#पोलिसांची
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 5 months ago
Text
Dhule News: भररस्त्यात आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह, धुळ्यात एकच खळबळ
Dhule News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत एक मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. आझाद नगरच्या कृषी महाविद्यालय परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ काल सायंकाळी हा मृतदेह आढळून आला. घटनेने संपूर्ण आझाद नगर परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत संशयास्पद मृतदेह आढळून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
#हिंगोली #पोलिसांची #उल्लेखनीय #कामगिरी #17अटक #वॉरंट  #पोटगी #मधील #व्यक्तींना #पकडून #न्यायालयात #केले #हजर #crime #news #marmikmaharashtra
0 notes
airnews-arngbad · 20 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• देशाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर वाटचाल करेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल - पंतप्रधानांचं प्रतिपादन • सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना • प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला प्रारंभ - पहिल्या दिवशी सुमारे दीड कोटींहून अधिक भाविकांचं कुंभस्नान • मकरसंक्रातीनिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साह आणि • डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३१ व्या नामविस्तार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
देशाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर वाटचाल करेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर- सोनमर्ग मार्गावरच्या बोगद्याचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्गदरम्यान बारमाही संपर्क कायम राहून पर्यटनाबरोबरच रोजगार निर्मिती, आरोग्य सु��िधा यानांही चालना मिळेल, असा विश्वास त्यानीं व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम या महिन्यात येत्या रविवारी १९ तारखेला प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेचा हा ११८ वा भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन आल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
पणन विभागामार्फत सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेताना ते काल बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कृषी साठवणूक केंद्राचा प्रस्ताव सादर करावा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जाभूरगाव इथं कृषी केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या ४५ दिवसात त्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण, पर्यटन, दळणवळण, महाज्योती आदी विभागांच्या १०० दिवसांचा आराखड्याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी काल घेतला. राज्य अभ्यासक्रम आराखड्याची पुढील वर्षापासून अंमलबजावणी, पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणं, शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणं, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलिसांची नियुक्ती, अजिंठा वेरूळ पर्यटन विकास कामांना गती देणं, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलिस नेमणं, राज्यात पाच ठिकाणी शिवसृष्टी थीम पार्क उभारणं आदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना केल्या. शासनाच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्��क देऊन, संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष मुक्कामी भेट देत तिथल्या व्यवस्थेची खातरजमा करून घेण्याचे आदेश दिल्याचं, ऊईके यांनी सांगितलं.
महाकुंभमेळ्याला कालपासून प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं काल पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला हा कुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमात काल पहिलं शाही स्नान झालं. काल सायंकाळपर्यंत सुमारे दीड कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर विविध आखाड्यांचं अमृत स्नान सुरु झालं. महाकुंभ मेळ्यासाठी भारतीय रेल्वेनं पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. यातून नवीन पायाभूत सुविधा आणि विद्यमान सुविधांचं अद्ययावतीकरण करण्यात आलं असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व, मकरसंक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तीळगुळ वाटपाचा तसंच महिलावर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा विविध पूजा साहित्यासह ऊस, बोरं, हरभरा आणि इतर साहित्यानं फुलून गेल्या आहेत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, या निमित्तानं विविध प्रकारच्या पतंगांनी दुकानं सजली आहेत. पतंगाच्या खरेदीसाठी आबालवृद्धांचा उत्साह दिसून येत आहे. नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत असून, असा मांजा वापरू नये यासाठी शहरातल्या अनेक चौकात वाहतूक पोलिसांकडून भोंग्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘‘नायलॉन मांजा मुळे पक्षी, सामान्य जनता सर्वाधिक जखमी होतात म्हणून नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री होत असतांना तसंच नायलॉन मांजाच्या सहाय्याने कुणी पतंग उडवत असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ नायलॉन मांजाचा साठा, विक्री आणि वापर केल्याचं आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबतच गरज भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असं छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या डॉ बी आर आंबेडकर एस सी, ��सटी महासंघाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ इंदिरा आठवले यांचं आज सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठाच्या सभागृहात व्याख्यान होणार आहे.
पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धांना कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. १९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २३ देशांचे ३९ संघ सहभागी झाले आहेत. काल सलामीच्या सामन्यात भारताने नेपाळचा ४२ - ३८ अशा गुण फरकाने पराभव केला. महिला संघाची सलामीची लढत आज कोरिया संघासोबत होणार आहे.
अहिल्यानगर इथं २९ जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते काल या स्पर्धा मैदानाचं मातीपूजन करण्यात आलं.
बीड जिल्ह्यातले मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित खंडणी प्रकरणी अटक झालेल्या वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल मस्साजोग इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनात देशमुख कुटुंबासह गावकरीही सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी देशमुख यांच्याशी संवाद साधला, त्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन विशेष तपास पथकात बदल करण्यात आला आहे. जुनं पथक बरखास्त करुन आता या पथकात बीड चे पोलिस उपअधिक्षक अनिल गुजर, छत्रपती संभाजीनगर इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस अधिक्षक किरण पाटील यांच्यासह पुणे इथल्या अधिकार्यांचा समावेश आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल केज इथं पत्रकार परिषद घेतली, देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं, सोनवणे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली आणि नियोजित असलेली विविध आंदोलनं, आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातही अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
धाराशिव इथं पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा काल सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं.
तुळजापुरच्या ��्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्राची काल घटोत्थापनाने सांगता झाली. यानिमित्त मंदीराच्या मुख्य गाभाऱ्याला विविध फुलांची आकर्षक आणि सुंदर सजावट करण्यात आली होती. काल मोठ्या संख्येनं भाविक तुळजापुरात दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात १६ ते १८ जानेवारी दरम्यान विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्याख्यानमालेचं हे सातवं वर्ष असून महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी सहा वाजता होणारी ही व्याख्यानं सर्वांसाठी खुली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथल्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचा अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार चार जणांना जाहीर झाला आहेत. बीडच्या गेवराई इथल्या आई संस्थेचे अध्यक्ष संतोष गर्जे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३१
"मग काय झालं तक्रारीचं? पोलिसांनी तक्रार नोंदवली कां, तुमचीच उलटतपासणी घेतल्याशिवाय?" अनंतने औत्सुक्याने विचारलं. उलट हताश स्वरांत सबनीस म्हणाले, "शेवटी पडलातच ना पोलिसांच्या भानगडीत! कांही निष्पन्न होणार नाहीं यातून मनस्तापाखेरीज!!" दोघांच्या परस्परविरोधी प्रतिक्रियांची गंमत वाटून विवेक म्हणाला, "तुम्हां दोघांची प्रतिक्रिया वेगवेगळी असली, तरी दोघांचाही सूर पोलिसांविरुद्ध तक्रारीचाच आहे! साॅरी, मी पोलिसांची तरफदारी करतो आहे असं समजू नका, -- पण पोलिसचौकी जवळच असल्याने त्यांचा आमच्या दुकानाशी वा या केदार आणि एकनाथ यांच्याशीही कारणा-कारणाने संबंध येतो. त्यामुळे एकुण परिस्थिती पाहतां पोलिसांना सरसकट दोष देणं योग्य होणार नाही!" "मीही पोलिसांनाच दोष देतो असं नाहीं" अनंत थोड्या समजुतीच्या सूरात म्हणाला,"पण आम्हां त्रयस्थांना पोलिसांबद्दल आपुलकीऐवजी भीती किंवा संशयच वाटतो हे तर खरं?" "आढीतील २ आंबे खराब निघाले की आपण आढीतील सगळ्या आंब्यांकडे शंकेने बघतो, तसं झालं आहे पोलिसांचं!" विवेकच्या मदतीला येत विशाल सांगू लागला, "गेल्या ५-७ वर्षांत आपल्या भागांत वस्ती किती वाढली आहे बघा;- पण पोलिसचौकी आहे तीच आहे! वाढत्या वस्तीबरोबर एकुणच बकालपणाही खुप वाढला आहे! त्यामुळे वाढलेल्या कामाच्या प्रचंड बोजाचा सामना करतांना पोलिसांना मनुष्यबळ कमी पडतंय्!" "आणि काका, सगळेच कांही तुमच्यासारखे सरळमार्गी नसतात!" आतां केदारलाही मधे बोलल्याशिवाय राहवेना, "गलत कामधंदा करणारे विविध आमिषं दाखवून पोलिसांना वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात! आमिषांना बळी पडणारे तेवढे आपल्याला दिसतात आणि आपण 'साप साप' म्हणून सगळी भुई धोपटत सुटतो!" "ठीक आहे, तुमचा आशय समजला!" अनंत हंसून म्हणाला,"पण तुमच्या तक्रारीचं काय झालं ते सांगा!"
" यावेळी ठोस पुरावा हातीं असल्यामुळेच आम्ही तक्रार करायला गेलो!" विवेक म्हणाला," नाहीतर अस�� अपघात होतांना आम्ही नेहमी बघतो, पण पोलिसांना पुरावा म्हणून देण्यासारखं कांही नसतं! -- आणि पोलिसांच्या नांवाने आपण कितीही बोंबललो, तरी पुरावा नसेल तर ते तरी काय करणार? गुन्हा करणारे चक्क बिनबोभाट सुटून जातात!" "पण यावेळी प्रत्यक्ष मोटारसायकल समोर असल्याने पोलिसांनी ताबडतोब विवेकची तक्रार नोंदवून घेतली आणि चौकशीची चक्रं लगेच फिरूं लागली!" विशालने पुस्ती जोडली. " अरे बापरे, म्हणजे त्या पोरांना लगेच पकडलं की काय पोलिसांनी?" सबनीसांच्या स्वरांत भीतीयुक्त काळजी होती. " मोटारसायकल समोर असल्याने तिचा मालक आणि ती पळवणारी पोरं यांचा माग काढणं सोपं होतं!" विवेक सांगू लागला, "आधी पोरं कबूल होईनात;- पण मग खाकी वर्दीचा थोडा इंगा दाखवल्यावर नरमली! त्यांतच केदार आणि एकनाथ यांनी पोरांना ओळखून तशी साक्ष नोंदवली तेव्हां पोरांना शिक्षा होऊन त्यांचं नांव रेकॉर्ड वर येणार या भीतीने पोरांचे आई-बाप गयावया करायला लागले!" " मला आणि केदारला हात जोडून विनवणी करायला लागले की ज्या साहेबाला इजा झाली आहे त्याचे पाय धरून आम्ही माफी मागतो, त्याचा दवा-पाण्याचा सगळा खर्च करतो पण पोरांचं नांव रेकॉर्डवर येणार नाहीं असं बघा!" एकनाथ सहानुभूतीपूर्वक म्हणाला,"मग आम्ही चौघांनी ठरवलं की झाली एवढी दहशत पुरे झाली! पोरांना कान पकडून पन्नास उठाबशा काढायला लावल्या आणि सर्वांना हग्या दम भरून सोडून दिलं! विवेकने तक्रार मागे घेतल्यामुळे सगळा गुंता आपोआप सुटला!" "वा, फार चांगलं केलंत!" अनंत सुटकेचा निश्वास टाकीत समाधानाने म्हणाला," मला वाटतं, फक्त त्याच दोन पोरांना नव्हे तर वस्तीतल्या इतरांनाही चांगला धडा मिळाला असेल!" "होय काका,-- आमचाही तोच हेतू होता!" केदार म्हणाला, "त्या कोवळ्या पोरांना कोर्टात वगैरे उभं करण्याचं आमच्या मनांतही नव्हतं! फक्त केल्या चुकीची जाणीव त्यांना व्हायला हवी होती;-आणि पोलिसांकडून अद्दलही घडायला हवी होती!" " नाहींतर एक बिनबोभाट सुटला, की दहा जणांना चेव चढतो!" विशाल म्हणाला," पण पोलिसांकडून आज झालेल्या कारवाईमुळे आतां १५ २० दिवस तरी आजूबाजूची वांड पोरं दबून असतील! त्यासाठी संधी मिळाली की अधुनमधून असा पोलिसी खाक्या दाखवायलाच लागतो!" "माझ्या मनावरचं मोठ्ठं दणपण कमी झालं रे, बाबांनो! नाहीतर मला वाटलं होतं की या किरकोळ अपघातापायीं त्या दोन पोरांना बेड्या पडतात की काय! केदार, आतां या खुशीत म��झ्याकडून सर्वांना एक चहा होऊंदे!!"
९ फेेब्रुवारी २०२३
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मालवाहू टेम्पोत चक्क.., भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मालवाहू टेम्पोत चक्क.., भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
नगर शहरात चक्क मालवाहू टेम्पोत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून अवैध दारू आणि टेम्पो असा एकूण सहा लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  उपलब्ध माहितीनुसार , दत्तात्रय भाऊसाहे�� गायकवाड ( राहणार वडुळे बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून छत्रपती संभाजी नगर रोडने एका मालवाहू…
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pune : कोंढव्यातील हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई
Pune : कोंढव्यातील हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई – MPC…
0 notes
news-34 · 5 months ago
Text
0 notes
automaticthinghoagiezine · 7 months ago
Video
youtube
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई मावाद्यांना कंठस्थान..
0 notes
imranjalna · 8 months ago
Text
डायल 112 वर फेक कॉल केल्याप्रकरणी मंठा पोलिसात गुन्हा दाखल..
पोलिस निरीक्षक रविद्र निकाळजे यांचा टवाळखोरांना सज्जड दम Mantha police file a case for making a fake call on Dial 112 .. जालना: नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अथवा गरज असल्यास 112 या क्रमांकावर नक्कीच कॉल करावा. मात्र, डायल 112 वर काॅल करून चुकीची व खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, नसता संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड दम पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी मंठा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagbharat · 1 year ago
Text
शिरुरमधील उदयोन्मुख (?) 'रेड लाईट एरिया' कोनता?  शिरूर पोलिसांची धडक कारवाई; दोन कॅफेवर छापे टाकले ! https://www.shirurvarta.in/?p=11864
Tumblr media
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/remarkable-performance-of-hingoli-police-13-persons-under-attack-warrant-and-1-alimony-warrant-were-arrested-and-produced-in-court/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
जत : कागनरी येथे वाटमारी करणाऱ्या दोघास अटक; उमदी पोलिसांची कारवाई
https://bharatlive.news/?p=185811 जत : कागनरी येथे वाटमारी करणाऱ्या दोघास अटक; उमदी पोलिसांची कारवाई
जत; ...
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून, सर्वत्र भक्तिमय  वातावरणात देवीची आराधना केली जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची नऊ रुपांमध्ये पूजा केली जाते. सजावटीसह लागणारं साहित्य, मातीचे घट, झेंडूची फुलं यांच्या खरेदीसाठी सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात आज सकाळी घटस्थापना करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरात आज दुपारी घटस्थापना होईल, तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवी देवीच्या मंदिरात आज पहाटे देवीची महापूजा करण्यात आली आणि नवरात्र उत्सवाचा आरंभ झाला. श्री क्षेत्र माहूर इथं देशभरातील भाविक नवरात्रात दर्शनासाठी येतात. देवीला विविध नऊ रंगाचं पैठणी महावस्त्र घालण्यात येतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शक्ति वंदनेला समर्पित हा उत्सव सर्वांसाठी मंगलमय होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
****
सुतकताई करणाऱ्या कामगारांच्या वेतनात २५ टक्के आणि माग विणकर्यांच्या वेतनात सात टक्के वाढ कालपासून लागू करण्यात आल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं जाहीर केलं आहे. खादी उत्पादनांवर २० टक्के आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर दहा टक्के सवलत देण्यात आली असल्याचं, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं. ही सवलत ३० नोव्हेंबर पर्यंत लागू राहील. खादी क्षेत्रातला व्यवसाय गेल्या आर्थिक वर्षामध्ये एक लाख ५५ कोटी रुपयांवर गेल्याचं कुमार यांनी सांगितलं.
****
साखर कारखान्यांच्या एफआरपी प्रमाणे साखरेचा किमान हमीभाव वाढवण्याचं आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्यामुळे उसाला चांगला दर देणं शक्य होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सातारा जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. सहकार हा विकासाचा पाया असल्याचंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यातल्या धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद असून, या विभागानं अधिकाधिक लोकाभिमुख कामं करावीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली आणि रुग्णांकरता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सुविधा सहायता हेल्पलाईन विषयीची माहिती १८०० १२३ २२११ या ��्रमांकावर २४ तास उपलब्ध होणार आहे.
****
वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागाने ओ फए बी टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी काल सामंजस्य करार केला. या कराराच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा इथं साडे सातशे कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे १५ हजार रोजगार उपलब्ध होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते मनमाड इथं आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या वेळी बातमीदारांशी बोलत होते. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देऊ नये, या मागणीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. आदिवासी आणि ओबीसीं समूहांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करणार असून, नागपूरला या तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असं ते म्हणाले.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं, माजी नायमूर्ती दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या वेळी पोलिसांची कारवाई योग्य होती, की नाही याचा तपास हा आयोग करेल. २३ सप्टेंबरला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातल्या शिवणी बामणी, डोंगरगाव शिवारात पोलिसांनी दोन दिवस कारवाई करत सव्वा नऊ क्विंटल गांजा जप्त केला. दोन ठिकाणी केलेल्या या कारवाईत ४६ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात जणांविरुद्ध अंमली पदार्थ कायद्यान्वये किनवट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
सोलापूर - मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर कामती इथं ��क पिकअप व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.  तुळजापूरहून मंगळवेढा तालुक्यातल्या गोणेवाडी इथं देवी ची ज्योत घेवून जात असताना आज सकाळी हा अपघात झाला.
****
खो -खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल, असं ��ारतीय खो- खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो- खो महासंघानं जाहीर केलं. ५४ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो, या स्पर्धेत मात्र २४ देशांतले प्रत्येकी १६ पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहेत.
****
0 notes
nashikfast · 1 year ago
Text
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई नाशिकमध्ये केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना सापडला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीमधून ही माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखान्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
‘ मेक माय ट्रिप ‘ वाला अनुज पुण्यातून ताब्यात , भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
‘ मेक माय ट्रिप ‘ वाला अनुज पुण्यातून ताब्यात , भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून मेक माय ट्रिप कंपनीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला उत्तम परतावा देतो असे आमिष दाखवत ठेवीदारांना तब्बल आठ कोटी 34 लाख रुपयांना गंडवण्यात आलेले होते. भिंगार कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत पुण्यातून दोन जणांना अटक केलेली असून सहा नोव्हेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  उपलब्ध माहितीनुसार , अनुज अनिल मित्तल…
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Hinjawadi : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ;पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या. साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.…
0 notes