#परभणी हिंसा
Explore tagged Tumblr posts
indianfasttrack · 2 months ago
Text
Parbhani Violence: पुलिस ने किया लाठीचार्ज, आंसू गैस के गोले दागे
Parbhani Violence : डॉक्टर बालासाहेब आंबेडकर के अनुयायी संविधान के अपमान को लेकर जगह-जगह विरोध प्रदर्शन कर रहे हैं। हालात को देखते हुए परभणी में भारी पुलिस बल तैनात किया गया है। (Parbhani Violence, Police lathicharged, fired tear gas shells) Violence in Parbhani Maharashtra: महाराष्ट्र के परभणी में संविधान के अपमान को लेकर बुधवार को हिंसा भड़क गई। इस दौरान उपद्रवियों ने जमकर आगजनी की और तोड़फोड़…
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
सोमनाथ सूर्यवंशी के परिवार से मिले राहुल गांधी, कहा, दलित थे और संविधान की रक्षा कर रहे थे, इसलिए की गई हत्या
Maharashtra News: लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने इस महीने की शुरुआत में महाराष्ट्र के परभणी शहर में हिंसा के बाद गिरफ्तार किए जाने के बाद न्यायिक हिरासत में मारे गए सोमनाथ सूर्यवंशी के परिवार से सोमवार को मुलाकात की। राहुल गांधी ने आरोप लगाया कि सोमनाथ सूर्यवंशी की हत्या इसलिए की गई, क्योंकि वह दलित थे और संविधान की रक्षा कर रहे थे। उन्होंने आरोप लगाया कि सोमनाथ सूर्यवंशी को पुलिस ने…
0 notes
thefrontnewspaper · 2 months ago
Video
youtube
राहुल गांधी का परभणी दौरा 12 दिन बाद हिंसा के केंद्र में #breakingnews ...
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date -20 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
परभणीतल्या अप्रिय घटनेची, तसंच बीड जिल्ह्यात मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. विधानसभेत आज परभणी आणि बीड इथल्या घटनांबाबत झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.
संविधानाचा अपमान करणाऱ्याची जात, धर्म, पंथ न पाहता कारवाई करण्यात येणार असून, या घटनेबद्दल अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. परभणीमधल्या अप्रिय घटनेतला आरोपी हा मनोरुग्ण आहे, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आणि दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या ५१ जणांना अटक करण्यात ��ली असून, या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शांततेत आंदोलन सुरु असताना काही जण हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असतील, तर सगळ्यांनी त्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रकरणात बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली केली असल्याचं त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात वाळू माफिया, उद्योगांना त्रास देणाऱ्यांना मोहिम राबवून सर्वांवर संघटित गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
अल्पकालीन चर्चेवर जितेंद्र आव्हाड यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत उत्तर मागितले असता अध्यक्षांनी ती नियमांतर्गत नाकारले यावर विरोधकांनी सभात्याग केला.
****
दरम्यान, विधानसभेत आलेल्या तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या. मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना, सत्ताधारी बाकांवरून काँग्रेस विरोधी घोषणा देत विरोध केला. काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार तसंच इतर सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो विधानसभेत बैठक स्थानावर लावले. नियमाप्रमाणे कुठल्याही नेत्याचे फोटो किंवा चित्र विधानसभेत झळकवण्यास अध्यक्षांनी मनाई केली, यावर दोन्ही बाकावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणा देत गदारोळ निर्माण झाल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.
****
हिंगोली जिल्हा बस आगाराला नविन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, हिंगोली मधल्या जिल्हा उपकेंद्रांना बळकट करुन सोयी सुविधा निर्माण कराव्या, रिक्त पदे भरावी, विस्कळीत झालेली आरोग्य सुविधा बळकट करावी आदी मागण्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज विधान परिषदेत केल्या.
तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी, राज्यातल्या शाळांना देण्यात येणाऱ्या टप्पा अनुदानाकरता ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली.
****
संसदेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत आजही विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खासदारांनी सभागृहाची म��्यादा राखावी आणि संसदेच्या गेटबाहेर आंदोलन करू नये, असं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. हा गदारोळ सुरुच राहील्यानं अध्यक्षांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.
दरम्यान, एक राष्ट्र एक निवडणुकीशी संबंधित दोन विधेयकं लोकसभेनं संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली आहेत. आज लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संविधान संशोधन विधेयक २०२४, आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक २०२४ समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सादर केला. ही समिती आपला अहवाल पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सादर करेल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, १४ जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येईल. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करणं, ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
****
अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणेतर्फे दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. दिल्लीत सुमारे ७० वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात आज सकाळी एका खाजगी बसच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला.  ही बस पुण्याहून महाड कडे लग्नाचं वऱ्हाड घेऊन जात होती. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
जालना समाजकल्याण विभागातली महिला लिपीक सुलोचना साबळेला पाच हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. ॲट्रासिटीच्या गुन्ह्यातल्या तक्रारदारास मंजूर झालेल्या ७५ हजार रुपयांचं अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
0 notes
imranjalna · 2 months ago
Text
परभणी हिंसा और पुलिस हिरासत में मौत: एमपीजे ने उच्च स्तरीय जांच की मांग की
Parbhani violence and death in police custody: MPJ demands high-level inquiry मुंबई: महाराष्ट्र के परभणी में हुई हिंसा और पुलिस हिरासत में एक व्यक्ति की संदिग्ध मौत ने राज्यभर में गंभीर चिंता उत्पन्न की है। इस मामले में सामाजिक संगठन मुव्हमेंट फॉर पीस एंड जस्टिस (एमपीजे) ने राज्य सरकार से निष्पक्ष और स्वतंत्र जांच की मांग की है। संगठन ने जिलाधिकारियों के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर…
0 notes
mooknayakmedia · 2 months ago
Text
संविधान के अपमान के बाद महाराष्ट्र के परभणी में बुधवार को अंबेडकर स्मारक में तोड़फोड़
मूकनायक मीडिया ब्यूरो | 11 दिसंबर 2024 | जयपुर : महाराष्ट्र के परभणी में बुधवार को अंबेडकर स्मारक में तोड़फोड़ के विरोध में बुलाए गए बंद के दौरान हिंसा भड़क गई है। परभणी के कई इलाकों में दुकानों-गाड़ियों में तोड़फोड़ और आगजनी की गई। संविधान के अपमान के बाद महाराष्ट्र के परभणी में बुधवार को अंबेडकर स्मारक में तोड़फोड़ भीड़ को काबू करने के लिए पुलिस को आंसू गैस के गोले छोड़ने पड़े। कुछ इलाकों में…
0 notes
globalexpressnews · 7 years ago
Photo
Tumblr media
कौन और क्यों उकसा रहा है इस भीड़ को? जिस भीड़ के ख़तरे के बारे में चार साल से लगातार आगाह कर रहा हूं, वो भीड़ अपनी सनक के चरम पर है या क्या पता अभी इस भीड़ का चरम और दिखना बाकी ही हो. कभी गौ रक्षा के नाम पर तो कभी बच्चा चोरी की अफवाह के नाम पर किसी को घेर लेना, मार देना, आसान होता जा रहा है. पहले लगता था कि सिर्फ सांप्रदायिक भीड़ है मगर अब आपके सामने कई प्रकार की भीड़ है. अख़लाक़ की घटना से शुरू हई भीड़ की ये सनक अलवर और पलवल होती हुई अब असम से लेकर धुलिया तक फैल चुकी है. इसने मुसलमान को ही मारा ऐसा नहीं है, इसने हिन्दुओं को भी मारा. पत्रकार शिवम विज ने लिखा है कि व्हाट्सऐप से फैल रही बच्चा चोरी की अफवाह ने पिछले मई से लेकर अब तक 29 लोगों की जान ले ली. आप को अभी भी लगता है कि यह भीड़ मिथ्या है, झूठ है तो फिर आपको विदेश मंत्री सुषमा स्वराज के ट्विटर हैंडल पर जाना चाहिए. जहां एक वरिष्ठ और विदेश मंत्री के पद पर बैठी मंत्री के बारे में इतनी गालियां लिखी जा रही हैं कि उनका ज़िक्र करना यहां ठीक नहीं रहेगा. विदेश दौरे से लौटने पर सुषमा स्वराज ने ट्विटर पर दी जा रही गालियों को लेकर ऑनलाइन पोलिंग शुरू कर दी. 57 फीसदी ने इसे ग़लत माना मगर 43 फीसदी ने माना कि गाली देने की भाषा सही है. इनमें से कुछ को उनकी कैबिनेट के मंत्री भी फॉलो करते हैं. 24 जून को सुषमा स्वराज ने पहली बार ट्वीट किया था. 2 जुलाई तक उनके समर्थन में किसी भी कैबिनेट मंत्री ने बयान तक नहीं दिया न ही गाली देने की इस संस्कृति की निंदा की. बेशक आज देश के गृहमंत्री राजनाथ सिंह ने सुषमा से बात की है और निंदा की है. एक कैबिनेट मंत्री भी इस तरह के ट्रोल के सामने अकेली हैं. बेबस हैं. यह भीड़ ऐसी है जो अपनी सनक को विचारधारा समझ बैठी है. यह असहमत होने वाले के खिलाफ उग्र तो है ही लेकिन समर्थकों में से असहमति के ज़रा से स्वर फूटने पर उसका भी वही हाल करती है. ये बेलगाम भीड़ हवा से नहीं आती है, इसे एक बंद कमरे में सियासी रणनीति के तहत आज़ाद किया जाता है. आप जानते हैं कि इसका नायक कौन है. किसने इस भाषा को राजनीति के भीतर मान्यता दी है. आप उसका नाम जानते हैं. हिन्दू अखबार ने लिखा है कि सुषमा को गाली देने वाले कई लोग बीजेपी के समर्थक हैं और सदस्य भी. आपको बताने की ज़रूरत नहीं है कि व्हाट्सऐप यूनिवर्सिटी में किसने अफवाहों और झूठ को कौन फैला रहा था और फैलाने वाले की राजनीति और विचारधारा क्या है. कम से कम प्रधानमंत्री सुषमा स्वराज के समर्थन में इस संस्कृति की निंदा कर सकते थे. 30 जून को किसी विश्व सोशल मीडिया दिवस पर उन्हें ट्वीट करना याद रहा मगर सुषमा स्वराज के साथ खड़ा होना नहीं. प्रधानमंत्री भी कब झूठ बोल दें पता नहीं, जेल में भगत सिंह से किसी कांग्रेसी नेता के मुलाकात नहीं करने को लेकर झूठ बोल दिया, जिस पर आज तक सफाई नहीं दी. तमाम बुराइयों के बाद भी भारत की राजनीति की भाषा कभी इतनी बुरी और निम्नस्तरीय नहीं रही. अब यह संस्थागत रूप ले चुकी है. आपने गौरी लंकेश की हत्या के समय इस भाषा का नमूना देखा था, फिर भी बहुत से लोग चुप रह गए, तब भी चुप रह गए जब बताया गया कि ऐसी भाषा बोलने वालों को मंत्री फोलो कर रहे हैं. क्या आप कभी उस भारत को पसंद करेंगे जहां अफवाहों के पीछे दौड़ती भीड़ किसी को दौड़ा कर मार रही हो? महाराष्ट्र के धुले में बच्चा चोरी की अफवाह फैल गई. साकरी तहसील के रायनपाड़ा गांव में रविवार का बाज़ार लगा था. वहां राज्य परिवहन की बस से 5 लोग उतरते हैं, उनमें से एक किसी बच्ची से बात करते हुए देखा जाता है, तभी लोगों को शक होता है कि ये बच्चा चोर हो सकते हैं. पिछले कुछ दिनों से यहां अफवाह चल रही थी कि इलाके में बच्चा चोर आए हैं. बस लोगों ने इस शक को सबूत मान लिया और पांचों को घेर कर मारना शुरू कर दिया. बाज़ार में भी मारा और फिर इन्हें पंचायत भवन में भी ले गए. वहां बंद कमरे में इतना मारा कि पांचों वहीं मर गए. 23 लोग गिरफ्तार हैं. मरने वाले पांचों गोसावी समुदाय के हैं. ग़रीब परिवार के लोग होते हैं जो भिक्षाटन से अपना जीवन चलाते हैं. इनके नाम हैं भरत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, राजू भोसले, भरत मालवे और अनंगू इंगोले. ये जान की ख़ैर मांगते रहे मगर भीड़ को होश ही नहीं था. ये सब ख़बरें चल रही हैं, मगर आप सोचिए कि लाखों करोड़ों फोन में व्हाट्सऐप के ज़रिए अफवाहें फैल रही हैं. प्रशासन की चेतावनी हर फोन में हर लोग तक नहीं पहुंच सकती है. धुले की खबर की चर्चा पूरे महाराष्ट्र में होने के बाद भी महाराष्ट्र के ही नासिक में भीड़ पागल हो गई. मालेगांव में अगर पुलिस सक्रिय �� हुई होती तो चार लोगों और एक बच्चे के साथ क्या होता आप कल्पना कर सकते हैं. पुलिस के मुताबिक आधी रात से छोड़ा पहले कोई कॉल आता है कि संदिग्ध लोग मालेगांव में एक बच्चे को ले जा रहे हैं. हज़ारों लोगों की भीड़ ने उसे घेर लिया. पुलिस के लिए भी उस भीड़ में घुस कर इन चार लोगों को छुड़ा पाना आसान नहीं रहा होगा. भीड़ का आक्रोश अफवाह के आधार पर था और मात्र अफवाह के आधार पर इतने लोग कानून हाथ में लेने के लिए बाहर आ गए थे. पुलिस ने जिन चार लोगों को बचाया है वो परभणी ज़िले के हैं, और मालेगांव आए हुए थे. इनके साथ एक दो साल का बच्चा था. बच्चा उन्हीं का है. जब आप एक समुदाय से नफरत करते हैं या आपको ट्रेन किया जाता है कि एक समुदाय से नफरत करो तो फिर आप किसी से भी नफरत और हिंसा करने के लिए ट्रेन हो जाते हैं. हिंसा आपके राजनीतिक और सामाजिक स्वभाव का हिस्सा बन जाती है. 30 जून को चेन्नई में भी बिहार के दो लोगों को बच्चा चोर समझ कर बुरी तरह पीट दिया गया. गोपाल साहू और बिनोद बिहार मेट्रो में काम करने वाले मज़दूर हैं और सड़क पार करते हुए एक बच्चे को रोक रहे थे मगर लोगों ने बच्चा चोर समझ लिया. असम के करबी आंगलांग ज़िले में निलोत्पल और अभिजीत के इंसाफ के लिए फेसबुक में एक ग्रुप भी बना है जिसे 60000 से अधिक लोग फॉलो कर रहे हैं. 8 जून को निलोत्पल दास और अभिजीत नाथ पिकनिक से लौट रहे थे, मगर पंजुरी में एक भीड़ ने उनकी जीप रोकी और उतार कर मारना शुरू कर दिया. दोनों असम के ही रहने वाले थे तो अहोमिया में भी लोगों से कहा कि वे बच्चा चोर नहीं हैं. लेकिन भीड़ ने दोनों को मार दिया. इस घटना के ठीक पहले हैदराबाद पुलिस ने अलर्ट जारी किया था कि सोशल मीडिया में बच्चा चोरी गैंग को लेकर अफवाह उड़ाई जा रही है. वहां भी भीड़ ने तीन लोगों को घेर कर मार दिया. इसके अलावा 10 लोगों को भीड़ ने पेड़ और बिजली के खंभे से बांध कर बुरी तरह पीटा था. हमारी सहयोगी उमा सुधीर ने इस लगातार रिपोर्ट की है. इसके शिकार चाहें हिन्दू हों या मुसलमान ज्यादातर ग़रीब लोग हैं. कितनी आसानी से किसी ने अफवाहों के ज़रिए ग़रीबों को अफवाहों में उलझा दिया है. दक्षिण त्रिपुरा में अफवाहों से लड़ने के लिए वहां की सरकार ने इंतज़ाम किया था. सुकांत चक्रवर्ती को 500 रुपये की दिहाड़ी पर रखा गया था. सुकांत जिस गाड़ी से जा रहे थे उस पर लाउडस्पीकर भी लगा था जिससे वह अनाउंस कर रहा था कि ऐसी अफवाहों से सावधान रहें. अफवाह फैल गई कि एक बच्चे को किडनी निकाल कर फेंक दिया गया है. इसके कारण लोगों और पुलिस में ही झड़प हो गई. किडनी स्मगलर से लेकर बच्चा चोर गिरोह की बातें होने लगीं. इसी झगड़े में सुकांत फंस गया और मारा गया. जून के महीने में ही 10 से अधिक लोगों की मौत हो चुकी है. 2017 में झारखंड में ऐसी ही अफवाह उड़ी बच्चा चोरी के गिरोह की. हल्दी पोखर से राजनगर जा रहे नईम, सज्जू, शिराज और हलीम को सौ से भी अधिक लोगों ने घेर लिया और इतना मारा कि नईम, सज्जू और शिराज की मौत हो गई. उसी रात पूर्व सिंहभूम में विकास, गणेश और गौतम को भीड़ ने घेर लिया. इन तीनों को मार दिया. क्या हिन्दू क्या मुसलमान, भारत में नेशनल सिलेबस ने एक ऐसी भीड़ हर जगह तैयार कर दी है जो किसी को भी मार सकती है. झारखंड में एक दर्जन से ज्यादा मॉब लींचिग की घटना हो चुकी है. टिप्पणियां
0 notes
bisaria · 7 years ago
Link
Tumblr media
नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात प्रान्त के द्वारकापुरी से लगभग 25 किलोमीटर की दूरी पर अवस्थित है। यह स्थान गोमती द्वारका से बेट द्वारका जाते समय रास्ते में ही पड़ता है। द्वारका से नागेश्वर-मन्दिर के लिए बस,टैक्सी आदि सड़क मार्ग के अच्छे साधन उपलब्ध होते हैं। रेलमार्ग में राजकोट से जामनगर और जामनगर रेलवे से द्वारका पहुँचा जाता है।
Tumblr media
नागेश्वर मन्दिर Nageshwar Temple
पौराणिक इतिहास
इस प्रसिद्ध शिवलिंग की स्थापना के सम्बन्ध में इतिहास इस प्रकार है- एक धर्मात्मा, सदाचारी और शिव जी का अनन्य वैश्य भक्त था, जिसका नाम ‘सुप्रिय’ था। जब वह नौका (नाव) पर सवार होकर समुद्र के जलमार्ग से कहीं जा रहा था, उस समय ‘दारूक’ नामक एक भयंकर बलशाली राक्षस ने उस पर आक्रमण कर दिया। राक्षस दारूक ने सभी लोगों सहित सुप्रिय का अपहरण कर लिया और अपनी पुरी में ले जाकर उसे बन्दी बना लिया। चूँकि सुप्रिय शिव जी का अनन्य भक्त था, इसलिए वह हमेशा शिव जी की आराधना में तन्मय रहता था। कारागार में भी उसकी आराधना बन्द नहीं हुई और उसने अपने अन्य साथियों को भी शंकर जी की आराधना के प्रति जागरूक कर दिया। वे सभी शिवभक्त बन गये। कारागार में शिवभक्ति का ही बोल-बाला हो गया।
जब इसकी सूचना राक्षस दारूक को मिली, तो वह क्रोध में उबल उठा। उसने देखा कि कारागार में सुप्रिय ध्यान लगाए बैठा है, तो उसे डाँटते हुए बोला– ‘अरे वैश्य! तू आँखें बन्द करके मेरे विरुद्ध कौन-सा षड्यन्त्र रच रहा है?’ वह ज़ोर-ज़ोर से चिल्लाता हुआ धमका रहा था, इसलिए उस पर कुछ भी प्रभाव न पड़ा।
घमंडी राक्षस दारूक ने अपने अनुचरों को आदेश दिया कि सुप्रिय को मार डालो। अपनी हत्या के भय से भी सुप्रिय डरा नहीं और वह भयहारी, संकटमोचक भगवान शिव को पुकारने में ही लगा रहा। उस समय अपने भक्त की पुकार पर भगवान शिव ने उसे कारागार में ही दर्शन दिया। कारागार में एक ऊँचे स्थान पर चमकीले सिंहासन पर स्थित भगवान शिव ज्योतिर्लिंग के रूप में उसे दिखा��� दिये। शंकरजी ने उस समय सुप्रिय वैश्य का अपना एक पाशुपतास्त्र भी दिया और उसके बाद वे अन्तर्धान (लुप्त) हो गये। पाशुपतास्त्र (अस्त्र) प्राप्त करने के बाद सुप्रिय ने उसक बल से समचे राक्षसों का स���हार कर डाला और अन्त में वह स्वयं शिवलोक को प्राप्त हुआ। भगवान शिव के निर्देशानुसार ही उस शिवलिंग का नाम ‘नागेश्वर ज्योतिर्लिंग’ पड़ा। ‘नागेश्वर ज्योतिर्लिंग’ के दर्शन करने के बाद जो मनुष्य उसकी उत्पत्ति और माहात्म्य सम्बन्धी कथा को सुनता है, वह समस्त पापों से मुक्त हो जाता है तथा सम्पूर्ण भौतिक और आध्यात्मिक सुखों को प्राप्त करता है-
एतद् य: श्रृणुयान्नित्यं नागेशद्भवमादरात्। सर्वान् कामनियाद् धीमान् महापातकनशनान्।।
उपर्युक्त ज्योतिर्लिंग के अतिरिक्त नागेश्वर नाम से दो अन्य शिवलिंगों की भी चर्चा ग्रन्थों में प्राप्त होती है। मतान्तर से इन लिंगों को भी कुछ लोग ‘नागेश्वर ज्योतिर्लिंग कहते हैं।
इनमें से एक नागेश्वर ज्योतिर्लिंग निजाम हैदराबाद, आन्ध्र प्रदेश ग्राम में अवस्थित हैं। मनमाड से द्रोणाचलम तक जाने वाली रेलवे पर परभणी नामक प्रसिद्ध स्टेशन है। परभनी से कुछ ही दूरी पर पूर्णा जंक्शन है, जहाँ से रेलमार्ग पर ‘चारेंडी’ नामक स्टेशन है, जहाँ से लगभग 18 किलोमीटर की दूरी ‘औढ़ाग्राम’ है। स्टेशन से मोटरमार्ग द्वारा ‘औढ़ाग्राम’ पहुँचा जाता है।
इसी प्रकार उत्तराखंड प्रदेश के अल्मोड़ा जनपद में एक ‘योगेश या ‘जागेश्वर शिवलिंग’ अवस्थित है, जिसे नागेश्वर ज्योतिर्लिंग’ बताया जाता है। यह स्थान अल्मोड़ा से लगभग 25 किलोमीटर उत्तर पूर्व की ओर है, जिसकी दूरी नैनीताल से लगभग 100 किलोमीटर है। यद्यपि शिव पुराण के अनुसार समुद्र के किनारे द्वारका पुरी के पास स्थित शिवलिंग ही ज्योतिर्लिंग के रूप में प्रमाणित होता है।
ऐतिहासिक कारण
‘जागेश्वर शिवलिंग को नागेश्वर ज्योतिर्लिंग कहने या मानने के कुछ प्रमुख ऐतिहासिक कारण इस प्रकार हैं-–
द्वादश ज्योतिर्लिंगों के पाठ में ‘नागेश दारूकावने’ ऐसा उल्लेख मिलता है। अल्मोड़ा के समीप स्थित शिवलिंग जागेश्वर के नाम से जाना जाता है। ऐसी स्थिति में ‘योगेश’ किस प्रकार नागेश बन गये? इस सन्दर्भ में ��्यान देने योग्य बात यह है कि कश्मीर प्रान्त के पहाड़ियों तथा विभिन्न मैदानी क्षेत्रों से अनेक में पौण्ड्रक, द्रविड, कम्बोज, यवन, शक पल्लव, राद, किरात, दरद, नाग और खस आदि प्रमुख थीं। महाभारत के अनुसार ये सभी जातियाँ बहुत पराक्रमी तथा सभ्यता-सम्पन्न थीं। जब पाण्डवों को इन लोगों से संघर्ष करना पड़ा तब उन्हें भी ज्ञान हुआ कि ये सभी क्षत्रिय धर्म और उसके गुणों से सम्पन्न हैं।
इतिहास के पन्नों को देखने से यह भी ज्ञात होता है कि कुमाऊँ की अनार्य जातियों ने भी ब्राह्मण धर्म में प्रवेश पाने का प्रयास किया, किन्तु असफल रहीं। वसिष्ठ और विश्वामित्रके बीच वर्षो तक चला संघर्ष इसी आशय का प्रतीक है। श्री ओकले साहब ने उपनी प्रसिद्ध पुस्तक ‘पवित्र हिमालय’ में लिखा है कि कश्मीर और हिमालय के गढ़वाल क्षेत्र में नाग लोगों की एक जाति रहती है। ओकले के अनुसार सर्प की पूजा करने के कारण ही उन्हें ‘नाग’ कहा जाता है।
राई डेविडस् जो एक प्रसिद्ध बौद्ध लेखक थे, उनका मत है कि पुराने बौद्ध काल में चित्रों और मूर्तियों में मनुष्य तथा साँप के जुड़े हुए स्वरूप में नाग पूजा को अंकित किया गया है। यह प्रथा आज भी गढ़वाल तथा कुमाऊँ में प्रचलित है।
एटकिंशन नामक विद्वान् का भी यही अभिमत है, जिन्होंने ‘हिमालय डिस्ट्रिक्स’ नामक ग्रन्थ लिखा है, गढ़वाल के अधिकांशत: मन्दिरों में आज भी नागपूजा होती चली आ रही है।
जागेश्वर शिवमन्दिर जहाँ अवस्थित है, उसके आसपास में आज भी वेरीनाग, धौलेनाग, कालियनाग आदि स्थान विद्यमान हैं, जिनमें ‘नाग’ शब्द उस नाग जाति की याद दिलाता है। उनके आधार पर यह बात तर्क संगत लगती है कि इन नाग-मन्दिरों के बीच ‘नागेश’ नामक कोई बड़ा मन्दिर प्राचीनकाल से कुमाऊँ में विद्यमान है। पौराणिक धर्म और भूत-प्रेतों की पूजा की भी शिवोपासना में गणना की गई है।
आदि जगद्गुरु शंकराचार्य के मत और सिद्धान्त के प्रचार से पहले कुमाऊँ के लोगों को ‘पाशुपतेश्वर’ का नाम नहीं मालूम था। इन देवों की बलि पूजा होती थी या नहीं, यह कहना कठिन है, किन्तु इतिहास के पृष्ठों से इत��ा तो निश्चित है कि काठमाण्डू, नेपाल के ‘पाशुपतिनाथ, और कुमाऊँ में ‘यागेश्वर’ के ‘पाशुपतेश्वर’ दोनों वैदिक काल से पूजनीय देवस्थान हैं। पवित्र हिमालय की सम्पूर्ण चोटियों को तपस्वी भगवान शिवमूर्तियों के रूप में स्वीकार किया जाता है, किन्तु कैलास पर्वत को तो आदि काल से नैसर्गिक शिव मन्दिर बताया गया है।
इन सब बातों से स्पष्ट है कि कुमाऊँ मण्डल में शिवपूजन का प्रचलन अति प्राचीन है।
एक प्रसिद्ध आख्यायिका के अनुसार ‘यागेश्वर मन्दिर’ हिमालय के उत्तर पश्चिम की ओर अवस्थित है तथा यहाँ सघन देवदार का वन है। इस मन्दिर का निर्माण तिब्बतीय और आर्य शैली का मिला जुला स्वरूप है। जागेश्वर-मन्दिर के अवलोकन से पता चलता है कि इसका निर्माण कम से कम 2500 वर्षों पूर्व का है। इसके समीप मृत्युंजय और डिण्डेश्वर-मन्दिर भी उतने ही पुराने हैं। जागेश्वर-मन्दिर शिव-शक्ति की प्रतिमाएँ और दरवाजों के द्वारपालों की मूर्तियाँ भी उक्त प्रकार की अत्यन्त प्राचीन हैं। जागेश्वर-मन्दिर में राजा दीपचन्द की चाँदी की मूर्ति भी स्थापित है।
स्कन्द पुराण के अनुसार
स्कन्द पुराण के मानस खण्ड और रेवा खण्ड में गढ़वाल तथा कुमाऊँ के पवित्र तीर्थो का वर्णन मिलता है। चीनी यात्री ह्रेनसांग ने बौद्ध धर्म की खोज में कुमाऊँ की यात्रा की थी।
Tumblr media
नागेश्वर महादेव, द्वारका, गुजरात Nageshwar Mahadev, Dwarka, Gujarat
कुमाऊँ और कोसल राज्य
कुमाऊँ कोसल राज्य का ही एक भाग था। कुमाऊँ में वैदिक तथा बौद्ध धर्म समानान्तर रूप से प्रचलित थे। मल्ल राजाओं ने भी पाशुपतेश्वर या जागेश्वर के दर्शन किये थे तथा जागेश्वर को कुछ गाँव उपहार में समर्पित किये थे। चन्द राजाओं की जागेश्वर के प्रति अटूट श्रृद्धा थी। इनका राज्य कुमाऊँ की पहा��़ियों तथा तराईभाँवर के बीच था। देवीचन्द, कल्याणचन्द, रतनचन्द, रुद्रचन्द्र आदि राजाओं ने जागेश्वर-मन्दिर को गाँव तथा बहुत-सा धन दान में दिये थे।
सन 1740 में अलीमुहम्मद ख़ाँ ने अपने रूहेला सैनिकों के साथ कुमाऊँ पर आक्रमण किया था। उसके सैनिकों ने भारी तबाही मचाई और अल्मोड़ा तक के मन्दिरों को भ्रष्ट कर उनकी मूर्तियों को तोड़ डाला। उन दुष्टों ने जागेश्वर-मन्दिर पर भी धावा बोला था, किन्तु ईश्वर इच्छा से वे असफल रहे। सघन देवदार के जंगल से लाखों बर्र निकलकर उन सैनिकों पर टूट पड़े और वे सभी भाग खड़े हुए। उनमें से कुछ कुमाऊँ निवासियों द्वारा मार दिये गये, तो कुछ सर्दी से मर गये।
बौद्धों के समय में
बौद्धों के समय में भगवान 'बदरी विशाल' की प्रतिमा की तरह जागेश्वर की देव-प्रतिमाएँ भी सूर्य कुण्ड में कुछ दिनों तक पड़ी रहीं। अपने दिग्विजय-यात्रा के दौरान आदि जगद्गुरु शंकराचार्य ने पुन: मूर्तियों को स्थापित किया और जागेश्वर-मन्दिर की पूजा का दायित्त्व दक्षिण भारतीय कुमारस्वामी को सौंप दिया।
इस प्रकार प्राचीन इतिहास का अवलोकन करने से ज्ञात होता है कि, जागेश्वर-मन्दिर अत्यन्त प्राचीन काल का है और नाग जातियों के द्वारा इस शिवलिंग की पूजा होने के कारण इसे ‘यागेश’ या ‘नागेश’ कहा जाने लगा। इसी के कारण इसे ‘नागेश्वर ज्योतिर्लिंग’ मानने के पर्याप्त आधार मिल जाता है।
शिवपुराण की कथा
नागेश्वर ज्योतिर्लिंग के सम्बन्ध में श्री शिव पुराण की कथा इस प्रकार है–
‘दारूका’ नाम की एक प्रसिद्ध राक्षसी थी, जो पार्वती जी से वरदान प्राप्त कर अहंकार में चूर रहती थी। उसका पति ‘दारूका’ महान् बलशाली राक्षस था। उसने बहुत से राक्षसों को अपने साथ लेकर समाज में आतंक फैलाया हुआ था। वह यज्ञ आदि शुभ कर्मों को नष्ट करता हुआ सन्त-महात्माओं का संहार करता था। वह प्रसिद्ध धर्मनाशक राक्षस था। पश्चिम समुद्र के किनारे सभी प्रकार की सम्पदाओं से भरपूर सोलह योजन विस्तार पर उसका एक वन था, जिसमें वह निवास करता था।
दारूका जहाँ भी जाती थी, वृक्षों तथा विविध उपकरणों से सुसज्जित वह वनभूमि अपने विलास के लिए साथ-साथ ले जाती थी। महादेवी पार्वती ने उस वन की देखभाल का दायित्त्व दारूका को ही सौंपा था, जो उनके वरदान के प्रभाव से उसके ही पास रहता था। उससे पीड़ित आम जनता ने महर्षि और्व के पास जाकर अपना कष्ट सुनाया। शरणागतों की रक्षा का धर्म पालन करते हुए महर्षि और्व ने राक्षसों को शाप दे दिया। उन्��ोंने कहा कि ‘जो राक्षस इस पृथ्वी पर प्राणियों की हिंसा और यज्ञों का विनाश करेगा, उसी समय वह अपने प्राणों से हाथ धो बैठेगा। महर्षि और्व द्वारा दिये गये शाप की सूचना जब देवताओं को मालूम हुई, तब उन्होंने दुराचारी राक्षसों पर चढ़ाई कर दी। राक्षसों पर भारी संकट आ पड़ा। यदि वे युद्ध में देवताओं को मरते हैं, तो शाप के कारण स्वयं मर जाएँगे और यदि उन्हें नहीं मारते हैं, तो पराजित होकर स्वयं भूखों मर जाएँगे। उस समय दारूका ने राक्षसों को सहारा दिया और भवानी के वरदान का प्रयोग करते हुए वह सम्पूर्ण वन को लेकर समुद्र में जा बसी। इस प्रकार राक्षसों ने धरती को छोड़ दिया और निर्भयतापूर्वक समुद्र में निवास करते हुए वहाँ भी प्राणियों को सताने लगे।
एक बार उस समुद्र में मनुष्यों से भरी बहुत-सारी नौकाएँ जा रही थीं, जिन्हें उन राक्षसों ने पकड़ लिया। सभी लोगों को बेड़ियों से बाँधकर उन्हें कारागार में बन्द कर दिया गया। राक्षस उन यात्रियों को बार-बार धमकाने लगे। एक ‘सुप्रिय’ नामक वैश्य उस यात्री दल का अगुवा (नेता) था, जो बड़ा ही सदाचारी था। वह ललाट पर भस्म, गले में रुद्राक्ष की माला डालकर भगवान शिव की भक्ति करता था। सुप्रिय बिना शिव जी की पूजा किये कभी भी भोजन नहीं करता था। उसने अपने बहुत से साथियों को भी शिव जी का भजन-पूजन सिखला दिया था। उसके सभी साथी ‘नम: शिवाय’ का जप करते थे तथा शिव जी का ध्यान भी करते थे। सुप्रिय परम भक्त था, इसलिए उसे शिव जी का दर्शन भी प्राप्त होता था।
इस विषय की सूचना जब राक्षस दारूका को मिली, तो वह करागार में आकर सुप्रिय सहित सभी को धमकाने लगा और मारने के लिए दौड़ पड़ा। मारने के लिए आये राक्षसों को देखकर भयभीत सुप्रिय ने कातरस्वर से भगवान शिव को पुकारा, उनका चिन्तन किया और वह उनके नाम-मन्त्र का जप करने लगा। उसने कहा- देवेश्वर शिव! हमारी रक्षा करें, हमें इन दुष्ट राक्षसों से बचाइए। देव! आप ही हमारे सर्वस्व हैं, आप ही मेरे जीवन और प्राण हैं। इस प्रकार सुप्रिय वैश्य की प्रार्थना को सुनकर भगवान शिव एक 'विवर'[1] अर्थात् बिल से प्रकट हो गये। उनके साथ ही चार दरवाजों का एक सुन्दर मन्दिर प्रकट हुआ।
उस मन्दिर के मध्यभाग में (गर्भगृह) में एक दिव्य ज्योतिर्लिंग प्रकाशित हो रहा था तथा शिव परिवार के सभी सदस्य भी उसके साथ विद्यमान थे। वैश्य सुप्रिय ने शिव परिवार सहित उस ज्योतिर्लिंग का दर्शन और पूजन किया–
इति सं प्रार्थित: शम्भुर्विवरान्निर्गतस्तदा। भवनेनोत्तमेनाथ चतुर्द्वारयुतेन ��।। मध्ये ज्योति:स्वरूपं च शिवरूपं तदद्भुतम्। परिवारसमायुक्तं दृष्टवा चापूजयत्स वै।। पूजितश्च तदा शम्भु: प्रसन्नौ ह्यभवत्स्वयम्। अस्त्रं पाशुपतं नाम दत्त्वा राक्षसपुंगवान्।। जघान सोपकरणांस्तान्सर्वान्सगणान्द्रुतम्। अरक्षच्च स्वभक्तं वै दुष्टहा स हि शंकर:।।[2]
सुप्रिय के पूजन से प्रसन्न भगवान शिव ने स्वयं पाशुपतास्त्र लेकर प्रमुख राक्षसों को, उनके अनुचरों को तथा उनके सारे संसाधनों (अस्त्र-शस्त्र) को नष्ट कर दिया। लीला करने के लिए स्वयं शरीर धारण करने वाले भगवान शिव ने अपने भक्त सुप्रिय आदि की रक्षा करने के बाद उस वन को भी यह वर दिया कि ‘आज से इस वन में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्र, इन चारों वर्णों के धर्मों का पालन किया जाएगा। इस वन में शिव धर्म के प्रचारक श्रेष्ठ ऋषि-मुनि निवास करेंगे और यहाँ तामसिक दुष्ट राक्षसों के लिए कोई स्थान न होगा।’
राक्षसों पर आये इसी भारी संकट को देखकर राक्षसी दारूका ने दैन्यभाव (दीनता के साथ) से देवी पार्वती की स्तुति, विनती आदि की। उसकी प्रार्थना से प्रसन्न माता पार्वती ने पूछा– ‘बताओ, मैं तेरा कौन-सा प्रिय कार्य करूँ?’! दारूका ने कहा– ‘माँ! आप मेरे कुल (वंश) की रक्षा करें।’ पार्वती ने उसके कुल की रक्षा का आश्वासन देते हुए भगवान शिव से कहा– ‘नाथ! आपकी कही हुई बात इस युग के अन्त में सत्य होगी, तब तक यह तामसिक सृष्टि भी चलती रहे, ऐसा मेरा विचार है।’ माता पार्वती शिव से आग्रह करती हुईं बोलीं कि ‘मैं भी आपके आश्रय में रहने वाली हूँ, आपकी ही हूँ, इसलिए मेरे द्वारा दिये गये वचन को भी आप सत्य (प्रमाणित) करें। यह राक्षसी दारूका राक्षसियों में बलिष्ठ, मेरी ही शक्ति तथा देवी है। इसलिए यह राक्षसों के राज्य का शासन करेगी। ये राक्षसों की पत्नियाँ अपने राक्षसपुत्रों को पैदा करेगी, जो मिल-जुलकर इस वन में निवास करेंगे-ऐसा मेरा विचार है।’
माता पार्वती के उक्त प्रकार के आग्रह को सुनकर भगवान शिव ने उनसे कहा– ‘प्रिय! तुम मेरी भी बात सुनो। मैं भक्तों का पालन तथा उनकी सुरक्षा के लिए प्रसन्नतापूर्वक इस वन में निवास करूँगा। जो मनुष्य वर्णाश्रम-धर्म का पालन करते हुए श्रद्धा-भक्तिपूर्वक मेरा दर्शन करेगा, वह चक्रवर्ती राजा बनेगा। कलि युग के अन्त में तथा सत युग के प्रारम्भ में महासेन का पुत्र वीरसेन राजाओं का महाराज होगा। वह मेरा पर�� भक्त तथा बड़ा पराक्रमी होगा। जब वह इस वन में आकर मेरा दर्शन करेगा। उसके बाद वह चक्रवर्ती सम्राट हो जाएगा।’ तत्पश्चात् बड़ी-बड़ी लीलाएँ करने वाले शिव-दम्पत्ति ने आपस में हास्य-विलास की बातें की और वहीं पर स्थित हो गये। इस प्रकार शिवभक्तों के प्रिय ज्योतिर्लिंग स्वरूप भगवान शिव ‘नागेश्वर’ कहलाये और शिवा (पार्वती) देवी भी ‘नागेश्वरी’ के नाम से विख्यात हुईं। इस प्रकार शिव ज्योतिर्लिंग के रूप में प्रकट हुए हैं, जो तीनों लोगों की कामनाओं को पूर्ण करने वाले हैं। जो कोई इस नागेश्वर महादेव के आविर्भाव की कथा को श्रद्धा-प्रेमपूर्वक सुनता है, उसके समस्त पातक नष्ट हो जाते हैं और वह अपने सम्पूर्ण अभीष्ट फलों को प्राप्त कर लेता है–
इति दत्तवर: सोऽपि शिवेन परमात्मना। शक्त: सर्वं तदा कर्त्तु सम्बभूव न संशय:।। एवं नागेश्वरो देव उत्पन्नो ज्योतिषां पति:। लिंगस्पस्त्रिलोकस्य सर्वकामप्रद: सदा।। एतद्य: श्रृणुयान्नित्यं नागेशोद्भवमादरात्। सर्वान्कामानियाद्धिमान्ममहापातक नाशनान्।।[3]
0 notes
imranjalna · 2 months ago
Text
सोमनाथ सूर्यवंशी की मौत: पोस्टमॉर्टम रिपोर्ट में चौंकाने वाला खुलासा, पुलिस पर सवालों की बौछार
Somnath Suryavanshi’s death: Shocking revelation in postmortem report, questions raised on police छत्रपति संभाजीनगर: परभणी हिंसा मामले में न्यायिक हिरासत में रहे सोमनाथ सूर्यवंशी की मौत ने पूरे राज्य में हलचल मचा दी थी। पुलिस पर आरोप था कि उनकी मौत क्रूर मारपीट के कारण हुई। हालांकि, पुलिस ने दावा किया था कि सूर्यवंशी की मृत्यु दिल का दौरा पड़ने से हुई। इस मामले में छत्रपति संभाजीनगर के घाटी…
0 notes
imranjalna · 2 months ago
Text
परभणी दंगों की निंदा: संविधान की प्रतिकृति को नुकसान पहुंचाना एक उकसाने वाली कार्रवाई – जमात-ए-इस्लामी हिंद
Condemnation of Parbhani riots: Damaging the replica of the Constitution is an act of provocation – Jamaat-e-Islami Hind 12 दिसंबर 2024 जालना: जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र के अमीर मौलाना इलियास खान फलाही ने महाराष्ट्र के परभणी में हुए दंगों की कड़ी निंदा की है। मीडिया को जारी किए गए एक बयान में उन्होंने कहा, “हम परभणी में हुई हिंसा की कड़ी भर्त्सना करते हैं। भारतीय संविधान की प्रतिकृति को…
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
संविधान का अपमान करने के बाद भड़की हिंसा, कई जगह हुई आगजनी; जानें क्या बोले प्रकाश अंबेडकर
Maharashtra Parbhani Violence: महाराष्ट्र के परभणी में एक अज्ञात व्यक्ति द्वारा संविधान का अपमान करने के बाद हिंसा भड़क उठी। इस दौरान कई इलाकों में आगजनी की घटनाएं सामने आ रही हैं। आंदोलनकारियों की मांग है कि संविधान का अपमान करने वालों को फांसी की सजा दी जानी चाहिए। स्थिति को नियंत्रण में लाने के लिए आंसू गैस के गोले भी दागे गए। इस बीच वंचित बहुजन अघाड़ी के प्रमुख प्रकाश अंबेडकर ने भी मामले में…
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 August 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा. ****
देशाच्या फाळणीच दुःख कधीही विसरता न येणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे.  फाळणीच्या वेळेस हिंसा आणि द्वेषाच्या भावनेतून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो लोक विस्थापित झाल्याचं मोदी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपल्या लोकांचा संघर्ष आणि त्यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून आजचा १४ ऑगस्ट हा दिवस यापुढे ‘विभाजन विभिषिका स्मृती’- ‘फाळणी वेदना स्मृति दिन’ दिवस म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली. हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
****
प्लॅस्टिकची एकदा वापरण्यात आलेली वस्तू पुन्हा वापरात येवू नये यासाठी पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापासून सरकार बंदी आणणार आहे. प्लॅस्टिकपासून पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यासाठी प्लॅस्टिकच्या अनेक वस्तूंच्या साहित्याला २०२२ पर्यंत प्रतिबंधि�� करण्यासाठी सरकारनं एक सुधारीत नियमावली जारी केली आहे. यानुसार आता एकदा वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूचा पुनर्वापर, आयात, साठा, वितरण, विक्री, खरेदी यावर एक जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात येणार आहे.
****
उद्या साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद जनतेला संदेश देणार आहेत.
****
स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातल्या एक हजार ३८० जणांना पोलिस पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. अमरदिप आणि दिवंगत सुनील दत्तात्रय काळे यांना राष्ट्रपतींचं पोलिस पदक जाहीर झालं आहे. ६२८ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये ३९८ जण हे जम्मू आणि काश्मीरमधील आहेत, तर १५५ जण हे नक्षलविरोधी कारवायातील पोलीस आहेत. याशिवाय २७ जण ईशान्य भारतातील आहेत. शौर्य पुरस्कार विजेत्यांमध्ये २५६ जण जम्मू काश्मीर पोलिस दलातील, १५१ केंद्रीय राखीव पोलिस दल आणि २३ जण इंडो तिबेटीयन सीमा पोलीस दलातील कर्मचारी आहेत.
****
राज्यातल्या पुरग्रस्तांसाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी रूपयांचा धनादेश विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथली अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात शासन निर्णयानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. ग्राम विकासासाठी ग्रामसभा महत्त्वाची असून यामुळे विकासात्मक कामं खोळंबली असल्याचं खासदार पाटील यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशय परिसरात माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचं स्मारक उभारण्यासाठी १३ कोटी २६ लाख रूपयांच्या अंदाज पत्रकास गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळानं मान्यता दिली आहे. महामंडळाचे अधिक���षक अभियंता एम आर अवलगाकर यांनी ही माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं काल रानभाज्या महोत्सव घेण्यात आला. आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी रानभाज्या आणि त्यांचं आहारातलं महत्त्व या विषयावर माहिती सांगितली.
****
परभणी इथं सेंट्रल बँकेच्या शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या बँकेत दत्तक असलेल्या परळ गव्हाण, टाकळ गव्हाण, सायाळा आणि हंसनापूर या गावातल्या एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप केलं नसल्याची तक्रार गावातल्या शेतकऱ्यांनी केल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं. बँकेच्या अधिकाऱ्यानं तात्काळ पुढील कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक कर्जाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्हात जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दोन हजार रूपयाची लाच स्वीकारतांना प्राचार्यासह दोघांजणांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं.  
दिलीपकुमार राठोड असं या प्राचार्याचं नाव असून तो सेनगाव इथल्या महाकाली आणि उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात करमाड-बदनापूर-जालना इथं रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी १४ दिवस तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. करमाड ते बदनापूर दरम्यान दिनांक १४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान ८ दिवस तर बदनापूर ते जालना दरम्यान दिनांक १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान ६ दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार असल्याचं रेल्वे जनसंपर्क कार्यालयामार्फत कळवण्यात आलं आहे.
****
उत्तर प्रदेशमधील अनेक भागात सध्या पूर आला असून तिथली पूरस्थिती गंभीर बनली आहे. राज्यातले २४ जिल्हे पूराच्या प्रभावाखाली आले असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 March 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १० मार्च २०२१ सायंकाळी ६.१० ****
·      मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विधीमंडळाच्या दोन्ही सदनात गदारोळ; कामकाज वारंवार बाधित.
·      वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या बदलीची गृहमंत्र्यांची घोषणा.
·      पीकविम्याचे निकष बदलल्यानं, विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित - देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.
आणि
·      जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना वॉटरग्रीड योजनेच्या पाठबळाची आवश्यकता लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून व्यक्त.
****
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे विधीमंडळाच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ होऊन कामकाज वारंवार बाधित झालं. दरम्यान, वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था - एन आय ए करत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा आणि ��्यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाबासंदर्भातील तपास, दहशतवादविरोधी पथक एटीएस करत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
मात्र विरोधक सचिन वाझे यांच्या निलंबनावर आणि अटकेच्या मागणीवर ठाम राहिल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज तीन वेळा स्थगित करावं लागलं. कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर नियम २६० च्या प्रस्तावावर चर्चेला गृहमंत्री उत्तर देत होते. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना, वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर सरकारने काय कारवाई केली, याबाबत माहिती विचारली. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांची मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेतून अन्यत्र बदली करण्यात येणार असल्याचं सांगितलं. जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. मात्र त्यानंतरही विरोधकांनी वाझे यांच्या निलंबनासह अटकेची लावून धरत, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित केलं.
 वि��ानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोरच्या वर्तुळात येऊन सचिन वाझेच्या निलंबनाची मागणी करत प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वाझे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली.
दरम्यान, फडणवीस यांनी, वास्तू रचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्याविरोधात आज सदनात हक्कभंग प्रस्ताव सादर केला. गृहमंत्र्यांचं विधान आपल्यावर दबाव टाकणारं असून, अन्वय नाईक प्रकरणी गृहमंत्री दिशाभूल करत असल्याचं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चुकीची माहिती दिली असून, चव्हाण यांच्या विरोधातही आपण हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
पीकविम्याचे निकष बदलल्यानं, शेतकरी विम्यापासून वंचित राहिल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, ते आज विधानसभेत अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलत होते. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेल्या वचनाबाबत मुख्यमंत्री का बोलत नाहीत, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. जानेवारी महिन्यात राज्यात झालेले ९९७ बालमृत्यू, लातूरमध्ये रुग्णांना मुदतबाह्य औषधं, कोल्हापुरात ३५ कोटींचा साहित्य खरेदी घोटाळा या मुद्यांवर बोलताना, जलयुक्त शिवार योजना राजकीय हेतूने बंद करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. संत नामदेव महाराज यांची यंदा ७५० वी जयंती आहे. मात्र त्यासंदर्भात काहीही घोषणा झाली नसल्याचं फडणवीस म्हणाले. या अर्थसंकल्पात कोणताही धाडसी निर्णय घेतलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.
****
मराठा आरक्षणासं��ंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय आता फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार असल्याचं, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत सांगितलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय देशातल्या सर्व राज्य तसंच खाजगी पक्षकारांचं म्हणणंही विचारात घेणार आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेलं १० टक्के आरक्षण विचारात घेता, देशात सुमारे २८ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण दिलं जात आहे, अशी सर्व राज्यं, महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देण्याची शक्यता असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यामुळे राज्य शासनाची बाजू अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी वर्तवला.
****
एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पुणे पोलिसांसमोर हजार राहून स्पष्टीकरण द्यावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी उस्मानी विरोधात दाखल प्राथमिक माहिती अहवालाविरोधात त्यानं दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १६ तारखेला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये, असेही निर्देश न्यायालयानं दिले. हिंदू समाज, भारतीय न्यायपालिका, संसद याविरोधात उस्मानीनं आक्षेपार्ह विधानं केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र आपल्या भाषणापूर्वी किंवा नंतर कोणताही असंतोष पसरला नाही किंवा हिंसा झाली नाही, असं सांगत उस्मानी यानं हा अहवाल मागं घेण्याची मागणी केली आहे.  
****
जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना वॉटरग्रीड योजनेचं पाठबळ आवश्यक असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा आराखड्याला मंजुरी देण्यासंदर्भात आज ऑनलाईन पध्दतीनं झालेल्या बैठकीत देशमुख बोलत होते. लातूर इथं नळजोडणीचे काम पूर्ण करण्याबाबतचा परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पूर्ण करण्यात आलेल्या नळजोडण्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याबाबत बाह्यस्त्रोत्रांकडून ऑडीट करुन घेणंही आवश्यक असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना जल जीवन मिशन प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुलभता यावी यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक प्रस्तावित असून लवकरच ही नेमणूक करण्यात येईल, असं सांगितलं
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यायल घाटी रुग्णालयात आज चार कोविडबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज नवे २९ कोविड बाधित रुग्ण द��खल झाले.
****
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात गेल्या वर्षी नांदेड इथली ऐश्वर्या मुंडकर तसंच हिंगोली इथली निकिता पांचाळ या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाबाबतचा आपला अनुभव त्यांनी या शब्दांत व्यक्त केला –
मी ऐश्वर्या गोविंदराव मुंडकर. मागच्या वर्षी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नरेंद्र मोदीजींनी परीक्षेच्या ताणाबद्दलच्या वेगवेगळ्या पैलूंवरती अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. त्यामुळे नक्कीच सगळ्यांना त्याचा उपयोग झाला असेल. आणि माझ्यासाठीही तो अतिशय सुंदर अनुभव होता.
 नमस्कार. माझं नाव निकीता सुभाष पांचाळ. जवळा बाजार, जिल्हा हिंगोली. मी इयत्ता दहावी मधे शिकत आहे. मी गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे जाऊन मला हे कळले की, परीक्षेची प्रीपरेशन कशी करायची. व अभ्यास कसा करायचा. जर आपल्याला कमी मार्क्स पडले तर डिप्रेशनमधे न जाता आपली चूक कुठे झाली, आपल्याला मार्क्स कसे कमी पडले हे जाणून घेऊन परीक्षेची चांगली तयारी करायची. आणि यश मिळवायचे. माझा तो अनुभव खूप चांगला होता.
****
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराची प्रकरणं तत्काळ निकाली काढावीत, तसंच लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांना जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ तपास प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली.
****
लातूर इथलं सिद्धेश्वर - रत्नेश्वर मंदीर कोविड निर्बंधांमुळे यंदा उद्या महाशिवरात्रीलाही बंद राहणार आहे. देवस्थानच्या वतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सुमारे पावणे चार लाखाचा गुटखा जप्त केला. आज पहाटे शहरात माळीगल्ली भागात छापा टाकून ही कारवाई केली. प्रतिबंधित गुटख्यासह सुगंधी सुपारीचा सुमारे तीन लाख ७० हजार रुपयांचा मोठा साठा या पथकानं जप्त करत एकाला ताब्यात घेतलं.
****
जालना जिल्हा कोषागार कार्यालयातले उपलेखापाल सुंदर वाहुळकर याला एक हजार रुपये लाच घेताना आज रंगेहाथ अटक कर��्यात आली. सेवानिवृत्तीनंतर मिळणारा लाभ देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे लाच मागितली होती.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 January 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि. **** ** प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा; राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ ** हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन ** मराठवाडा पाणी प्रश्नी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि ** दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलं��वर सात गडी आणि १५ चेंडू राखून विजय **** सार्वभौम भारताचा एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभर उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर झालेल्या पथसंचलनाला प्रमुख पाहुणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालयांनी सहभाग घेतला. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून आला. **** मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आपलं राज्य प्लॅस्टिकमुक्त, कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केलं. **** मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात काल प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलिस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्ह्यात चार नव्या औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, चार नव्या औद्योगिक वसाहती या जिल्ह्यांमध्ये नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती या धासळल्या, नादुरुस्त झालेल्या त्याच्यातले अनेक तर पाडून नव्याने बांधल्या पाहिजे आणि त्याचबरोबर असंख्य शाळांचे दुरुस्ती केली पाहिजे यासाठी उपलब्ध निधी मध्ये कशी वाढ करता येईल याचा प्रयत्न सुरू केला आहे. आवास योजनाचं एकात्मिक असा विचार करून त्या अधिक व्यापक कशा करता येतील. जे त्या योजना पासून दूर आहेत. त्यांना त्यामध्ये समाविष्ट कसा करता येईल या आपल्या महत्वाकांक्षी ध्येयाकडे घेऊन कसा जाता येईल याचा विचार सुरू केला आहे. यावेळी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झालेले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, दहशतवाद विरोधी पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातले सुभेदार प्रमोद दादू गायकवाड यांचा आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध खेळाडूंचा देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. महानगर पालिकेत महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. **** जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पथसंचलनाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या भाषणात पालकमंत्री टोपे म्हणाले….. स्टेमी नावाची 'STEMI' अशा स्वरूपाचे योजना की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण ��ुग्णालयांमध्ये ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर पटकन दवाखान्यात जाणतो Golden Hour आहे, त्या वेळेस योग्य उपचार होणे गरजेचे आहे. १० जिल्ह्यांमध्ये साधारणपणे राबवण्याचा निर्णय घेतो आहोत आणि हळूहळू मग ती दुसऱ्या टप्प्यात आणि पूर्ण ३६ जिल्हा पर्यंत आम्ही जाणार आहोत. बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं. शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. **** परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण करून स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या भाषणात मलिक म्हणाले… ह्या देशामध्ये अधिकार असतांना जबाबदारी पण आहेत, अधिकारंच हनन होणार नाही. जेव्हा व्यक्ती आपले जबाबदारी पार पाडायला लागली तर मला वाटते तेव्हा आपली लोकशाही आणखी भक्कम होऊ शकते. **** हिंगोली इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी केलेल्या भाषणात पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी जागरूक नागरिक म्हणून योगदान देण्याचं आवाहन केलं. कर्ज माफी अनुशंगाने सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तहशिल कार्यालयांमध्ये सहायता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येणार आहे. **** लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भावी पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भावी पिढ्यांचा पाण्यांचा प्रश्न कायम सोडविला जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंर्तगत खरीप हंगाम २०१९ मधील जिल्ह्यातील अधिसुचित पिकांसाठी १० लाख ८२ हजार ९३७ पीक विमा अर्ज सादर केले असून ६ लाख ११ हजार ३३० हेक्टर पीक संरक्षित केले आहे. **** नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस दलाच्या वतीनं यावेळी मानवंदना देण्यात आली. पथसंचलनाचं निरीक्षण करण्यापूर्वी केलेल्या भाषणात अशोक चव्हाण म्हणाले….. नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षी आरोग्यसेवेत भरारी घेतली असून यामध्ये १०० M.B.BS विद्यार्थ्यांचा क्षमतेवरून १५० M.B.BS त्यांची मान्यता भारत सरकार कडुन प्राप्त झाली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाचे कॅन्सरचे निदान सेक्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे **** उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडा�� यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर काढण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचं गडाख यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात व क्रीडात क्षेत्रात अधिक प्रगती होण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार जिह्याल्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी यासाठी आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी शिस्तीचे व कायदाचे व सुव्यवस्थेचे पाईक होऊन एकजुटीने काम करुया. **** विभागातल्या सर्व शासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. संस्था संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, रक्तदान शिबीरसह विविध उपक्रम राबवण्यात आले. **** राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभही राज्यातल्या सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला. दहा रूपयांत गरीबांना जेवण उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेत आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. *** हिंसा कोणत्याही समस्येवर तोडगा असूच शकत नाही असं सांगत हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या ६१व्या भागात ते काल बोलत होते. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचं उत्तर शोधणाऱ्या लोकांनी आपल्या आणि देशाच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. २०२२ मध्ये राबवण्यात येणारं गगनयान मिशन म्हणजे २१व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतानं केलेला ऐतिहासिक पराक्रम असेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पद्म पुरस्कार विजेत्यांविषयी सर्वांनी जरुर माहिती घ्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी श्रोत्यांना केलं. **** मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजेपासून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांच्यासह अन्य नेते या उपोषणात सहभागी होणार असल्याचं प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं. **** ऑकलंड इथं काल झालेल्या दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर भारतानं सात गडी आणि १५ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडनं दिलेलं १३३ धावांचं लक्ष्य भारतानं १७व्या षटकातच तीन गडी गमावत पूर्ण केलं. ५७ धावा करणारा के. एल. रा��ुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. **** नांदेड इथं कालपासून कुसुमताई चव्हाण स्मृती महोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त घेण्यात येणाऱ्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धाचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 September 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा. **** शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ४८वा भाग प्रसारित झाला. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतो, देशाची एकता आणि अखंडत्व राखण्यासाठी आपल्याला प्रेरितही करतो, असं ते म्हणाले. देशातली शांतता आणि प्रगतीचं वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. पुढचे दोन वर्ष आपण गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. गांधीजींसोबत लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी केली जाणार असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, शास्त्रीजींचं सौम्य व्यक्तिमत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद असल्याचं म्हटलं. येत्या आठ ऑक्टोबरला हवाई दल दिन साजरा करण्यात येणार आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन, हवाई दलाच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ असल्याचं ते म्हणाले. १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला २५वर्षं पूर्ण होणार असून, एन एच आर सीनं मानव अधिकारांच्या रक्षणाबरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचं कार्य केलं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, आणंद इथं अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पंतप्रधानांनी यावेळी अमूल चॉकलेट संयंत्राची पाहणी केली. आणंद इथं आधुनिक अन्नप्रक्रिया सुविधांचं उद्घाटन, तसंच आणंद कृषी विद्यापिठाच्या अन्नप्रक्रिया करणाऱ्या नवीन उद्योगांना आसरा देणाऱ्या केंद्राचं आणि मुझकुवा गावात सौर सहकारी संस्थेचंही उद्घाटन पंतप्रधानांनी यावेळी केलं. **** देशात मोबाईल हँडसेटच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन उत्पादनात व���परल्या जाणाऱ्या 35 सुट्या भागांना सीमा शुल्कातून सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. **** छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात काल १५ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यामध्ये एका पती-पत्नीचाही समावेश आहे. या नक्षलवाद्यांपैकी चार जणांना पकडून देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं. आपण हिंसा आणि नक्षलवादी चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या शोषणाला कंटाळून शरणागती पत्करत आहोत, असं या नक्षलवाद्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. **** राफेल विमान खरेदी हा देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांनी केला आहे. त्या काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. राफेल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीच प्रधानमंत्र्यांची पाठराखण केली नाही, परंतु त्यांच्या वक्तव्याचा भाजपानं विपऱ्यास केला, असंही त्या म्हणाल्या. राफेल घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक आणि माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आल्याचं त्या म्हणाल्या. **** लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. काल परभणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत एकमतानं त्यांची निवड करण्यात आली. **** वार्षिक सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्यानं, लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मांजरा धरणाची पातळी मृत साठ्यापर्यंत खाली गेली आहे. शहराचे पूरक स्त्रोत असलेले नागझरी आणि साईबंधारेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनतेनं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे. **** चेन्नईत काल संपलेल्या २५व्या आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युवराज वाधवानीनं विजेतेपद पटकावलं. त्यानं अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अनस अलिशाह याचा १३ - ११, ११ - पाच, सहा - ११, १२ - १० असा पराभव केला. या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळाली. *****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. ****  गोरक्षणाशी संबंधीत हिंसा तसंच जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखवण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचं, काटेकोर पालन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश  तिहेरी तलाकसंदर्भात जारी अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल  राज्यातल्या ३५ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियानाला सुरूवात  जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सुमारे दीडहजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग आणि  भारत - श्रीलंका महिलांच्या क्रिकेट संघादरम्यानची टी ट्वेंटी मालिका भारतानं जिंकली **** गोरक्षणाशी संबंधीत हिंसा रोखणं आणि जमावाकडून होणाऱ्या सामूहिक हत्या थांबवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी काटेकोर पालन करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या निर्देशांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व राज्यांकडून अहवाल मागवण्यात आला होता, मात्र आठ राज्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या सुनावणी दरम्यान सांगितलं. जमावानं हिंसक होऊन कायदा हातात घेणं, म्हणजे कायद्याचं उल्लंघन आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. **** दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातल्या अल्पवयीन मुलींच्या खतना करण्याच्या प्रथेला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या पीठानं या जनहित याचिकेवर सुनावणी केली. या याचिकेमध्ये अल्पवयीन मुलांची खतना करणं कायद्याच्या विरोधात असून बाल अधिकार सामंजस्य तसंच जागतिक मानवाधिकाराच्या घोषणेविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे. **** मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाकच्या प्रथेसंदर्भात सरकारनं नुकत्याच लागू केलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मसूद अन्सारी, रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन ही बिगर सरकारी संस्था आणि विधीज्ञ देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या अध्यादेशातल्या तरतुदी, बेकायदेशीर, निरर्थक, अयोग्य आणि मनमानी प्रकारच्या असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं, याचिकाकर्त्यांनी म्हटलं असून, या अध्यादेशातल्या, तिहेरी तलाकच्या कृतीला गुन्हा ठरवणाऱ्या तरतुदीला, स्थगिती द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या अट्ठावीस तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. **** दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अरुण अडसड यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अडसड वगळता अन्य कोणीही या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यासंदर्भात औपचारिक घोषणा होईल. **** राज्याच्या समृद्धीसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करणं गरजेचं आहे, असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. महासंघाच्या अधिमंडळाची साठावी वार्षिक सभा काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून आणि ग्रामीण भागाच्या विकासाकडे अधिक लक्ष देऊन महासंघानं काम करावं, असं आवाहन, देशमुख यांनी केलं. शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्र��योगिक तत्वावर स्वच्छता आणि श्रेणी निश्चित करण्याची यंत्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय महासंचालक डॉक्टर योगेश म्हसे यांनी यावेळी दिली. **** राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कालपासून ९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातल्या ३५ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियानाला सुरूवात झाली. ७१ हजार २९७ पथकांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात येत असून, १४ दिवसात सुमारे साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली. **** पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ ही पूर्णतः राज्य आणि केंद्र सरकारनं लादलेल्या विविध करांमुळे झाली असून राज्य सरकारला जनतेबद्दल जराही सहानुभूती नाही, अशी टीका, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आजपर्यंतचं हे सर्वात असंवेदनशील सरकार आहे, असं सांगून त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून काल सकाळपासून एक हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठण तालुक्यातल्या सिंचनासाठी आपेगाव अणि हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळं खरीप हंगाम धोक्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या विसर्गामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातल्या अनेक गावांना आणि सुमारे ७० हजार हेक़्टर खरीप क्षेत्राला फायदा होणार आहे. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला काल कोलंबो इथं झालेला चौथा सामना भारतानं जिंकला. नाणेफेक जिंकून भारतीय संघांनं प्रथम क्षेत्ररक्षण करत श्रीलंका संघाला एकशे चौतीस धावांवर रोखलं आणि प्रत्युत्तरात, आठ चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठलं. पावसामुळे हा सामना प्रत्येकी सतरा षटकांचा करण्यात आला होता. या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांची ही मालिकाही जिंकली आहे. मालिकेतला शेवटचा सामना आज होणार आहे. दरम्यान, दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान संघातही आज सामना होणार असून, या सामन्यातल्या विजेत्या संघासोबत भारताची अंतिम फेरीत लढत होणार आहे. **** औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन काल झालं. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रथा आहे. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. **** गणेश विसर्जन करताना, जालन्यातल्या मोती तलावात बुडून मरण पावलेल्या तीन मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि वारसांना नोकरी देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी, पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. **** बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत, राज्यातल्या आणखी १२१ ग्रामपंचायतींना कार्यालयाची स्वतंत्र इमारत बांधण्याच्या तिसऱ्या टप्प्या��ा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबई इथं मंजूरी दिली. प्रत्येकी १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून या इमारती उभारण्यात येणार आहेत. यात बीड जिल्ह्यातल्या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. **** काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्यावतीनं पुकारलेल्या एल्गार यात्रेला काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातून सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या यात्रेत पक्षाचे जिल्हाभरातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. इंधन दरवाढीसह अन्य अनेक मुद्यांविरोधात या यात्रेतून गावपातळीवर चर्चा करण्यात येणार आहे. **** स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानातर्गंत आज नांदेड जिल्ह्यात महाश्रमदान शिबीर घेण्यात येणार आहे. या महाश्रमदानात नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. या विशेष पंधरवाड्यानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीनं काल नांदेड शहरात स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. **** जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावचा तलाठी अनिल चव्हाण याला एक हजार रुपयांची लाच घेताना जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या फळपिकाची सातबाऱ्यावर नोंद करून देण्याकरता चव्हाण यानं ही लाच मागितली होती. **** यंदाचा मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द उद्योजक तथा परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे यांना औरंगाबाद इथं आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली असून, खरिपाची पिकं वाया गेल्यात जमा आहेत, असं जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. **** गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचं वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव आणि वाशिम तालुक्यासह अनेक ठिकाणी आगमन झालं. काल दुपारी जवळपास तासभर पाऊस झाला. या पावसाचा फायदा तूर पिकाला तसंच येणाऱ्या हंगामाला होणार असला तरी, काढणी झालेलं सोयाबीन तसंच कापून भिजून गेल्यानं नुकसान झालं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. *****
0 notes