Tumgik
#मानधन
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रभासला एका चित्रपटासाठी घेतो मिळाले 150 कोटी फी, जाणून घ्या अल्लू अर्जुन, राम चरण यांसारख्या 10 स्टार्सचे मानधन
प्रभासला एका चित्रपटासाठी घेतो मिळाले 150 कोटी फी, जाणून घ्या अल्लू अर्जुन, राम चरण यांसारख्या 10 स्टार्सचे मानधन
प्रभासला एका चित्रपटासाठी घेतो मिळाले 150 कोटी फी, जाणून घ्या अल्लू अर्जुन, राम चरण यांसारख्या 10 स्टार्सचे मानधन मुंबई – साउथ फिल्म इंडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाहुबली, आरआरआर आणि पुष्पा 2 या तेलगू चित्रपटांनी देशभरातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच, अलीकडच्या काळात लोक इतर सिनेमांपेक्षा टॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्सना जास्त पसंत करत आहेत.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 11 months
Link
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट - Asha volunteers Diwali gift to be given along with salary increase
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हज��र ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindibat · 1 year
Text
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: किसान पेंशन योजना, ऑनलाइन आवेदन
भारत हमेशा से ही कृषि प्रधान देश रहा है। किसानों के विकास एवं उन्नति के लिए केंद्र सरकार हो या चाहे राज्य सरकार समय-समय पर कई कल्याणकारी योजनाएं लाती रही है। इसी दिशा में केंद्र सरकार ने प्रधानमंत्री किसान मानधन योजना की शुरुआत की है।
0 notes
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याची बाब स्पष्ट झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भरतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन तसंच, अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवा���ांनी  www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
****
लातूर जिल्ह्यात उद्यापासून दोन ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असं आवाहनही घुगे यांनी केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या उकृष्ट कामगिरीबद्दल मोताळा तालुक्यातल्या शेलगाव ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा अटल भूजल योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूजल ग्रामसमृद्ध स्पर्धेत बक्षिस मिळालं आहे. काल नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बक्षिस स्वीकारलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिकेतर्फे यावर्षी गणेश विसर्जनासाठी शहरात तीन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात “एक पेड मां के नाम” या अभियानांतर्गत येत्या मंगळवारी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च २०२५ पर्यंत ४ कोटी ३० लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे.
****
मनमाड - काचिगुडा अजिंठा एक्सप्रेस आता मनमाड स्थानकावरून दररोज रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी म्हणजेच सध्याच्या वेळेपेक्षा दहा मिनिटं लवकर सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत ही बंदी लागू असेल, असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
kalakrutimedia · 8 months
Text
Celebrity Interview - Raj Kapoor's Unpaid Film Role
Step into the fascinating world of Bollywood masala with our blog, uncovering the untold story of Raj Kapoor's selfless role in a film. This article is a delightful concoction of entertainment mix masala, revealing the intricate flavors of Bollywood tadka. Check out the blog now!
0 notes
news-34 · 1 year
Text
0 notes
sarkariyojnaaorg · 1 year
Text
0 notes
kharikhoti · 1 year
Photo
Tumblr media
मोदी सरकार द्वारा श्रम योगी मानधन योजना के तहत श्रमिकों के लिए आवंटित राशि 4rajasthan @cpjoshibjp @BJP4India news
0 notes
nikatnews · 1 year
Text
PMKMY: बुजुर्गों के लिए सरकार ने निकाला यह धांसू स्कीम, हर महीने मिलेगी इतनी पेंशन
Tumblr media
PMKMY: सरकार के द्वारा किसानों के लिए कई सारी कल्याणकारी योजनाएं शुरू की गई है जिससे कि किसानों को खेती किसानी करने में किसी भी प्रकार की परेशान��� का सामना न करना पड़े और इसके लिए सरकार के द्वारा किसानों को आर्थिक धनराशि भी प्रदान की जाती है केंद्र सरकार के द्वारा चलाई जाने वाली योजनाओं के अंतर्गत एक योजना पीएम किसान मानधन योजना है जिसके अंतर्गत पात्र किसानों को हर महीने पेंशन दिया जाता है Join my groupwhatsapp groupjoin on telegramtelegram group किसानों के लिए कल्याणकारी योजनाओं में किसान मानधन योजना सबसे अधिक लोकप्रिय योजना है क्योंकि इस योजना का बेनिफिट उन किसानों के लिए अधिक फायदेमंद है जिनकी उम्र अधिक हो चुकी है और वह खेती किसानी का कार्य करने में धीरे-धीरे असमर्थ होते जा रहे हैं क्योंकि इस योजना का सबसे अधिक बेनिफिट 60 वर्ष से अधिक उम्र के किसानों को मिलेगा केंद्र सरकार के द्वारा शुरू की गई योजनाओं के अंतर्गत किसान सम्मान निधि योजना की तरह ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना के अंतर्गत भी हर महीने खाते में ₹3000 पेंशन के रूप में देने का प्रावधान निर्धारित किया गया है लेकिन यदि दोनों योजनाओं में अंतर देखा जाए तो इन दोनों योजनाओं के अंतर्गत काफी ज्यादा अंतर देखने को मिलता है क्योंकि किसान सम्मान निधि योजना कोई भी ऐसा किसान जो कि खेती किसानी का कार्य करता है और इस योजना के अंतर्गत लाभ लेना चाहता है वह इसका लाभ ले सकता है यहीं पर किसान मानधन योजना के लिए कुछ नियम निर्धारित किए गए हैं क्या है PMKMY के नियम और कैसे मिलेगा लाभ PMKMY के नियम अनुसार जिस प्रकार से आप किसी बैंक में डिपॉजिट करते हैं और आपको थोड़ी-थोड़ी धनराशि जमा करनी होती है उसी प्रकार से यह योजना विशेष रूप से किसानों के लिए शुरू की गई है जिसमें किसानों को इस योजना के अंतर्गत पहले कुछ धनराशि जमा करनी होती है जिसके बाद जब इसकी मैच्योरिटी पूरी हो जाती है तो 60 वर्ष के बाद किस का बेनिफिट देखने को मिलता है पीएम किसान मानधन योजना के अंतर्गत जो भी धनराशि इस योजना के लिए जमा की जाती है यह वास्तव में किसानों को खुद की जेब से भरने की आवश्यकता नहीं होती है इस योजना के अनुसार लाभ लेने वाले किसानों के पास कम से कम 2 हेक्टेयर की जमीन और होने वाली इनकम अधिकतम ₹15000 या इससे कम होनी चाहिए बता दें कि इस योजना के लिए पात्र श्रेणी में सिर्फ हुआ ही किसान आते हैं जिनकी उम्र 18 वर्ष से लेकर के 40 वर्ष के बीच है इस प्रकार के किसान इस योजना के लिए आवेदन करके योजना का लाभ 60 वर्ष की उम्र पूरी होने के बाद ले सकते हैं यदि आप एक किसान और इस योजना का लाभ लेना चाहते हैं तो इसके लिए आपको सबसे पहले ऑनलाइन आवेदन करना होगा जिसके बाद जांच की जाएगी और यदि आप जांच में इस योजना के लिए पात्र पाए जाते हैं तो आप इसका लाभ ले सकते हैं पीएम किसान मानधन योजना के लिए ऐसे करें आवेदन - Pradhanmantri Kisan mandhan Yojana के लिए आवेदन करना चाहते हैं तो आपके पास जरूरी डॉक्यूमेंट होने चाहिए - पीएम किसान मानधन योजना के लिए जरूरी दस्तावेज के रूप में जमीन का प्रमाण पत्र, आधार कार्ड, बैंक अकाउंट, पासपोर्ट साइज फोटो और मोबाइल नंबर की जरूरत होती है - जब एक बार आप इन सभी दस्तावेजों को एकत्रित कर लेते हैं तो आपको अपने नजदीकी सीएससी सेंटर पर विजिट करना होगा - और सीएससी संचालक को Pradhanmantri Kisan Man Dhan Yojana (PMKMY) योजना के लिए फॉर्म भरने के लिए कहना होगा - जिसके बाद आपका रजिस्ट्रेशन कर दिया जाएगा रजिस्ट्रेशन करते समय आप जो बैंक के अकाउंट का उपयोग करेंगे उसी बैंक का अकाउंट के द्वारा किस की पहली रकम काटी जाएगी - ध्यान रखें कि जब आप इस योजना के लिए आवेदन करते हैं तो आपको एक रसीद भी प्राप्त होती है जो कि सीएससी सेंटर के द्वारा प्राप्त कर लेनी चाहिए बताते चलें कि पीएम किसान मानधन योजना के लिए 18 वर्ष से लेकर 40 वर्ष के बीच खेती किसानी का कार्य करने वाले किसानों के लिए अलग-अलग किस्त निर्धारित की गई है जिसके अनुसार ₹50 से लेकर ₹200 के बीच में आवेदनकर्ता को किस्त जमा करनी पड़ती है यह किस्त 60 वर्ष की उम्र पूरी होने तक जमा करनी होती है और 60 वर्ष पूरा होने के बाद किसानों को पेंशन के रूप में हर महीने ₹3000 की धन राशि प्रदान की जाती है इस प्रकार से 12 महीने में कुल मिलाकर ₹36000 का लाभ प्राप्त होता है follow on: Google news Read the full article
0 notes
Text
पुणे : लोककलावंतांना बाप्पा पावला! योग्य मानधन अन् रसिकांची दादही !
https://bharatlive.news/?p=146859 पुणे : लोककलावंतांना बाप्पा पावला! योग्य मानधन अन् रसिकांची दादही ...
0 notes
mdhulap · 7 months
Link
राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं / प्रेरिका/ सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना वाढीव फिरता निधी वितरीत.
0 notes
patrikahindi56 · 1 year
Text
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना। सरकार मजदूरों को दे रही है सालाना ₹36000 की पेंशन ऐसे कराएं योजना में अपना रजिस्ट्रेशन
Tumblr media
View On WordPress
0 notes
governmentscheme · 1 year
Text
0 notes
airnews-arngbad · 12 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा पर���षदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
रचना गहाणे यांच्या आश्वासनाने हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांचा संप मागे
अर्जुनी मोर : तालुक्यातील आठ हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून मानधन मिळत नसल्याने 14 मार्चपासून सदर कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत काम बंद संप पुकारला होता. अखेर जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी त्वरित मानधन काढून देण्याचे ठोस आश्वासन दिल्याने आज तारीख 28 मार्चला सदर हात पंप यांत्रिक कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत…
Tumblr media
View On WordPress
0 notes