Tumgik
#मध
uday-yadav · 9 months
Text
गरीब, सुपच रूप धरि आईया, सतगुरु पुरुष कबीर।
तीन लोक की मेदनी, सुर नर मुनिजन भीर।।97।।
गरीब, सुपच रूप धरि आईया, सब देवन का देव।
कष्णचन्द्र पग धोईया, करी तास की सेव।।  98।।
गरीब, पांचैं पंडौं संग हैं, छठ्ठे कष्ण मुरारि।
चलिये हमरी यज्ञ में, समर्थ सिरजनहार।।99।।
गरीब, सहंस अठासी ऋषि जहां, देवा तेतीस कोटि।
शंख न बाज्या तास तैं, रहे चरण में लोटि।।100।।
गरीब, पंडित द्वादश कोटि हैं, और चैरासी सिद्ध।
शंख न बाज्या तास तैं, पिये मान का मध।।101।।
गरीब, पंडौं यज्ञ अश्वमेघ में, सतगुरु किया पियान।
पांचैं पंडौं संग चलैं, और छठा भगवान।।102।।
गरीब, सुपच रूप को देखि करि, द्रौपदी मानी शंक।
जानि गये जगदीश गुरु, बाजत नाहीं शंख।।103।।
गरीब, छप्पन भोग संजोग करि, कीनें पांच गिरास।
द्रौपदी के दिल दुई हैं, नाहीं दढ़ विश्वास।।  104।।
गरीब, पांचैं पंडौं यज्ञ करी, कल्पवक्ष की छांहिं।
द्रौपदी दिल बंक हैं, शंख अखण्ड बाज्या नांहि।।105।।
गरीब, छप्पन भोग न भोगिया, कीन्हें पंच गिरास।
खड़ी द्रौपदी उनमुनी, हरदम घालत श्वास।।107।।
गरीब, बोलै कष्ण महाबली, क्यूं बाज्या नहीं शंख।
जानराय जगदीश गुरु, काढत है मन बंक।।108।।
गरीब, द्रौपदी दिल कूं साफ करि, चरण कमल ल्यौ लाय।
बालमीक के बाल सम, त्रिलोकी नहीं पाय।।109।।
गरीब, चरण कमल कूं धोय करि, ले द्रौपदी प्रसाद।
अंतर सीना साफ होय, जरैं सकल अपराध।।110।।
गरीब, बाज्या शंख सुभान गति, कण कण भई अवाज।
स्वर्ग लोक बानी सुनी, त्रिलोकी में गाज।।111।।
गरीब, पंडौं यज्ञ अश्वमेघ में, आये नजर निहाल।
जम राजा की बंधि में, खल हल पर्या कमाल।।113।।
Tumblr media
3 notes · View notes
ravindramohite · 2 years
Video
सत्य समोर येऊनही सावरकरांनी संभाजी राजांची बदनामी सुरूच ठेवली l कॅनडा मध...
2 notes · View notes
mahadeosposts · 2 months
Text
Tumblr media
"जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कबीर साहेबांनी उघड केला, तो अद्यापही बंद होत नाही उलट दिवसेंदिवस वाढतच आहे."
लेखक-D.K.Gutte.Parbhani-MH-22
“लाडू लावन लापसी , पूजा चढ़े अपार
पूजी पुजारी ले गया, मूरत के मुह छार !!”
– कबीर
✍🏻
देव प्रसन्न करुन घेण्यासाठी लोक मंदिरातील देवा पुढे नैवेद्य, पूजेचे साहित्य जसे की तांदूळ बदाम काजू, दूध तूप मध, इत्यादी खाद्य पदार्थ ठेवले जाते. देव कधीच हे पदार्थ खात नाही व मागतही नाही.मग हे सर्व साहित्य पूजा आटोपताच पूजारी किंवा भट घेउन जातो. वास्तविकता ही आहे की लोकांना माहीत असूनही लोक तिथे खाद्य पदार्थ ठेवतात.
यापुढेही लोक देवाच्या मूर्ती समोर पैसे चांदी सोने अर्पण करतात हे सुद्धा पूजारी घेउन जातो. या वस्तू सुद्धा देवा पर्यंत पोचत नाहीत. लोक लाखो करोडो रुपये देवाच्या मूर्ती समोरच्या दान पेट्यात टाकतात. शतकानु शतके लोक मंदिरात जातात व करोडो रुपये टाकतात व त्यात किती भ्रष्टाचार व घोटाळे होतात ते देव जाणे.
आज जगातील सर्वात मोठा घोटाळा म्हणजे मंदिर, प्रार्थना स्थळे, मठ, आश्रम, देवाच्या नावावर चालणाऱ्या संस्थातून होतो. विशेषतः हे घोटाळे अब्जावधी संपत्ती जमा करणारे साधू संत करतात. लोकांना धडडीत दिसते तरी लोक तिथं जाउन पैसा सोन चांदी अर्पण करतात ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
याचाच भाग म्हणून परदेशी लोकांनी पण आपल्या देशात येउन इस्काॕन सारखे मंदिर बांधून दान देणग्याच्या नावाखाली भरपूर माया जमा केली व करताहेत.
देवाच्या नावाखाली भारतात फार पूर्वी पासून पाखंडी धर्म गुरु व पूजारी अमर्याद घोटाळे करत होते. सन १३९८ सालात कबीर साहेब स्वतः प्रकट होउन भारतातील मंदिरातील घोटाळे उघड करुन लोकांना समजावून सांगितले होते की आशा प्रकारच्या पूजेचे साहित्य व पैसा हा देवाला जरुरी नसतो तो पूजारी व नकली/पाखंडी धर्म गुरु जमा करुन मजा मारतात. मंदिरातील मूर्तीच्या समोर पूजारी पाखंडी ढोंगी साधू खुलेआम भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळे करत आहे आणि हा देश उघड्या डोळ्यांनी पहातोय पण बोलू शकत नाही एकार्थाने संविधानाने दिलेल्या धार्मिक हक्काची पायमल्लीच होते यात तिळमात्र शंका नाही.
"बोला कबीर भगवंताचा जयजयकार असो !!
🙏🏻
0 notes
profnarayanaraju · 4 months
Video
youtube
Viswa Kamal ki Mrudul, Kamayani, Aasha Sarg 70 || विश्व-कमल की मृदुल मध...
0 notes
shrikrishna-jug · 6 months
Text
एका मधमाशीचं प्रेत
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती.ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे.मला असं वाटतं की मधमाआश्या मारल्या जाऊ नयेत.जेव्हा मी या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर चिरडण्याचा…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
सातारा (जि.मा.का.) १८ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय , विपणन व निरीक्षण निदेशनालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला (भा.प्र.से)  यांनी   शेतकरी उत्पादक कंपनी ,ब्रँड धारक, ॲग्री स्टार्टअप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 06 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत जुलैअखेरपर्यंत तुळजापुरात पाणी दाखल होणार
६६ व्या ग्रॅमी सोहळ्यात भारतीय संगीतकारांना पाच पुरस्कार
आणि
विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर १०६ धावांनी विजय
****
राज्यातल्या ६५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ६५ वर्षांवरच्या नागरिकांना याचा लाभ होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत ज्येष्ठांमधलं अपंगत्व आणि अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील. यासाठी आरोग्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करुन पात्र लाभार्थी निश्चित करेल. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकरकमी तीन हजार रुपये जमा केले जातील. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे.
बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देऊन पतसंस्थांना बळकट केलं जाणार आहे. याअंतर्गत पतसंस्थांकडच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला.
राज्यातल्या दोन लाख युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावेही आयोजित करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
शहरी भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीवर तीन वर्षात दोन हेक्टर करता, बाराशे रोपं आणि प्रति रोप १७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.
नांदेड इथल्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. १९५६च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नियुक्त न्यायमूर्ती जे. एच. भाटिया अभ्यास शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध केंद्र योजनेचा संपूर्ण राज्यात मधाचे गाव या स्वरुपात विस्तार, पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण इथं बिबट सफारी, शिर्डी विमानतळाची उर्वरित विकास कामं, कृषी विद्यापीठातल्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय ६२ वरुन साठ वर्ष करणं, दुय्यम न्यायालयात कार्यरत आणि सेवा निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते, महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी १६ पदांची निर्मिती, तसंच सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राबवण्याला राज्य मंत्र���मंडळाने काल मान्यता दिली.
****
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया असून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणी, धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं सात आरोपींना, काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात राईनपाडा इथं नाथपंथी समाजातल्या पाच भिक्षुकांचा, मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. एक जुलै २०१८ रोजी ही घटना घडली होती. पाचही मयत हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथले रहिवासी होते.
****
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा, तसंच शिंदे यांनी नियुक्ती केलेला प्रतोद हाच शिवसेनेचा पक्षप्रतोद असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
****
स्पर्धा परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्यासाठीचं स्पर्धा परीक्षा विधेयक २०२४ काल लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल हे विधेयक मांडलं. या विधेयकामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.
****
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जून - जुलै २०२४ अखेरपर्यंत तुळजापुरात दाखल होणार आहे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांनी ही माहिती दिली. हे पाणी तुळजापूर जवळील रामदरा तलावात साठवलं जाणार आहे. यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यातलं दहा हजार ८६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना शाश्वत आणि आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा वाटा आ��ा राज्यशासन उचलणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं, राज्य शासनाने ही जबाबदारी स्वीकारल्याचं सांगत, सावे यांनी या निर्णयाबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मेरी कहानी मेरी जुबानी मोहिमेत शासकीय योजनांचा लाभ झालेले अनेक नागरिक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. जालना जिल्ह्यातले कृष्णा बोईणे आणि योगेश ढोणे यांनी आपल्याला झालेल्या लाभांबाबत माहिती दिली...
****
६६व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी पाच पुरस्कार जिंकले आहेत. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये काल झालेल्या या सोहळ्यात संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या शक्ति या बँडला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय झाकिर हुसैन यांनी आणखी दोन, तर प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं आहे.
****
विशाखापट्टणम इथं झालेल्या, दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी, तर दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर, भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २९२ धावात सर्वबाद झाला. दोन्ही डावात मिळून नऊ बळी घेणारा बुमराह सामनावीर पुरस्कारचा मानकरी ठरला. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेत पुढचा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट इथं सुरू होणार आहे.
****
नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात झालेल्या विशेष ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत, लातूर जिल्ह्याच्या दिव्यांग संघानं तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य, अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह आणि मतिमंद विद्यालय या शाळेतील एकूण ११ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयुष्यमान कार्ड वितरणासाठी येत्या १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली जाणार आहे. ८०० ग्राहक सेवा केंद्राद्वारे ही मोहीम राबवली जाईल. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डा ओमप्रकाश शेटे यांनी यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
****
परभणी इथं मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन "कार्यक्रम हळदी कुंकवाचा-जागर मतदानाचा" हा अनोखा कार्यक्रम काल राबवण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली पोटेकर यांनी मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक भित्तिचित्रं प्रदर्शित केले. एक प्रारूप मतदान केंद्र उभारून मतदानाबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं काल "योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी" या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारानं महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात एकूण ५६७ जणांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आता महानगरपालिका मुख्यालयात कर समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांचे आक्षेप तसंच तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि शंकांचं निरसन होऊन कराचा भरणा सुलभतेने होण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार हे शिबीर भरवण्यात येईल. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हे शिबीर होणार आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथं काल महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणं, माहितीची देवाणघेवाण, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एकत्रित उपाययोजना, आदी बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
जालना इथं वीज महावितरण कंपनीतला कनिष्ठ अभियंता गणेशसिंग बायस याला ५० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अनधिकृत वीज जोडणी नियमित करून देण्यासह कारवाई न करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
****
0 notes
bantirajora · 11 months
Text
Tumblr media
#ThursdayThoughts
काम क्रोध मद लोभ की जब लग घट में खान कबीर मूर्ख पंडिता दोनों एक समान
कबीर साहिब जी कहते हैं काम क्रोध लोभ मध एवं मोह आदि दुर्गणो से जब तक हृदय भरा हुआ है तब तक मूर्ख और पंडित दोनों एक समान है अर्थात जिसने भक्ति ज्ञान से इन दुर्गणों को अपने हृदय से दूर कर दिया
अधिक जानकारी के लिए देखें साधना चैनल शाम 7:30 से
Kabir is God 🪷
0 notes
atar-7067 · 11 months
Text
अनादि काल से ही मानव परम शांति, सुख व अमृत्व की खोज में लगा हुआ है। वह अपने सामथ्र्य के अनुसार प्रयत्न करता आ रहा है लेकिन उसकी यह चाहत कभी पूर्ण नहीं हो पा रही है। ऐसा इसलिए है कि उसे इस चाहत को प्राप्त करने के मार्ग का पूर्ण ज्ञान नहीं है। सभी प्राणी चाहते हैं कि कोई कार्य न करना पड़े, खाने को स्वादिष्ट भोजन मिले, पहनने को सुन्दर वस्त्रा मिलें, रहने को आलीशान भवन हों, घूमने के लिए सुन्दर पार्क हों, मनोरंजन करने के लिए मधुर-2 संगीत हों, नांचे-गांए, खेलें-कूदें, मौज-मस्ती मनांए और कभी बीमार न हों, कभी बूढ़े न हों और कभी मृत्यु न होवे आदि-2, परंतु जिस संसार में हम रह रहे हैं यहां न तो ऐसा कहीं पर नजर आता है और न ही ऐसा संभव है। क्योंकि यह लोक नाशवान है, इस लोक की हर वस्तु भी नाशवान है और इस लोक का राजा ब्रह्म काल है जो एक लाख मानव सूक्ष्म शरीर खाता है। उसने सब प्राणियों को कर्म-भर्म व पाप-पुण्य रूपी जाल में उलझा कर तीन लोक के पिंजरे में कैद किए हुए है। कबीर साहेब कहते हैं कि:--
कबीर, तीन लोक पिंजरा भया, पाप पुण्य दो जाल। सभी जीव भोजन भये, एक खाने वाला काल।।
गरीब, एक पापी एक पुन्यी आया, एक है सूम दलेल रे।
बिना भजन कोई काम नहीं आवै, सब है जम की जेल रे।।
वह नहीं चाहता कि कोई प्राणी इस पिंजरे रूपी कैद से बाहर निकल जाए। वह यह भी नहीं चाहता कि जीव आत्मा को अपने निज घर सतलोक का पता चले। इसलिए वह अपनी त्रिगुणी माया से हर जीव को भ्रमित किए हुए है। फिर मानव को ये उपरोक्त चाहत कहां से उत्पन्न हुई है ? यहां ऐसा कुछ भी नहीं है। यहां हम सबने मरना है, सब दुःखी व अशांत हैं। जिस स्थिति को हम यहां प्राप्त करना चाहते हैं ऐसी स्थिति में हम अपने निज घर सतलोक में रहते थे। काल ब्रह्म के लोक में स्व इच्छा से आकर फंस गए और अपने निज घर का रास्ता भूल गए। कबीर साहेब कहते हैं कि --
इच्छा रूपी खेलन आया, तातैं सुख सागर नहीं पाया।
इस काल ब्रह्म के लोक में शांति व सुख का नामोनिशान भी नहीं है। त्रिगुणी माया से उत्पन्न काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, राग-द्वेष, हर्ष-शोक, लाभ-हानि, मान-बड़ाई रूपी अवगुण हर जीव को परेशान किए हुए हैं। यहां एक जीव दूसरे जीव को मार कर खा जाता है, शोषण करता है, ईज्जत लूट लेता है, धन लूट लेता है, शांति छीन लेता है। यहां पर चारों तरफ आग लगी है। यदि आप शांति से रहना चाहोगे तो दूसरे आपको नहीं रहने देंगे। आपके न चाहते हुए भी चोर चोरी कर ले जाता है, डाकू डाका डाल ले जाता है, दुर्घटना घट जाती है, किसान की फसल खराब हो जाती है, व्यापारी का व्यापार ठप्प हो जाता है, राजा का राज छीन लिया जाता है, स्वस्थ शरीर में बीमारी लग जाती है अर्थात् यहां पर कोई भी वस्तु सुरक्षित नहीं। राजाओं के राज, ईज्जतदार की ईज्जत, धनवान का धन, ताकतवर की ताकत और यहां तक की हम सभी के शरीर भी अचानक छीन लिए जाते हैं। माता-पिता के सामने जवान बेटा-बेटी मर जाते हैं, दूध पीते बच्चों को रोते-बिलखते छोड़ कर मात-पिता मर जाते हैं, जवान बहनें विधवा हो जाती हैं और पहाड़ से दुःखों को भोगने को मजबूर होते हैं। विचार करें कि क्या यह स्थान रहने के लायक है ? लेकिन हम मजबूरी वश यहां रह रहे हैं क्योंकि इस काल के पिंजरे से बाहर निकलने का कोई रास्ता नजर नहीं आता और हमें दूसरों को दुःखी करने की व दुःख सहने की आदत सी बन गई। यदि आप जी को इस लोक में होने वाले दुःखों से बचाव करना है तो यहां के प्रभु काल से परम शक्ति युक्त परमेश्वर (परम अक्षर ब्रह्म) की शरण लेनी पड़ेगी। जिस परमेश्वर का खौफ काल प्रभु को भी है। जिस के डर से यह उपरोक्त कष्ट उस जीव को नहीं दे सकता जो पूर्ण परमात्मा अर्थात् परम अक्षर ब्रह्म 1⁄4सत्य पुरूष1⁄2 की शरण पूर्ण सन्त के बताए मार्ग से ग्रहण करता है। वह जब तक संसार में भक्ति करता रहेगा, उसको उपरोक्त कष्ट आजीवन नहीं होते। जो व्यक्ति इस पुस्तक ‘‘ज्ञान गंगा’’ को पढ़ेगा उसको ज्ञान हो जाएगा कि हम अपने निज घर को भूल गए हैं। वह परम शांति व सुख यहां न होकर निज घर सतलोक में है जहां पर न जन्म है, न मृत्यु है, न बुढ़ापा, न दुःख, न कोई लड़ाई-झगड़ा है, न कोई बिमारी है, न पैसे का कोई लेन-देन है, न मनोरंजन के साधन खरीदना है। वहां पर सब परमात्मा द्वारा निःशुल्क व अखण्ड है। बन्दी छोड़ गरीबदास जी महाराज की वाणी में प्रमाण है कि:--
बिन ही मुख सारंग राग सुन, बिन ही तंती तार। बिना सुर अलगोजे बजैं, नगर नांच घुमार।।
घण्टा बाजै ताल नग, मंजीरे डफ झांझ। मूरली मधुर सुहावनी, निसबासर और सांझ।।
बीन बिहंगम बाजहिं, तरक तम्बूरे तीर। राग खण्ड नहीं होत है, बंध्या रहत समीर।।
तरक नहीं तोरा नहीं, नांही कशीस कबाब। अमृत प्याले मध पीवैं, ज्यों भाटी चवैं शराब।।
मतवाले मस्तानपुर, गली-2 गुलजार। संख शराबी फिरत हैं, चलो तास बजार।।
संख-संख पत्नी नाचैं, गावैं शब्द सुभान। चंद्र बदन सूरजमुखी, नांही मान गुमान।।
संख हिंडोले नूर नग, झूलैं संत हज���र। तख्त धनी के पास कर, ऐसा मुलक जहूर।।
नदी नाव नाले बगैं, छूटैं फुहारे सुन्न। भरे होद सरवर सदा, नहीं पाप नहीं पुण्य।।
ना कोई भिक्षुक दान दे, ना कोई हार व्यवहार। ना कोई जन्मे मरे, ऐसा देश हमार।।
जहां संखों लहर मेहर की उपजैं, कहर जहां नहीं कोई। दासगरीब अचल अविनाशी, सुख का सागर सोई।।
सतलोक में केवल एक रस परम शांति व सुख है। जब तक हम सतलोक में नहीं जाएंगे तब तक हम परमशांति, सुख व अमृत्व को प्राप्त नहीं कर सकते। सतलोक में जाना तभी संभव है जब हम पूर्ण संत से उपदेश लेकर पूर्ण परमात्मा की आजीवन भक्ति करते रहें। इस पुस्तक ‘‘ज्ञान गंगा’’ के माध्यम से जो हम संदेश देना चाहते हैं उसमें किसी देवी-देवता व धर्म की बुराई न करके सर्व पवित्रा धर्म ग्रंथों में छुपे गूढ रहस्य को उजागर करके यथार्थ भक्ति मार्ग बताना चाहा है जो कि वर्तमान के सर्व संत, महंत व आचार्य गुरु साहेबान शास्त्रों में छिपे गूढ रहस्य को समझ नहीं पाए। परम पूज्य कबीर साहेब अपनी वाणी में कहते हैं कि - ‘वेद कतेब झूठे ना भाई, झूठे हैं सो समझे नांही।
जिस कारण भक्त समाज को अपार हानि हो रही है। सब अपने अनुमान से व झूठे गुरुओं द्वारा बताई गई शास्त्रा विरूद्ध साधना करते हैं। जिससे न मानसिक शांति मिलती है और न ही शारीरिक सुख, न ही घर व कारोबार में लाभ होता है और न ही परमेश्वर का साक्षात्कार होता है और न ही मोक्ष प्राप्ति होती है। यह सब सुख कैसे मिले तथा यह जानने के लिए कि मैं कौन हूं, कहां से आया हूं, क्यों जन्म लेता हूं, क्यों मरता हूं और क्यों दुःख भोगता हूं ? आखिर यह सब कौन करवा रहा है और परमेश्वर कौन है, कैसा है, कहां है तथा कैसे मिलेगा और ब्रह्मा, विष्णु और शिव के माता-पिता कौन हैं और किस प्रकार से काल ब्रह्म की जेल से छुटकारा पाकर अपने निज घर (सतलोक) में वापिस जा सकते हैं। यह सब इस पुस्तक के माध्यम से दर्शाया गया है ताकि इसे पढ़कर आम भक्तात्मा का कल्याण संभव हो सके। यह पुस्तक सतगुरु रामपाल जी महाराज के प्रवचनों का संग्रह है जो कि सद्ग्रन्थों में लिखे तथ्यों पर आधारित है। हमें पूर्ण विश्वास है कि जो पाठकजन रूची व निष्पक्ष भाव से पढ़ कर अनुसरण करेगा। उसका कल्याण संभव है:-
”आत्म प्राण उद्धार ही, ऐसा धर्म नहीं और। कोटि अश्वमेघ यज्ञ, सकल समाना भौर।।“
जीव उद्धार परम पुण्य, ऐसा कर्म नहीं और। मरूस्थल के मृग ज्यों, सब मर गये दौर-दौर।।
भावार्थ:-- यदि एक आत्मा को सतभक्ति मार्ग पर लगाकर उसका आत्म कल्याण करवा दिया जाए तो करोड़ अवश्वमेघ यज्ञ का फल मिलता है और उसके बराबर कोई भी धर्म नहीं है। जीवात्मा के उद्धार के लिए किए गए कार्य अर्थात् सेवा से श्रेष्ठ कोई भी कार्य नहीं है। अपने पेट भरने के लिए तो पशु-पक्षी भी सारा दिन भ्रमते हैं। उसी तरह वह व्यक्ति है, जो परमार्थी कार्य नहीं करता, परमार्थी कर्म सर्वश्रेष्ठ सेवा जीव कल्याण के लिए किया कर्म है। जीव कल्याण का कार्य न करके सर्व मानव मरूस्थल के हिरण की तरह दौड़-2 कर मर जाते हैं। जिसे कुछ दूरी पर जल ही जल दिखाई देता है और वहां दौड़ कर जाने पर थल ही प्राप्त होता है। फिर कुछ दूरी पर थल का जल दिखाई देता है अन्त में उस हिरण की प्यास से ही मृत्यु हो जाती है। ठीक इसी प्रकार जो प्राणी इस काल लोक में जहां हम रह रहे है। वे उस हिरण के समान सुख की आशा करते हैं जैसे निःसन्तान सोचता है सन्तान होने पर सुखी हो जाऊँगा। सन्तान वालों से पूछें तो उनकी अनेकों समस्याऐं सुनने को मिलेंगी। निर्धन व्यक्ति सोचता है कि धन हो जाए तो में सुखी हो जाऊं। जब धनवानों की कुशल जानने के लिए प्रश्न करोगे तो ढेर सारी परेशानियाँ सुनने को मिलेंगी। कोई राज्य प्राप्ति से सुख मानता है, यह उसकी महाभूल है। राजा (मन्त्राी, मुख्यमन्त्राी, प्रधानमन्त्राी, राष्टंपति) को स्वपन में भी सुख नहीं होता। जैसे चार-पांच सदस्यों के परिवार का मुखिया अपने परिवार के प्रबन्ध में कितना परेशान रहता है। राजा तो एक क्षेत्र का मुखिया होता है। उसके प्रबन्ध में सुख स्वपन में भी नहीं होता। राजा लोग शराब पीकर कुछ गम भुलाते हैं। माया इकट्ठा करने के लिए जनता से कर लेते हैं फिर अगले जन्मों में जो राजा सत्यभक्ति नहीं करते, पशु योनियों को प्राप्त होकर प्रत्येक व्यक्ति से वसूले कर को उनके पशु बनकर लौटाते हैं। जो व्यक्ति मनमुखी होकर तथा झूठे गुरुओं से दिक्षित होकर भक्ति तथा धर्म करते हैं। वे सोचते हैं कि भविष्य में सुख होगा लेकिन इसके विपरित दुःख ही प्राप्त होता है। कबीर साहेब कहते हैं कि मेरा यह ज्ञान ऐसा है कि यदि ज्ञानी पुरुष होगा तो इसे सुनकर हृदय में बसा लेगा और यदि मूर्ख होगा तो उसकी समझ से बाहर है।
“कबीर, ज्ञानी हो तो हृदय लगाई, मूर्ख हो तो गम ना पाई“
अधिक जानकारी के लिए कृप्या प्रवेश करें इस पुस्तक ‘‘ज्ञान गंगा’’ में। इस पुस्तक को पढ़कर सुप्रीम कोर्ट के वरिष्ट अधिवक्ता श्री सुरेश चन्द्र ने कहा ‘‘इस पुस्तक का नाम तो ‘‘ज्ञान सागर’’ होन�� चाहिए।।
0 notes
pradeepdasblog · 1 year
Text
( #MuktiBodh_Part95 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part96
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर (185-186)
प्रमाण के लिए अमृत वाणी(पारख का अंग)
गरीब, सुपच शंक सब करत हैं, नीच जाति बिश चूक।
पौहमी बिगसी स्वर्ग सब, खिले जो पर्वत रूंख।।
गरीब, करि द्रौपदी दिलमंजना, सुपच चरण पी धोय।
बाजे शंख सर्व कला, रहे अवाजं गोय।।
गरीब, द्रौपदी चरणामत लिये, सुपच शंक नहीं कीन।
बाज्या शंख अखंड धुनि, गण गंधर्व ल्यौलीन।।
गरीब, फिर पंडौं की यज्ञ में, शंख पचायन टेर।
द्वादश कोटि पंडित जहां, पड़ी सभन की मेर।।
गरीब, करी कृष्ण भगवान कूं, चरणामृत स्यौं प्रीत।
शंख पंचायन जब बज्या, लिया द्रोपदी सीत।।
गरीब, द्वादश कोटि पंडित जहां, और ब्रह्मा विष्णु महेश।
चरण लिये जगदीश कूं, जिस कूं रटता शेष।।
गरीब, वाल्मिकि के बाल समि, नाहीं तीनौं लोक।
सुर नर मुनि जन कृष्ण सुधि, पंडौं पाई पोष।।
गरीब, वाल्मिकि बैंकुठ परि, स्वर्ग लगाई लात।
शंख पचायन घुरत हैं, गण गंर्धव ऋषि मात।।
गरीब, स्वर्ग लोक के देवता, किन्हैं न पूर्या नाद।
सुपच सिंहासन बैठतैं, बाज्या अगम अगाध।।
गरीब, पंडित द्वादश कोटि थे, सहिदे से सुर बीन।
संहस अठासी देव में, कोई न पद में लीन।
गरीब, बाज्या शंख स्वर्ग सुन्या, चौदह भवन उचार।
तेतीसौं तत्त न लह्या, किन्हैं न पाया पार।।
।। अचला का अंग।।
गरीब, सुपच रूप धरि आईया, सतगुरु पुरुष कबीर।
तीन लोक की मेदनी, सुर नर मुनिजन भीर।।97।।
गरीब, सुपच रूप धरि आईया, सब देवन का देव।
कृष्णचन्द्र पग धोईया, करी तास की सेव।।98।।
गरीब, पांचौं पंडौं संग हैं, छठ्ठे कृष्ण मुरारि।
चलिये हमरी यज्ञ में, समर्थ सिरजनहार।।99।।
गरीब, सहंस अठासी ऋषि जहां, देवा तेतीस कोटि।
शंख न बाज्या तास तैं, रहे चरण में लोटि।।100।।
गरीब, पंडित द्वादश कोटि हैं, और चौरासी सिद्ध।
शंख न बाज्या तास तैं, पिये मान का मध।।101।।
गरीब, पंडौं यज्ञ अश्वमेघ में, सतगुरु किया पियान।
पांचौं पंडौं संग चलैं, और छठा भगवान।।102।।
गरीब, सुपच रूप को देखि करि, द्रौपदी मानी शंक।
जानि गये जगदीश गुरु, बाजत नाहीं शंख।।103।।
गरीब, छप्पन भोग संजोग करि, कीनें पांच गिरास।
द्रौपदी के दिल दुई हैं, नाहीं दृढ़ विश्वास।। 104।।
गरीब, पांचौं पंडौं यज्ञ करी, कल्पवक्ष की छांहिं।
द्रौपदी दिल बंक हैं, कण- कण बाज्या नांहि।। 105।।
गरीब, छप्पन भोग न भोगिया, कीन्हें पंच गिरास।
खड़ी द्रौपदी उनमुनी, हरदम घालत श्वास।।107।।
गरीब, बोलै कष्ण महाबली, क्यूं बाज्या नहीं शंख।
जानराय जगदीश गुरु, काढत है मन ब्रंक।। 108।।
गरीब, द्रौपदी दिल कूं साफ करि, चरण कमल ल्यौ लाय।
वाल्मिकि के बाल सम, त्रिलोकी नहीं पाय।।109।।
गरीब, चरण कमल कूं धोय करि, ले द्रौपदी प्रसाद।
अंतर सीना साफ होय, जरैं सकल अपराध।।110।।
गरीब, बाज्या शंख सुभान गति, कण कण भई अवाज।
स्वर्ग लोक बानी सुनी, त्रिलोकी में गाज।।111।।
गरीब, पंडौं यज्ञ अश्वमेघ में, आये नजर निहाल।
जम राजा की बंधि में, खल हल पर्या कमाल।।113।।
‘‘अन्य वाणी सतग्रन्थ से’’
तेतीस कोटि यज्ञ में आए सहंस अठासी सारे, द्वादश कोटि वेद के वक्ता, सुपच का शंख बज्या रे।।
‘‘अर्जुन सहित पाण्डवों को युद्ध में की गई हिंसा के पाप लगे’’
परमेश्वर कबीर जी ने धर्मदास जी को बताया कि उपरोक्त विवरण से सिद्ध हुआ कि पाण्डवों को युद्ध की हत्याओं का पाप लगा।
आगे सुन और सुनाता हूँ :-
दुर्वासा ऋषि के शाप वश यादव कुल आपस में लड़कर प्रभास क्षेत्र में यमुना नदी के किनारे नष्ट हो गया। श्री कृष्ण जी भगवान को एक शिकारी ने पैर में विषाक्त तीर मार कर घायल कर दिया था। उस समय श्री कृष्ण जी ने उस शिकारी को बताया कि आप त्रेता युग में सुग्रीव के बड़े भाई बाली थे तथा मैं रामचन्द्र था। आप को मैंने धोखा करके वृक्ष की ओट लेकर मारा था। आज आपने वह बदला (प्रतिशोध) चुकाया है। पाँचों पाण्डवों को पता चला कि यादव आपस में लड़ मरे हैं वे द्वारिका पहुँचे। वहाँ गए जहाँ पर श्री कृष्ण जी तीर से घायल तड़फ रहे थे। पाँचों पाण्डवों के धार्मिक गुरू श्री कृष्ण जी थे। श्री कृष्ण जी ने पाण्डवों से कहा! आप मेरे अतिप्रिय हो। मेरा अन्त समय आ चुका है। मैं कुछ ही समय का मेहमान हूँ। मैं आपको अन्तिम उपदेश देना चाहता हूँ कृप्या ध्यान पूर्वक सुनों। यह कह कर श्री कृष्ण जी ने कहा (1) आप द्वारिका की स्त्रियों को इन्द्रप्रस्थ ले जाना। यहाँ कोई नर यादव शेष नहीं बचा है (2) आप अति शीघ्र राज्य त्याग कर हिमालय चले जाओ वहाँ अपने शरीर के नष्ट होने तक तपस्या करते रहो। इस प्रकार हिमालय की बर्फ में गल कर नष्ट हो जाओ। युधिष्ठर ने पूछा हे भगवन्! हे गुरूदेव श्री कृष्ण! क्या हम हिमालय में गल कर मरने का कारण जान सकते हैं? यदि आप उचित समझें तो बताने की कृपा करें। श्री कृष्ण ने कहा युधिष्ठर! आप ने युद्ध में जो प्राणियों की हिंसा करके पाप किया है। उस पाप का प्रायश्चित् करने के लिए ऐसा करना अनिवार्य है। इस प्रकार तपस्या करके प्राण त्यागने से आप के महाभारत युद्ध में किए पाप नष्ट हो जाऐंगे।
कबीर जी बोले हे धर्मदास! श्री कृष्ण जी के श्री मुख से उपरोक्त वचन सुन कर अर्जुन आश्चर्य में पड़ गया। सोचने लगा श्री कृष्ण जी आज फिर कह रहे हैं कि युद्ध में किए पाप नष्ट इस विधि से होगें। अर्जुन अपने आपको नहीं रोक सका। उसने श्री कृष्ण जी से कहा हे भगवन्! क्या मैं आप से अपनी शंका का समाधान करा सकता हूँ। वैसे तो गुरूदेव! यह मेरी गुस्ताखी है, क्षमा करना क्योंकि आप ऐसी स्थिति में हैं कि आप से ऐसी-वैसी बातें करना उचित नहीं जान पड़ता। यदि प्रभु! मेरी शंका का समाधान नहीं हुआ तो यह शंका रूपी कांटा आयु पर्यन्त खटकता रहेगा। मैं चैन से जी नहीं सकूंगा। श्री कुष्ण ने कहा हे अर्जून! तू जो पूछना चाहता है निःसंकोच होकर पूछ। मैं अन्तिम स्वांस गिन रहा हूँ जो कहूंगा सत्य कहूंगा। अर्जुन बोला हे श्री कृष्ण! आपने श्री मद्भगवत् गीता का ज्ञान देते समय कहा था कि अर्जुन! तू युद्ध कर तुझे युद्ध में मारे जाने वालों का पाप नहीं लगेगा तू केवल निमित्त मत्रा बन जा ये सर्व योद्धा मेरे द्वारा पहले ही मारे जा चुके हैं (प्रमाण गीता अध्याय 11 श्लोक 32-33) आपने यह भी कहा कि अर्जुन युद्ध में मारा गया तो स्वर्ग को चला जाएगा, यदि युद्ध जीत गया तो पृथ्वी के राज्य का सुख भोगेगा। तेरे दोनों हाथों में लड्डू हैं। (प्रमाण श्री मदभगवत् गीता अध्याय 2 श्लोक 37) तू युद्ध के लिए खड़ा हो जो जय-पराजय की चिन्ता छोड़कर युद्ध कर इस प्रकार तू पाप को प्राप्त नहीं
होग��� (गीता अध्याय 2 श्लोक 38)
क्रमशः________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
Tumblr media
1 note · View note
todaypostlive · 1 year
Text
Motihari: एक करोड़ से अधिक के चरस व 586 कार्टून विदेशी शराब के साथ तीन तस्कर गिरफ्तार
Motihari: मोतिहारी पुलिस ने   गुप्त सूचना पर लगभग 11 किलो चरस व  586 कार्टून विदेशी शराब को बरामद किया है।  मामले में  दो महिला  सहित तीन तस्करों को गिरफ्तार किया है।  वही  एक ट्रक को भी जब्त किया है। बरामद चरस व विदेशी शराब की कीमत लगभग एक करोड़ से अधिक  बतायी जा रही। पुलिस गिरफ्तार तस्कर से शराब माफिया का राज खुलवाने में जुटी है। एसपी कांतेश कुमार मिश्र ने  बताया कि पटना मध निषेध विभाग के सूचना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uday-yadav · 5 months
Text
गरीब, सुपच रूप धरि आईया, सतगुरु पुरुष कबीर।
तीन लोक की मेदनी, सुर नर मुनिजन भीर।।97।।
गरीब, सुपच रूप धरि आईया, सब देवन का देव।
कष्णचन्द्र पग धोईया, करी तास की सेव।।  98।।
गरीब, पांचैं पंडौं संग हैं, छठ्ठे कष्ण मुरारि।
चलिये हमरी यज्ञ में, समर्थ सिरजनहार।।99।।
गरीब, सहंस अठासी ऋषि जहां, देवा तेतीस कोटि।
शंख न बाज्या तास तैं, रहे चरण में लोटि।।100।।
गरीब, पंडित द्वादश कोटि हैं, और चैरासी सिद्ध।
शंख न बाज्या तास तैं, पिये मान का मध।।101।।
गरीब, पंडौं यज्ञ अश्वमेघ में, सतगुरु किया पियान।
पांचैं पंडौं संग चलैं, और छठा भगवान।।102।।
गरीब, सुपच रूप को देखि करि, द्रौपदी मानी शंक।
जानि गये जगदीश गुरु, बाजत नाहीं शंख।।103।।
गरीब, छप्पन भोग संजोग करि, कीनें पांच गिरास।
द्रौपदी के दिल दुई हैं, नाहीं दढ़ विश्वास।।  104।।
गरीब, पांचैं पंडौं यज्ञ करी, कल्पवक्ष की छांहिं।
द्रौपदी दिल बंक हैं, शंख अखण्ड बाज्या नांहि।।
Tumblr media
0 notes
pradeepparihar · 1 year
Text
Shiv Tandav Stotram -शिव तांडव स्तोत्र
Shiv Tandav Stotram: शिव तांडव स्तोत्र  की रचना लंकापति रावण ने की थी। कहते हे की रावण ने ब्रम्हाजी से शक्तिया हासिल की थी। उस समय अपने शक्तियों के मध चूर होकर उसने कैलाश पर्वतउठा लिया था तब भगवान शिव ने अपने केवल एक अंगूठेसे उसे निचे दबा दिया था। तब रावण के हात उसके निचे दब गए उसे बहोत पीड़ा हो रही थी तब उसने Shiv Tandav शिव तांडव गाना शुरू किया उससे शिव बहोत कुश हुए और अपना अंगूठा निकल लिया और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 1 year
Link
मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी ! मधुमक्षिका पालन योजना. व्यावसायिक मधपाळ निर्माण करणारी मध केंद्र योजना
0 notes
kamlakar-das · 1 year
Text
Tumblr media
बिन ही मुख सारंग राग सुन, बिन ही तंती तार। बिना सुर अलगोजे बजैं, नगर नांच घुमार।।
घण्टा बाजै ताल नग, मंजीरे डफ झांझ। मूरली मधुर सुहावनी, निसबासर और सांझ।।
बीन बिहंगम बाजहिं, तरक तम्बूरे तीर। राग खण्ड नहीं होत है, बंध्या रहत समीर।।
तरक नहीं तोरा नहीं, नांही कशीस कबाब। अमृत प्याले मध पीवैं, ज्यों भाटी चवैं शराब।।
मतवाले मस्तानपुर, गली-2 गुलजार। संख शराबी फिरत हैं, चलो तास बजार।।
संख-संख पत्नी नाचैं, गावैं शब्द सुभान। चंद्र बदन सूरजमुखी, नांही मान गुमान।।
संख हिंडोले नूर नग, झूलैं संत हजूर। तख्त धनी के पास कर, ऐसा मुलक जहूर।।
नदी नाव नाले बगैं, छूटैं फुहारे सुन्न। भरे होद सरवर सदा, नहीं पाप नहीं पुण्य।।
ना कोई भिक्षुक दान दे, ना कोई हार व्यवहार। ना कोई जन्मे मरे, ऐसा देश हमार।।
जहां संखों लहर मेहर की उपजैं, कहर जहां नहीं कोई।
दासगरीब अचल अविनाशी, सुख का सागर सोई।।
1 note · View note
vaidyajyoti · 1 year
Text
किडनीफेल्युअरची कारणे आणि आयुर्वेद उपचार : भाग १
Tumblr media
मार्च महिन्यात जागतिक किडनीदिन साजरा केला जातो, उद्देश किडनीविकारांबाबत जनजागृती असा आहे. एकेकाळी तुरळक आढळणारे किडनी फेल्युअरचे रुग्ण आता सर्रास आढळतात, इतके की, अश्या रुग्णांसाठी शासकीय योजनासुद्धा अस्तित्वात येऊन काळ लोटला. आज जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना हा आजार अल्पावधीत निर्माण झालेला नाही, या लोकांची गेल्या १५ ते २० वर्षांची जीवनशैली लक्षात घेतली तर आपल्याला या आजाराची लहान मोठ्या सर्व कारणांची यादी करता येईल, ही यादी म्हणजे मारुतीची शेपटी ठरावी इतक्या चुका आपण नियमित करीत आहोत मात्र पुढीलप्रमाणे काही ठळक चुका रुग्णांना या आजाराकडे नेत असल्याचे दिसते आहे.
आपल्या पचनशक्तीचा विचार न करता खाणे, भूक नसताना चवीचे म्हणून जड पदार्थ खाणे, दिवसा कामात होतो आणि जेवायला वेळ नव्हता आणि शरीराला पोषण हवे म्हणून रात्री उशिरा पोट तुडुंब भरेस्तोवर जेवणे, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थांचा नियमित उपयोग करणे (मॅकडोनाल्ड सोयीचे म्हणून घरी केलेले ताजे अन्न न खाता बाहेरचे कृत्रिमरीत्या टिकवलेल्या पदार्थांचा नियमित उपयोग करणे.
हेल्थ फंडे या मथळ्याखाली प्रसिद्ध होणाऱ्या उपायांचा उदा. सकाळी लिंबू-पाणी-मध पिणे, रोज ग्लासभर ताक पिणे, रोज बाऊल भरून कोशिंबीर खाणे, डिटॉक्सच्या नावाखाली दिवसच्या दिवस फक्त लिंबूपाणी अथवा फळांवर राहणे यासारख्या उपायांचा आपल्या वैद्यांशी सल्लामसलत न करता अवलंब करणे.
व्यायाम न करणे, नित्य कार्यमग्न राहून व्यायामासारख्या अत्यंत आवश्यक आरोग्यरक्षक सवयीपासून दूर राहणे, वेळ असताना देखील त्या वेळेचा योगासने, ध्यान-धारणा इ. आरोग्यपूर्ण कृतींसाठी वेळ न देता कमी महत्वाच्या आणि पर्यायाने नुकसान करणाऱ्या सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्ससारख्या निरर्थक बाबीत वेळ दवडणे. 
अनियंत्रित किंवा औषधी घेऊन आणि विशेषतः पथ्य न पाळता केवळ तपासण्यांच्या पातळीवर नियंत्रित केलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लिव्हरशी संबंधित आजार, संधिवात इ. आजार.  
दिवसा झोपणे ( सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत झोपणे हे दिवसा झोपणे या प्रकारात मोडते)
किरकोळ अथवा नियमित दुखण्यासाठी पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेली आणि फरक पडला होता म्हणून पाठ केलेली औषधे, अथवा स्वतःच्या मनाने तात्काळ अँटॅसीड (अॅसीडीटी कमी करणारी औषधे), अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधी यांचा नियमित वापर करणे.
      आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम मग तो परिणाम सकारात्मक असो की नकारात्मक, करण्याची मोठी शक्ती काही छोट्या छोट्या कृतींमध्ये असते. वारंवार घडणारी ही कृती च तर पुढे सवयींमध्ये रुपांतरीत होत जाते. आज तुम्ही आरोग्याच्या अथवा अनारोग्याच्या वळणावर असाल त्याचे सर्वात मोठे श्रेय या जीर्ण कृतीरुपी सवयींनाच तर जाते. उदाहरणार्थ मांसाहारी किंवा तत्सम पचायला जड आहार शरीर पचवू शकत नसल्याच्या अवस्थेतही अश्या आहाराचे सेवन करत राहण्याचा परिणाम म्हणून झालेला गुदार्श म्हणजे पाईल्स सारखा आजार ! वरील उदाहरणाच्या धर्तीवर आज मृत्युचे सर्वात मोठे कारण असणारे विविध आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसांचे विकार इत्यादी आजारांचे महत्वाचे कारण आपल्या सवयींमध्येच तर दडले आहे.
ग्रहण केलेल्या आहाराचे शरीर धातूंमध्ये परिवर्तन करणाऱ्या बाबींमध्ये ज्याप्रमाणे अग्नी ( पाचक अग्नी आणि धात्वाग्नी ), वायु, क्लेद, स्नेह आवश्यक असते त्याप्रमाणे आहाराचे परिणमन करण्यास आवश्यक असलेला काल हा अतिशय महत्वाचा घटक दुर्लक्षित आहे. खाल्लेल्या आहाराचे योग्य ते पचन पूर्ण होण्यास लागणारा काळ पाळल्याने अनेक विकार रोखण्यात मदत होते, पचनावर विनाकारण येणारा ताण एवढ्या साध्या पथ्यानेसुद्धा सहज टाळता येण्यासारखा आहे.
आयुर्वेद मुत्रवह संस्था ( किडनी व संबंधित इतर अवयव समूह ), मस्तिष्क आणि हृदय या तीन अवयवांना अत्यंत महत्वाचे म्हणून विषद करतो. या तीन अवयावांना उद्भवलेला व्याधी हा प्राणाचे हरण करू शकतो असेही स्पष्ट विवेचन आहे. आज या विषयावर मुद्दाम लेखन करण्याचे कारण हे की, या तीन अवयवांच्या बिघाडामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. शिवाय मधुमेहासारख्या आजाराच्या उपद्रव स्वरूपातही मोठा धोका ह्या तीन अवयव व त्यांच्या कार्यक्षेत्रास आहे. त्यामुळेच आज या अवयवांच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे.
अश्यातच अमेरिकेने काही विशिष्ट प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि प्रिझर्व्हेटीव्ह यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घोषित केला आहे कारण, या पदार्थांमुळे किडनी फेल्युअर आणि कर्करोग होतो हे सत्य त्यांनी मान्य केले आहे. आपल्याकडे मात्र पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत आहे. विचारांनी पुढारलेले असणे म्हणजे आपल्या नैसर्गिक सवयींशी फारकत घेणे असे नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल अन्यथा जीवनशैलीशी संबंधित आजारांची त्सुनामी फार दूर नाही. आज आम्ही वैद्य मंडळी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि किडनी फेल्युअर असे सर्व आजार एकाच रुग्णामध्ये पाहतो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
 आपल्या स्वास्थ्याचे रक्षण आणि आजारांचे नियोजन वेळेत केलेले कधीही चांगले, आपली गाडी खटारा करून नंतर मेंटेन करण्याची धडपड करण्यासारखे केविलवाणे प्रयत्न कृपया करायला जाऊ नका ! आयुर्वेदाला अनेकदा पर्यायी उपचारपद्धती म्हणून उल्लेखले जाते. मात्र ही उपचारपद्धती पर्यायी नसून मुख्य उपचारपद्धती आहे. जे आधुनिक वैद्यक शास्त्र पदोपदी अडखळत, दररोज आधीच्या दिवसापेक्षा ३६० अंश वेगळे संशोधन पुढे आणत आहे त्या वैद्यक शास्त्राच्या तुलनेत हजारो वर्षांपूर्वी मांडलेले आयुर्वेदीय सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर आपले सोने बावनकशी असल्याचे सिद्ध करत आहे. आयुर्वेदीय चिकित्सा आपल्या आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करु शकतात, कसे ते पुढील भागात समजून घेऊया, तोपर्यंत मात्र आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन आरोग्य परत मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया !  
                                                      वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
                                                      एम. डी. आयुर्वेद
छत्रपती संभाजीनगर
मो. 9049603419  
1 note · View note