्यस्त थे। इस अवसर पर अनवर, मुख्तार अहमद, नफीस अहमद चौधरी, मो. शरीफ, अबदुल रहमान, सफील अहमद, रामनिवास, रमेश कुमार, लक्ष्मण यादव, शकील अहमद, उस्मान अहमद, बदरे आलम, शफीक अहमद, अब्दुल अव्वल आदि उपस्थित रहे। Read the full article
0 notes
mayindianews · 2 years
Text
दोषियों की रिहाई के खिलाफ पुनर्विचार याचिका दायर करेगी कांग्रेस
दोषियों की रिहाई के खिलाफ पुनर्विचार याचिका दायर करेगी कांग्रेस
कांग्रेस पार्टी ने सोमवार को राजीव गांधी हत्या मामले में दोषियों की रिहाई को चुनौती देते हुए सुप्रीम कोर्ट में एक नई समीक्षा याचिका दायर करने का फैसला किया। पार्टी ने पहले रिहाई को “दुर्भाग्यपूर्ण” करार दिया था। 11 नवंबर को, शीर्ष अदालत ने नलिनी श्रीहरन सहित छह दोषियों की समय से पहले रिहाई का आदेश दिया, जिन्होंने हत्यारे की मेजबानी की थी, यह देखते हुए कि तमिलनाडु सरकार ने उनकी सजा में छूट की…
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
राजीव गांधी हत्याकांड के छह दोषियों को रिहा करने के आदेश के खिलाफ केंद्र ने SC का रुख किया
राजीव गांधी हत्याकांड के छह दोषियों को रिहा करने के आदेश के खिलाफ केंद्र ने SC का रुख किया
एक्सप्रेस न्यूज सर्विस नई दिल्ली: देश के पूर्व प्रधानमंत्री की हत्या करने वाले दोषियों की रिहाई का निर्देश देने वाले आदेश को भारत संघ (यूओआई) को सुनवाई के लिए पर्याप्त अवसर प्रदान किए बिना पारित करने का विरोध करते हुए, केंद्र ने सुप्रीम कोर्ट से समीक्षा की मांग की है। शीर्ष अदालत का आदेश। जस्टिस बीआर गवई और जस्टिस बीवी नागरत्ना की पीठ ने 11 नवंबर को राजीव गांधी हत्या मामले में तीन दशक से अधिक समय…
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
Centre Wants Review Of Order Releasing Rajiv Gandhi's Killers
Centre Wants Review Of Order Releasing Rajiv Gandhi’s Killers
नई दिल्ली: सुप्रीम कोर्ट द्वारा 1991 में पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के दोषी छह लोगों को रिहा करने के आदेश के एक हफ्ते बाद, केंद्र सरकार ने गुरुवार को अदालत से अपने फैसले की समीक्षा करने का अनुरोध किया। इस कहानी में 10 नवीनतम घटनाक्रम इस प्रकार हैं: तमिलनाडु की जेलों से पिछले सप्ताह एक महिला सहित छह लोगों को रिहा किए जाने के बाद केंद्र ने सर्वोच्च न्यायालय में याचिका दायर की, जहां…
Tumblr media
View On WordPress
0 notes
asr24news · 2 years
Text
0 notes
newslobster · 2 years
Text
"मेरा कोई रोल ही नहीं है...": राजीव गांधी हत्या की दोषी नलिनी श्रीहरन ने खुद को बताया बेगुनाह
“मेरा कोई रोल ही नहीं है…”: राजीव गांधी हत्या की दोषी नलिनी श्रीहरन ने खुद को बताया बेगुनाह
पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के छह दोषियों में से एक नलिनी श्रीहरन, जिन्हें सुप्रीम कोर्ट के एक आदेश के बाद रिहा किया गया है. उन्होंने रविवार को कहा कि हत्या की साजिश में उनकी कोई भूमिका नहीं थी और अपने पति के दोस्तों से परिचित होने के कारण उन्हें जेल हुई. यह पूछे जाने पर कि क्या उन्हें हत्या में अपनी भूमिका और बमबारी में दूसरों की भूमिका पर पछतावा है. उन्होंने अपनी बेगुनाही बरकरार रखी…
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
"रो पड़ीं थीं प्रियंका"... राजीव गांधी हत्याकांड की दोषी नलिनी का खुलासा, बताया प्रियंका गांधी ने जेल में अपने पिता की हत्या को लेकर उससे पूछे थे सवाल
“रो पड़ीं थीं प्रियंका”… राजीव गांधी हत्याकांड की दोषी नलिनी का खुलासा, बताया प्रियंका गांधी ने जेल में अपने पिता की हत्या को लेकर उससे पूछे थे सवाल
छवि स्रोत: पीटीआई राजीव गांधी हत्याकांड की दोषिनी श्रीहरन पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या का मामला एक बार फिर गाइडलाइ��स में आया है। इसके दोषियों की वजह सामने आती है। इस हत्याकांड के दोषियों में से एक नलिनी श्रीहरन है। उस रविवार को उसने कहा कि फोटो खिंचवाने वाले गांधी ने साल 2008 में जेल में मिलने के दौरान अपने पिता की हत्या के बारे में पूछा था। नलिनी ने अब तक अपने पहले संवाददाता सम्मेलन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years
Text
राजीव गांधी हत्याकांड: कांग्रेस का सवाल- क्या सुप्रीम कोर्ट के फैसले पर पुनर्विचार याचिका दाखिल करेगी केंद्र सरकार?
राजीव गांधी हत्याकांड: कांग्रेस का सवाल- क्या सुप्रीम कोर्ट के फैसले पर पुनर्विचार याचिका दाखिल करेगी केंद्र सरकार?
कांग्रेस महासचिव और कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला ने राजीव गांधी हत्याकांड के दोषियों को बरी करने के सुप्रीम कोर्ट के फैसले को संविधान के मूल सिद्धांतों का उल्लंघन करार दिया। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से चार सवाल पूछकर पूछा है कि क्या केंद्र की बीजेपी सरकार इस फैसले पर पुनर्विचार याचिका दायर करेगी. सुरजेवाला ने कहा कि राजीव गांधी की हत्या करने वाले आतंकियों को जेल से रिहा करने का फैसला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
todaypostlive · 2 years
Text
सुप्रीम कोर्ट ने पूर्व पीएम राजीव गांधी के हत्यारोपितो को रिहा करने का दिया निर्देश
सुप्रीम कोर्ट ने पूर्व पीएम राजीव गांधी के हत्यारोपितो को रिहा करने का दिया निर्देश
नई दिल्ली।  सुप्रीम कोर्ट ने पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या मामले में आजीवन कारावास की सजा काट रहे नलिनी और आरपी रविचंद्रन सहित छह दोषियो को रिहा करने का निर्देश दिया है। करीब 30 साल से अधिक समय से जेल में रहने को आधार मानकर यह आदेश दिया है। वहीं सुप्रीम कोर्ट के आदेश पर कांग्रेस ने आपत्ति जताई है। तमिलनाडु सरकार ने 13 अक्टूबर को हत्यारोपितो की रिहाई का समर्थन किया था। सरकार ने कोर्ट में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 November 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
जागतिक बँकेच्या सहकार्यातून ५३ मॉडेल आयटीआय उभारण्याला राज्यशासनाची मान्यता
प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांच्या नेमणुकीचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
चित्रपटगृहात मारहाण प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना अटक
ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या सहा दोषींना मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
पंतप्रधान ग्रामीण आवास योजना आगामी २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता
लम्पीमुळे दगावलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईपोटी १० कोटी ८५ लाख रुपये पशुपालकांच्या खात्यांवर जमा
आणि
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद इथं वास्तव्य केलेले चार बंगले, राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावेत-ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची मागणी
****
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मॉडेल आय टी आय - औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राज्यात मुलींसाठी १७ मॉडेल आय टी आय, अ���े एकूण ५३ मॉडेल आयटीआय निर्माण करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात, विविध प्रकल्प, उपक्रम राबवणं प्रस्तावित आहे. यासंदर्भात काल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विभागाच्या वतीनं सादरीकरण करण्यात आलं. सर्व सुविधांनीयुक्त असे जागतिक स्किल सेंटर उभारणं, तसंच एकात्मिक कौशल्य भवन उभारण्याचाही राज्यशासनाचा प्रस्ताव आहे. केंद्र शासनाला सादर करण्यासाठी या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास वाढवणारं आणि प्रगल्भ करणारं समाजोपयोगी शिक्षण देण्याची आवश्यकता, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं काल 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन' या विषयावर एकदिवसीय परिषद घेण्यात आली, या परिषदेचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घ्यावं, यासाठी महाविद्यालयाच्या काही अडचणी असल्यास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 'टाइम टू ग्रो' मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत घेण्यात आलेल्या शैक्षणिक परिषदेत ते काल बोलत होते. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या शाळांमध्येही शिक्षणाची सोय सुलभतेनं उपलब्ध होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
दरम्यान, माजी सैनिकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी, असे निर्देश शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिले आहेत. माजी सैनिक तसंच हुतात्मा सैनिक कुटुंबियांच्या समस्या आणि शिक्षक भरतीबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचं क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाचं विशेष प्रशिक्षण द्यावं, अशी सूचनाही केसरकर यांनी केली.
****
चित्रपट पाहण्यास आलेल्या दाम्पत्याला मारहाण प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना काल ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाणे इथं गेल्या सोमवारी विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या खेळादरम्यान ही घटना घडली होती. दरम्यान, हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. जो गुन्हा केलेला नाही, तो कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली आहे. आव्हाड यांना अटक केल्याच्या निषेधार्थ ठाणे इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.
****
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या सक्तवसुली संचालनालय -ईडीच्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं २५ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर ��नरल अनिल सिंग यांनी, ट्रायल कोर्टाच्या या निर्णयामुळे काळा पैसा वैध करण्यासंबंधित अनेक प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईवर परिणाम होईल, असं न्यायालयाला सांगितलं. दरम्यान न्यायालयानं संजय राऊत यांच्या वकिलांना या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
****
ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. कीर्तिकर यांच्या प्रवेशाने पक्षाला नवं बळ मिळालं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कीर्तिकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी याबाबतचं पत्रक जारी केलं आहे.
****
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीवरचं अतिक्रमण हटवल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर विशाळगडासह लोहगड, मलंगगड, या सारख्या अनेक किल्ल्यांवरची अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यासाठी सरकारनं धडक मोहीम उघडावी असं सांगत, या मोहिमेस पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही संभाजीराजे यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांनीही या कारवाईबद्दल सरकारचं अभिनंदन केलं आहे. ते काल मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलत होते. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेत हे अतिक्रमण हटवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. विशाळगडासह इतर किल्ल्यांवरची अतिक्रमणं हटवण्याची मागणीही राणे यांनी केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात वाढलेल्या बेरोजगारी आणि महागाई विरोधातच भारत जोडो यात्रा काढल्याचं, खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ही यात्रा काल हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर, वारंगा फाटा इथं कॉर्नर सभेत ते बोलत होते. कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे काल या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक शिवसैनिकही यात्रेत सहभागी झाले.
त्यापूर्वी राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात भोकर मतदार संघात अर्धापूर नजिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागोराव इंगोले यांनी खासदार गांधी यांच्याशी बोलताना, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर शेतीसाठी मोफत वीज पुरवठा करावा अशी मागणी केली.
विद्यार्थी नेते कन्हैया कुमारही या यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रा ही देशातली विविधता आणि एकता टिकवण्यासाठी, आणि प्रत्येकाच्या न्यायासाठी समर्पित केली असल्याची भावना, कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केली. टाळेबंदीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यास सरकारकडे वेळ नाही. ती उत्तरं शोधण्यासाठी युवक युवती तसंच महिला पुरुष भारत जोडो यात्रेत चालत असल्याचं, कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या सहा दोषींना कारागृहातून मुक्त करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह एकूण सहा जण गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ कारागृहात आहेत. नलिनी श्रीहर हिने सुटकेची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. तिची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत.
****
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. विधानसभेच्या एकूण ६८ जागांसाठी २४ महिलांसह ४१२ उमेदवार निवडणुकीच्या र��ंगणात आहेत. मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे.
****
पंतप्रधान ग्रामीण आवास योजना आगामी २०२४ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दोन कोटी ९५ लाख पक्की घरं देण्याचं उद्दीष्ट निर्धारित आहे. त्यापैकी सुमारे दोन कोटी घरांचं बांधकाम करण्यात आलं. परंतु अनेक पात्र कुटुंबांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही, हे लक्षात घेता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर, पाणी, वीज, तसंच शौचालय देण्याचा शासनाचा संकल्पही या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या सिडको भागातल्या मालमत्तांना आता टीडीआरचा लाभ घेता येणार आहे, महापालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे सिडको भागातल्या नागरिकांना बहुमजली इमारती उभारता येणार आहेत.
****
आकाशवाणीच्या नवी दिल्ली केंद्रातील सेवानिवृत्त मुख्य निर्माते अरविंद जागीरदार यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. बाल विहार, ग्राम युवाशिक्षण, सहयोग, शैक्षणिक कार्यक्रम आणि लोकजागर या कार्यक्रमांची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली होती.
****
राज्यात लम्पीमुळे दगावलेल्या पशूधनाची नुकसान भरपाई म्हणून चार हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर १० कोटी ८५ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये १० नोव्हेंबर २०२२ अखेर ३३ जिल्ह्यांमधल्या एकूण तीन हजार ४६९ संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतल्या एकूण दोन लाख २६ हजार ७९१ बाधित पशुधनापैकी, एकूण एक लाख ५६ हजार २६४ पशुधन उपचाराने बरे झाले असून, उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १४ हजार ९७० पशुधनाचा मृत्यू झाला. तर १३७ लाख ९ हजार पशुधनाचं मोफत लसीकरण करण्यात आलं. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, सह एकूण १५ जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिली.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद इथं छावणी परिसरात वास्तव्य केलेल्या चार बंगल्यांना, राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या बाबतचं निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तसंच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे सादर केलं असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. भारतीय संविधानाचा बराचसा मसुदा डॉ. आंबेडकर यांनी याच बंगल्यात वास्तव्याला असताना लिहून काढला असून ही औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब असल्यानं या चार बंगल्याचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करून ऐतिहासिक क्षणांची जपवणूक करावी, अशी मागणी कांबळे यांनी या निवेदनातून केली आहे.
****
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं येत्या १४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान सर्व स्कूल बस चालक-मालक यांनी आपल्या वाहनाची सर्व वैध कागदपत्रं वाहनासोबत ठेवावीत, अशी सूचना नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केली आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
****
कायदेशीर दत्तक प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या बाल दिनापासून २१ तारखेपर्यंत बीड जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, महिला सभा, ग्रामसभा, अंगणवाडी सेविका, तसंच स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला आणि बाल विकासचे परिविक्षा अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांची ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी दूरध्वनीवरून त्यांचं अभिनंदन केलं. विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी असलेले न्यायमूर्ती चपळगांवकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणं, ही मराठवाड्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं, कुलगुरू येवले यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, डॉ. कैलास अंभुरे आणि डॉ.गणेश कुलकर्णी यांनी चपळगांवकर यांची भेट घेऊन द्यिापीठातर्फे त्यांचं स्वागत केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बचत गटांना बाजारपेठेशी जोडणं आणि पॅकेजिंगसह ऑनलाईन विक्रीचं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं विशेष उपक्रमाला चालना देण्याचा मानस, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष उपक्रमाला दिशा मिळण्यासाठी विद्यापीठात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी  ते बोलत होते. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक वैविध्यपूर्ण कल्पकता आणि कलात्मकता दडलेली आहे. किनवट सारख्या आदिवासी भागात कोलाम आणि इतर ���मातीच्या महिला बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती करतात. काही तालुक्यात सेंद्रीय आणि नैसर्गिक पद्धतीनं उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याची गुणवत्तापूर्ण उत्पादन करणारे असंख्य बचतगट कार्यरत असल्याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.
****
राज्यात सर्वत्र आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकअदालतीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा,  असं आवाहन महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी केलं आहे.
****
केंद्र आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये मूग, उडीद, तसंच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन परभणीचे जिल्हा पणन अधिकारी के.जे. शेवाळे यांनी केली आहे.
****
0 notes
news-trust-india · 2 years
Text
Rajiv Gandhi Assassination Case: पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के सभी दोषी होंगे रिहा
Rajiv Gandhi Assassination Case: पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के सभी दोषी होंगे रिहा
नई दिल्ली। Rajiv Gandhi Assassination Case:  राजीव गांधी की हत्या के मामले में सुप्रीम कोर्ट ने शुक्रवार को अहम फैसला दिया है। सुप्रीम कोर्ट ने पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के मामले में आजीवन कारावास की सजा काट रही नलिनी और आरपी रविचंद्रन सहित छह आरोपियों को रिहा करने का निर्देश दिया है। PM Bengaluru Visit: पीएम ने की चार राज्यों की दो दिवसीय यात्रा की शुरूआत सुप्रीम कोर्ट ने उनकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsdaynight · 2 years
Text
राजीव गांधी हत्याकांड: सुप्रीम कोर्ट ने नलिनी की समय से पहले रिहाई की याचिका पर 11 अक्टूबर तक सुनवाई टाली, जानिए वजह
Delhi: Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधी हत्याकांड में श्रीहरन, रविचंद्रन, संथन, मुरुगन, एजी पेरारिवलन, रॉबर्ट पायस और जयकुमार को उम्रकैद की सजा सुनाई गई थी। श्रीहरन और रविचंद्रन दोनों पिछले साल 27 दिसंबर से अब तक पैरोल पर हैं। ​​तमिलनाडु के श्रीपेरंबुदूर में एक चुनावी रैली के दौरान 21 मई, 1991 की रात को एक महिला आत्मघाती हमलावर ने राजीव गांधी की हत्या कर दी थी। http://dlvr.it/Sc9vrM
0 notes
newsaryavart · 4 years
Photo
Tumblr media
राजीव के हत्यारों की रिहाई पर कैसे आज भी जारी है राजनीति Edited By Vishva Gaurav | नवभारतटाइम्स.कॉम | Updated: 21 May 2020, 03:25:00 PM IST फाइल फोटो
0 notes
trendingwatch · 2 years
Text
सोनिया गांधी से अलग है कांग्रेस, DMK ने तमिलनाडु के राज्यपाल पर साधा निशाना
सोनिया गांधी से अलग है कांग्रेस, DMK ने तमिलनाडु के राज्यपाल पर साधा निशाना
द्वारा एक्सप्रेस समाचार सेवा नई दिल्ली/चेन्नई: सुप्रीम कोर्ट के आदेश पर तीखी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस ने कहा कि वह सोनिया गांधी से उन्हें माफ करने पर अलग है. शुक्रवार को दिल्ली में एक संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए, कांग्रेस प्रवक्ता अभिषेक सिंघवी ने कहा कि उनकी पार्टी कानूनी उपाय की तलाश करेगी। सिंघवी ने कहा, “राजीव गांधी की नृशंस, सोची-समझी और जघन्य हत्या को अंजाम देने वाले छह…
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
Nalini Sriharan - Priyanka Gandhi Vadra An Angel: Rajiv Gandhi Case Convict To NDTV
Nalini Sriharan – Priyanka Gandhi Vadra An Angel: Rajiv Gandhi Case Convict To NDTV
सुप्रीम कोर्ट ने इसी हफ्ते नलिनी श्रीहरन की रिहाई को मंजूरी दे दी है। चेन्नई: पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या के छह आरोपियों में से एक नलिनी श्रीहरन, जिन्हें सुप्रीम कोर्ट के एक आदेश के बाद एक दिन पहले रिहा किया गया था, ने रविवार को कहा कि साजिश में उनकी कोई भूमिका नहीं थी और उन्हें अपने परिचितों के कारण जेल भेजा गया था। अपने पति के दोस्तों के साथ। जब उनसे पूछा गया कि क्या उन्हें अपनी…
View On WordPress
0 notes