#महिन्यात
Explore tagged Tumblr posts
alkabirislamic · 11 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
Tumblr media
21 notes · View notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 February 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
मराठवाड्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी राज्यशासन प्रयत्नरत-उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचं प्रतिपादन
तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन
आणि
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप-५४ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
****
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत शहा यांनी सात वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या प्रकरणात दोषसिद्धतेचं प्रमाण ९० टक्क्यांच्यावर नेण्याचे प्रयत्न करण्याची सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली...
‘‘अतिशय सकारात्मक अशी ही बैठक झालेली आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे. हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे. त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्सीक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत. पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कंप्लिट आमचं फॉरेन्सीक नेटवर्क तयार होईल. प्रत्येक पोर्टचे क्युबीकस तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरूवात केलेली आहे. त्याची माहिती आम्ही दिली. पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू. त्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल. प्रॉसिक्युशन विंगला ट्रेनिंग देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल यासंदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत.’’
****
नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात अधिकाधिक उद्योग व्यवसाय यावेत यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या सुविधा पुरवत असल्याचं, उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सामंत यांनी काल नांदेड इथं उद्योग विभागाचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात हदगाव आणि म��रतळा इथं औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागेचं आरक्षण करण्यात आलं आहे, तिथे लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सामंत यांनी सांगितलं.
नांदेड आणि यवतमाळ सह पाच विमानतळांचं लवकरच खाजगी कंपनीकडून शासन स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
दरम्यान, परभणी इथं भरवण्यात आलेल्या जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उदघाटन डॉ. सामंत यांच्या हस्ते काल झालं, शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्यांना काही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली आहे.
****
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काल नांदेड दौऱ्यावर आले होते. राज्याला लवकरच नवं वाळू धोरण दिलं जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.
****
तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश गृह तसंच अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयात कायदा सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता कारवाईचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिल्याचं, कदम यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्र्ग्सच्या आहारी गेलेले दिसत आहेत, आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर शाळांमध्ये पोलिस प्रशासन असेल, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक अशा चारही घटकांना एकत्र घेऊन तिथं काही उपक्रम राबवले पाहिजेत, अशा देखील सूचना पोलिस प्रशासनाला आज मी दिल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही हल्ले होत आहेत त्याबाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये पोलिस प्रशासनाला देखील आजच मी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्या वाळू माफियावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही हयगय करायची नाही.’’
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजता पोहोचणं आवश्यक असून केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मनाई करण्यात आली आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ होत आहे. या संमेलनासाठी छत्रपती संभाजीनगरनजिक वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात विलासराव देशमुख साहित्यनगरी साकारण्यात आली आहे. डॉ. भीमराव वाघचौरे हे संमेलनाध्यक्ष तर विजय राऊत स्वागताध्यक्ष आहेत. या दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुर��्कार, नांदेडचे कवी पी. विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. उत्तराखंडमध्ये हल्दवानी इथं झालेल्या या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळात विजय आणि पराभव होतच असतो, या स्पर्धेत पदक न मिळालेल्या खेळाडूंनी पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत पदक मिळवावं, असं आवाहन शहा यांनी केलं, ते म्हणाले...
‘‘सोलह हजार खिलाडी लगभग चार सौं पैंतीस खेलों मे खेले। कुछ जिते, कुछ हारे। हार और जीत उसका खेले से कोई मतलब नही। जीत का जसबा और हार से निराश न होना यहीं खेल का संदेश है। इसलिये जो जीते है और जो हारे है वो सभी खिलाडीयों को मै अनंत अनंत शुभकामनायें देता हूं। मेघालय मे आपके लिये एक और मौका है। अगली बार मेडल लेके आईये ऐसी मेरी सभी को बहोत बहोत शुभकामनायें।’’
पदकतालिकेत ६८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २७ कांस्यपदकांसह सेना दलाच्या संघाने पहिला क्रमांक पटकावला. ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्यपदकांसह सर्वात जास्त २०१ पदकं जिंकून महाराष्ट्राच्या संघाने दुसरा, तर ४८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५८ कांस्यपदकांसह एकूण १५३ पदकं जिंकून हरियाणा संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
****
बीड इथल्या दिव्यानी मारुती जोगदंड या विद्यार्थिनीची लंडन अबॅकस चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत दिव्यानीने पाच मिनिटांत १०० प्रश्न सोडवून विक्रम नोंदवला. तिला सर्वोत्कृष्ट जागतिक अबॅकस स्पर्धक मानद सायटेशन मिळालं आहे.
****
महाविद्यालयीन जीवनात आभासी विश्वातून येणाऱ्या प्रलोभनांपासून विद्यार्थ्यांनी सावध रहावं, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयात ‘सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावरच्या व्याख्यानात त्या काल बोलत होत्या.
दरम्यान, चाकणकर यांनी काल जन सुनावणी घेतली. या सुनावणीत सर्व १५२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कौटुंबिक समस्यांच्या ९६ पैकी १४ तक्रारींमध्ये समेट घडवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात लोदगा इथं बांबू लाग��डीत योगदान देणाऱ्या पर्यावरण योद्ध्यांचा काल रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
श्री क्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामं ठरवण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली.
मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
****
बीड इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थांच्या मागण्या मांडण्यासाठी काल जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी फलकबाजी करत प्रशिक्षणार्थींनी आपल्या मागण्या मांडल्या. या आंदोलनामुळे काही काळासाठी जिल्हा परिषद कार्यालयातलं कामकाज विस्कळीत झालं होतं.
****
महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, धाराशिव जिल्हा प्रशासन आणि वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गेल्या ४ तारखेपासून जल अभियान आणि जल स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांसाठी खुली असून येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत जलस्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वनामांकन करता येणार आहे.
****
नांदेड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता तथा विभाग प्रमुख संघरत्न सोनसळे यांना नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी निलंबित केलं आहे. शासकीय कामात दिरंगाईच्या कारणांवरून ही कारवाई करण्यात आली.
****
लातूर शहरात ७ ठिकाणी ७ दिवशी आठवडी बाजार भरवण्याचं नियोजन महानगरपालिके मार्फत करण्यात आलं आहे, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथला शिवाजीनगरच्या बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाचं आज सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
****
0 notes
nagarchaufer · 18 days ago
Text
खासदार निलेश लंके यांनी घेतली मनपा कार्यालयात आढावा बैठक , काय होते विषय ? 
खासदार निलेश लंके यांनी महापालिका कार्यालयात आढावा बैठक घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केलेली आहे सोबतच शहरातील गॅस पाईपलाईनचे काम चा�� महिन्यात पूर्ण करण्याच्या देखील निलेश लंके यांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत .  खासदार निलेश लंके यांनी शहरातील इतरही सफाई कामगार , नेहरू मार्केट , भाजी विक्रेते , गॅस पाईपलाईन , गाळेधारकांची…
0 notes
news-34 · 20 days ago
Text
0 notes
mazhibatmi · 30 days ago
Text
Champions Trophy 2025 Indian Team: 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ��पला मोहीम सुरू करेल. टीम इंडियाला बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर टीम इंडियाचा सामना 23 फेब्रुवारी रोजी गतविजेत्या पाकिस्तानशी होईल. हा शानदार सामना दुबईमध्येही खेळला जाईल. भारतीय संघ 2 मार्च रोजी दुबई येथे न्यूझीलंडविरुद्ध गटातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळेल.
0 notes
adbanaobrandbadhao · 1 month ago
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य हे खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया. 
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
hindu-news · 2 years ago
Text
Fraud Case in Pune : दामदुपटीला पोलीसही पडले बळी; गुन्हे दाखल होऊनही अविनाश राठोड सापडेना
Pune Scam News : 'बार्शीच्या विशाल फटे'ची आठवण करून देणारे पुण्यात राठोड प्रकरण
Tumblr media
पुण्यात शेकडो लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपायांचा गंडा घातल्याचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृ��गी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे शंभरहून अधिक नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यात काही पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, दामदुप्पटीचे आमिष दाखवून पोलिसांनाही गंडा घालणारा बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक पत्नीसह फरार आहे.
Tumblr media
या प्रकरणी बाणेर (Pune Crime) रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड आणि त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राठोडकडे गुंतवणूक करणाऱ्या सुमारे वीस पोलिसांसह शंभरहून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपी अविनाश राठोड (Avinash Rathod) याची एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी कंपनी पुण्यात २०११ पासून काम करीत आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना दर महिन्याला मूळ रक्कमेतील पाच टक्के व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखविले. त्याने लोकांना काही प्रमाणात परतावेही दिले. त्यातून विश्वास संपादन झाल्याने गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे. या काळात जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन आता राठोड फरार झाला आहे. या फसवणुकीला काही पोलिसही बळी पडल्यान��� आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Pune Police या गुंतवणूकदारांमध्ये डॉक्टर, अभियंते, पोलिसांसह अनेक श्रीमंत नागरिकांनी लाखो रुपायंची गुंतवणूक केली आहे. गेल्या ११ महिन्याने राठोडकडे सुमारे ७०० कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ती रक्कम घेऊन तो फरार झाला आहे.
दरम्यान, बंद कार्यालय पाहून गुंतवणूकदारंनी राठोड आणि त्याची पत्नीला वारंवार फोन केले. फोनला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे धा�� घेतली.
या प्रकरणी चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलिसांसह अनेक नागारिकांनी तक्रारी दिल्या आहे. मात्र पोलिसांना आठवड्यापासून फारर राठोड व त्याच्या पत्नीचा शोध घेता आला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 notes
imdnews1 · 1 month ago
Text
Weather Update : देशातील हिवाळी हवामानाचा अचूक अंदाज आणि पावसाच्या शक्यतेचा
Weather Update : हिवाळी हवामानाचा अनुभव यावर्षी वेगळा राहण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात देशातील बहुतांशी भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्रात ��त्तरेकडील भाग वगळता इतर भागांमध्ये थंडीचा जोर तुलने��े कमी राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, गुजरात, आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंड लाटांच्या कालावधीचा अनुभव मात्र दीर्घकाळासाठी असेल.
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे  प्रत्येक महिन्यात पाच मासिक  तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे. १…
Tumblr media
View On WordPress
0 notes
awfshiprocket · 4 months ago
Text
आपल्या ई-कॉमर्स गेमला वाढवा Shiprocket Engage 360 सह! 🚀✨
Tumblr media
नमस्कार Tumblr कुटुंब! 👋
आपण एक ऑनलाइन विक्रेता आहात जो आपल्या ग्राहकांच्या सहभागाला पुढील स्तरावर नेऊ इच्छित आहे? भेटा Shiprocket Engage 360ला—आपल्या ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आपले अंतिम साधन!
🌟 Shiprocket Engage 360 का?
मल्टी-चॅनेलमॅजिक: ईमेल, एसएमएस, आणिपुशनोटिफिकेशन्स च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांशी सहजपणे पोहोचा.
स्वयंचलितअवेसमनेस: ऑर्डर ��पडेट्स आणि वैयक्तिकृत संदेश सेट करा ज्यामुळे आपले ग्राहक लूपमध्ये राहतात, कोणत्याही मेहनतीशिवाय.
फीडबॅकफ्रेंडली: आपल्या उत्पादने आणि सेवा आणखी चांगली करण्यासाठी मौल्यवान फीडबॅक गोळा करा.
प्रोमोपॉवर: लक्षित प्रमोशनल कॅम्पेन लॉन्च करा ज्यामुळे विक्री वाढेल आणि वफादारी मजबूत होईल.
स्मार्टएनालिटिक्स: काय कार्यरत आहे आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी विस्तृत अंतर्दृष्टी मिळवा.
📈 आपल्यालाआवडतीलअसेफायदे:
+२५% ग्राहकवफादारी
+२०% विक्रीवाढ
-३०% ग्राहकसहाय्यचौकशी
+३५% ग्राहकसंतुष्टी
💸 परवडणाऱ्यायोजना:
स्टार्टर: फक्त ₹९९९/माह – लहान व्यवसायांसाठी परफेक्ट!
प्रोफेशनल: ₹२,४९९/माह – उन्नत वैशिष्ट्यांसह पॅक्ड.
एंटरप्राइज: कस्टम प्राइसिंग – आपल्यासाठी विशेषरीत्या तयार केलेले!
🎁 विशेषऑफर: आता साइन अप करा आणि आपल्या पहिल्या महिन्यात ५०% सूट मिळवा! याची चूक करू नका!
👉 www.shiprocket.in/engage360 येथे भेट द्या आणि आपल्या व्यवसायाला उड्डाण करा! 🚀
0 notes
alkabirislamic · 11 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
Tumblr media
17 notes · View notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
पर्यावरण संवर्धनासाठीच्या संरक्षण क्षमता महोत्सव- सक्षम २०२४-२५ ला प्रारंभ
परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन
आणि
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप-५४ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
****
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत शहा यांनी सात वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या प्रकरणात दोषसिद्धतेचं प्रमाण ९० टक्क्यांच्यावर नेण्याचे प्रयत्न करण्याची सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यसरकार करत असलेल्या कामाबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं, गृहमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.
अतिशय सकारात्मक अशी ही बैठक झालेली आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे. हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे. त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्सीक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ते आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत. पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कंप्लिट आमचं फॉरेन्सीक नेटवर्क तयार होईल. प्रत्येक पोर्टचे क्युबीकस तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरूवात केलेली आहे. त्याची माहिती आम्ही दिली. पुढच्या सहा ते आठ महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू. ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल. प्रॉसिक्युशन विंगला ट्रेनिंग देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल यासंदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत.
****
डाळवर्गीय पिकांसदर्भात संशोधन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी क्षेत्राने सहभाग घ्यावा, असं आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारतीय डाळी परिषदेत ते आज बोलत होते. या परिषदेत आज ‘समृद्धीसाठी डाळी - शाश्वततेसह पोषण’ या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यात रावल यांनी महाराष्ट्रातल्या डाळी उत्पादनातल्या विविधतेचा उल्लेख केला.
****
सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचं उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला आणि बा��विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. संरक्षण क्षमता महोत्सव-सक्षम २०२४-२५ हा १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आदिती तटकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांमध्ये इंधन बचतीचं महत्त्व तसंच लाभाबाबत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी सायक्लोथॉन, वॉकेथॉन, चित्रकला स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्त्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्या कोअर ग्रुपची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा केली. महत्त्वाच्या धोरणांची आखणी, अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
****
न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत. यामुळे बँकेला बचत खातं, चालू खातं किंवा ठेवीदाराच्या इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या अटींच्या अधीन राहून कर्ज फेड करता येईल, मात्र १३ फेब्रुवारीपासून नवीन कर्ज देता येणार नाही किंवा गुंतवणूक करता येणार नाही. हे निर्बंध पुढले सहा महिने लागू राहतील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्यांना काही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तसंच मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थाप��� यंत्रणा परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी इथं भरवण्यात आलेल्या जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उदघाटन आज डॉ. सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही सामंत यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, संजीवनी मित्र मंडळाचे आनंद भरोसे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
****
गृह राज्यमंत्री योगेश कदम हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. आज पोलीस आयुक्तालयात त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह आयुक्तालयातील सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. उत्तराखंडमध्ये हल्दवानी इथं झालेल्या या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळात विजय आणि पराभव होतच असतो, या स्पर्धेत पदक न मिळालेल्या खेळाडूंनी पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत पदक मिळवावं, असं आवाहन शहा यांनी केलं, ते म्हणाले –
सोलह हजार खिलाडी लगभग चार सौं पैंतीस खेलों मे खेले। कुछ जिते, कुछ हारे। हार और जीत उसका खेले से कोई मतलब नही। जीत का जसबा और हार से निराश न होना यहीं खेल का संदेश है। इसलिये जो जीते है और हारे है वो सभी खिलाडीयों को मै अनंत अनंत शुभकामनायें देता हूं। मेघालय मे आपके लिये एक और मौका है। अगली बार मेडल लेके आईये ऐसी मेरी सभी को बहोत बहोत शुभकामनायें।
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना शहा यांनी आपल्या भाषणातून अभिवादन केलं.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पदकतालिकेत ६८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २७ कांस्यपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्यपदकांसह सर्वात जास्त १९८ पदकं जिंकून महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या क्रमांकावर तर ४८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५८ कांस्यपदकांसह एकूण १५३ पदकं जिंकून हरियाणा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
****
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं 'उत्तुंग महाखादी प्रदर्शनाचं १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या विलेपार्ले इथं होणाऱ्या या प्रदर्शनात ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी दिली आहे, ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ तसंच इतर ग्रामोद्योगी उत्पादनांच्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
****
महाविद्यालयीन जीवनात आभासी विश्वातून येणाऱ्या प्रलोभनांपासून विद्यार्थ्यांनी सावध रहाव, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयात ‘सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावरच्या व्याख्यानात त्या आज बोलत होत्या. आपण फसवले जातोय असं वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आणि आपल्या पालकांची मदत घ्या, असं देखील चाकणकर म्हणाल्या.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार, नांदेडचे कवी पी. विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य आणि परिपूर्ण माहिती देण्यासाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालया��्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सर्व कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाकडून करण्यात आलं आहे.
****
बीड इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थांच्या मागण्या मांडण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ ह्या ‘ महिन्यात ,  तब्बल इतक्या ठिकाणी रखडल्यात निवडणुका
तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘ ह्या ‘ महिन्यात ,  तब्बल इतक्या ठिकाणी रखडल्यात निवडणुका
22 तारखेला सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सुनावणी असून राज्य सरकार यावेळी कोणती भूमिका घेते यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सकारात्मक भूमिका राज्य सरकारने मांडली तर सर्वोच्च न्यायालय प्रलंबित खटले निकाली काढू शकते, असे झाले तर एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.  राज्यात सध्य�� 29 महापालिका , 257 नगरपालिका , 36…
0 notes
news-34 · 23 days ago
Text
0 notes
shrikrishna-jug · 5 months ago
Text
सागरा प्राण तळमळतो.
कोकणात आता मे महिना चालू झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. भर पावसात मी एकदा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. भर पावसात कोकणातल्या समुद्रावर छत्री किंवा रेनकोट पुरा पडत नाही. एवढा वारा असतो. पण मे महिन्यात मात्र जेव्हा शहरात खूप उकाडा असतो अशावेळी समुद्रावर साधे कपडे घालून वाऱ्याची मजा घ्यायला खूप उत्साह येतो. काल मी चौपाटीवर वाळूत बसलो होतो. आणि माझ्या मनात विचार आला, माझा समुद्राच्या,…
0 notes
automaticthinghoagiezine · 5 months ago
Video
youtube
दोन महिन्यात सरकार साडी चोळी सुद्धा देईल..
0 notes