#नियमावली
Explore tagged Tumblr posts
dailysarkariupdate · 2 years ago
Text
Bihar 7th Phase Teacher Bharti 2023 : शिक्षा मंत्री ने नई नियमावली पर लगाई मोहर, मिलेगी बड़ी खुशखबरी
Bihar 7th Phase Teacher Bharti 2023 : बिहार सरकार के तरफ से बिहार शिक्षक बहाली को लेकर एक बहुत ही बड़ी खुशखबरी आई है | इसके अनुसार बिहार सरकार के तरफ से सातवे चरण के शिक्षक बहाली का रास्ता साफ कर दिया गया है | इसे लेकर नितीश सरकार ने नई शिक्षक नियमावली पर मुहर लगा दी है | इसके साथ ही बिहार सरकार के तरफ से इस बार शिक्षक बहाली को लेकर प्रक्रिया में एक बहुत ही अहम बदलाव किये गये है | तो ऐसे अभ्यर्थी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
upcomingyojana · 2 months ago
Text
Bihar Jamin Survey New Guidelines: जमीन सर्वे नियमावली में बड़ा बदलाव, अब इतने दिनों में होगा सर्वे
Bihar Jamin Survey New Guidelines: बिहार सरकार ने राज्य में भूमि विवादों को कम करने और भूमि रिकॉर्ड को अद्यतन करने के उद्देश्य से 2024 के लिए नई जमीन सर्वेक्षण गाइडलाइंस जारी की हैं। इन गाइडलाइंस के तहत सर्वेक्षण प्रक्रिया को डिजिटल बनाया गया है, जिससे पारदर्शिता और सटीकता सुनिश्चित की जा सके। भूमि मालिकों को अपनी जमीन से संबंधित सभी दस्तावेज़, जैसे खतियान, नक्शा और दाखिल-खारिज प्रमाण पत्र तैयार…
0 notes
knowledgenews1 · 2 years ago
Text
राज्य कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीबाबत सुधारित नियमावली वाचा
राज्य शासकीय सेवेत कार्यरत असल���ल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ पुरवले जातात. राज्य कर्मचाऱ्यांना विविध सुविधा शासनाकडून पुरविल्या जातात. राज्य कर्मचाऱ्यांना वेतनासोबतच विविध भत्ते पुरवले जातात. याव्यतिरिक्त त्यांना अनेक अधिकार देखील देण्यात आले आहेत. शासकीय सेवेत असताना त्यांना विविध लाभ मिळतात. तसेच सेवानिवृत्तीनंतरही राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जातात. विशेष म्हणजे शासकीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cool-mitesh-ramteke-blog · 4 months ago
Text
होमो सेपियंस
आज हम होमो सेपियंस की एक उन्नत प्रजाति है, जो हजारों वर्षों के प्रगति और उन्नति के बाद इस मुकाम पर पहुंची है। हम मनुष्य की एक फाइटर जाती है जो बाकी मनुष्य प्रजातियां जैसे होमो निएंडरथल, होमो हबीलिस जैसे अन्य प्रजातियों से संघर्ष करके जीवित रही है। विशेषज्ञ मानते है कि हमारी अकारण बात करने की और चुगली करने की आदत से ही हम बच पाए। बाकी होमो प्रजातियां जितना कम का होता होगा उतना ही बोलते थे पर हम बिना कम के जो बकबक करते रहते है यही हमारी बचने की सबसे बड़ी वजह बनी। जब हमने आग की खोज कर ली होगी उसके बाद का जीवन बहुत हद तक आसान हो गया होगा। आग में मांस सेकते हुए कैंप फायर की तरह पूरा झुंड आग के आजू बाजू बैठता होगा और गप लगता होगा। इसी से नए किस्से कहानियां जन्म लेती होगी। यही से नए विचार का आदान प्रदान हुआ होगा। यहां तक कि ईश्वर और धर्म की संकल्पना भी यही जन्मी होगी। इसी झुंड को इकठ्ठा रखने के लिए नए कानून और रूल्स बने होंगे। जिसमे किसी चमत्कारी आसमानी ताकत का भय जरूर रखा होगा कि यह गलत काम करोगे तो वो शक्ति तुमको सजा देगी। यही से धर्म की स्थापना हुई होगी। शुरुवाती स्वरूप बस झुंड को एकसंग बंधे रखना ही इसका मतलब होगा। पर बाद में जब मुखिया या पुरोहित का वर्चस्व बढ़ा होगा तो उसे भी भगवान का समकक्ष दर्जा मिला होगा और वही से कर्मकांड और सत्ता उपभोगने का चलन शुरू हुआ होगा। हर कोई अपने किस्से कहानी में और चमत्कारिक तेल मसाला लगा के तड़का मार के बाते सुनता होगा जो बाद में चमत्कारी कहानियों में परिवर्तित हो गया होगा और बाद में उसी पे आधारित धार्मिक पुस्तकों ने जन्म लिया होगा। हर झुंड के मुखिया और कुछ मुख्य सदस्यों ने नियमावली का एक संग्रह बनाया होगा जिसमें झुंड के सदस्यों ने क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए इसपर निर्देश और नियम बनाए होंगे और बाद में सभी की मान्यता और सब पर थोपने के लिए उसे आसमानी दैवी किताब के रूप में प्रचलित किया होगा। जब दो झुंड आपस में टकराते होंगे तो दोनों झुंड के देवता और कुछ नियम एक दूसरे के किताबों में शामिल किए जाते होंगे। और कुछ इसी प्रकार धर्म, देवता, दानव, शैतान आदि का उद्गम हुआ होगा। ये सब शायद प्राचीन मानव ने खेती करना शुरू करने के बाद ही शुरू हुआ होगा। क्योंकि जब पेट भरा होता है तभी ये सब कल्पना दिमाग में जन्म लेती है। भूखा आदमी कभी धर्म और अध्यात्म के बारे में नहीं सोचता। कुछ 10 हजार साल पहले शुरू हुआ ये धर्म का सफर अब और कट्टर बन चुका है। और भी जादा घातक, खूनी और अराजक।
#homosapiens#Religions#development
2 notes · View notes
sharpbharat · 3 hours ago
Text
jamshedpur adivasi mahapanchayat : जमशेदपुर में लगा आदिवासी महापंचायत, इन सारे प्रस्ताव को किया गया पारित, आदिवासी हित में लड़ाई लड़ेगा आदिवासी सुरक्षा परिषद
जमशेदपुर : पूर्व घोषित कार्यक्रम के तहत आदिवासी सुरक्षा परिषद जमशेदपुर महानगर अध्यक्ष रामसिंह मुंडा की अध्यक्षता में आदिवासी महापंचायत का आयोजन किया गया. इसमें पेसा कानून 1996 को आधार मानकर नियमावली बनाकर लागू करने हेतु एवं अन्य आदिवासी मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई. (नीचे भी पढे) इस अवसर पर मुख्य अतिथि के में पूर्व आइएएस जेबी तुबिद मुख्य वक्��ा के रूप में केंद्रीय अध्यक्ष रमेश हांसदा,…
0 notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत गेल्या दहा वर्षात ३२ पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची सूचना
दहावी ��संच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश-बारावीच्या परीक्षेला प्रारंभ
आणि
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
****
गेल्या दहा वर्षात देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेत ३२ पट वाढ झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ चं पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत फक्त स्वतःच्या विकासालाच नव्हे तर जगाच्या विकासालाही चालना देत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं, ते म्हणाले –
दुनिया का हर एक्सपर्ट आज कह रहा है, की ट्‍वेंटी फर्स्ट सेंच्युरी भारत की सेंच्युरी है। भारत अपनी ही नही, दुनिया की ग्रोथ को भी ड्राईव्ह कर रहा है। और इसमें हमारी एनर्जी सेक्टर की बहोत बडी भूमिका है।
ऑक्टोबर २०२५ पूर्वीच इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, ते म्हणाले –
आज भारत 19% इथेनॉल ब्लँडींग कर रहा है। इससे फॉरेन एक्सचेंज की सेव्हिंग हुई है। और सबस्टेंशियल फार्मर रेव्हेन्यू जनरेट हुआ है। हम ऑक्टोबर 2025 से पहले ही 20% इथेनॉल मॅनडेट अचिव्ह करने की राह पर है।
दरम्यान, भारत ऊर्जा सप्ताह हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे. या सप्ताहात देशातली यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही जागतिक स्तरावर स्वीकारार्ह आदर्श योजना म्हणून सादर केली जाईल. या सप्ताहात कॅनडा, जर्मनी, जपान, अमेरिका आणि इंग्लंड या देशांचीही दालनं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या कार्यक्रमांसाठी नियमावली आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला केली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी रहाटकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिली. अलाहाबादिया यांच्या वक्तव्याची आयोगानं गांभीर्याने दखल घेतल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या –
जो भाषा वहां पर युज की गई है, वो बहेत खराब भाषा है। इस भाषा का इस ��रीके ऐसा उपयोग नही होना चाहीये। इस विषय मे कमिशन बहोत गंभीर है। और हमने आय टी मिनिस्टर को लिखा है, की ऐसे जो प्लॅटफॉर्म है, इस प्लॅटफॉर्म्स के लिये कुछ नियमावली और अच्छी तरीके से होनी चाहीये। और ऐसे नियमावली के माध्यम से इनको कंट्रोल करना जरूरी है।
****
राज्यातील दहावी तसंच बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. यामध्ये परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी, विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई, भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन तसंच व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणं, आदी उपायांचा समावेश आहे.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अध्यक्ष आणि नऊ सदस्य असतील.
पुणे जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतरित करणं, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी सुमारे ७० दश लक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करणं, तसंच पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला खर्चमान्यता आदी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
दरम्यान, मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलात भरवण्यात आलेल्या “महालक्ष्मी सरस” विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत, तसंच ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उ���लब्ध व्हावं ,यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाल��. या परीक्षेसाठी १५ लाख पाच हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शहरात देवगिरी महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
नांदेड जिल्ह्यात इंग्रजीच्या परीक्षेला आज ९४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. एकूण ४१ हजार ८९८ पैकी ४० हजार ९५० विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा संदेश देण्यात आला.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेले बोराडे यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह १९६२ साली पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ग्रामीण भागातल्या गरीब सर्वसामान्य माणसाला त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केलं. त्यांच्या कथांमधली पात्रं ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत.
पाचोळा या कादंबरीसाठी तसंच मळणी या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ही नुकताच बोराडे यांना जाहीर झाला होता.
बोराडे यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ छाया महाजन यांनी बोराडे यांना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली –
ग्रामीण साहित्यातले उत्कृष्‍ट लेखक म्हणून बोराडे सरांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांची पाचोळा फार सुंदर कांदबरी. पण मी जेव्हा आमदार सौभाग्यवती पाहिला त्यांचा, तेव्हा मला वाटलं की सरानां प्रत्येक क्षेत्रामध्ये रुची आहे. आणि त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्यानं ते लिहिलेलं आहे. त्यांनी शिवार पुरस्कार दिले. लेखकाला प्रोत्साहन द्यायचे. साहित्य क्षेत्राची खऱ्या अर्थाने हानी झाली असं मी निश्चित म्हणेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला, असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.यशश्री करमाळकर यांची चेन टू बॉलीवूड या गायनाच्या रिऍलिटी शो मध्ये पहिल्या पाच विजेत्यांत निवड झाली, त्यांना हॉलिवूडच्या सिक्स्टीन स्ट्रीट प्रॉडक्शन चे पारितोषिक प्राप्त दिग्दर्शक विजय कुमार मिरचंदानी यांनी, त्यांच्या आगामी हॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्याची संधी दिली आहे.
****
वृक्षारोपण आणि संवर्धन ही सामाजिक जबाबदारी असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. बांबू आणि चंदनासह फळबागांचं अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार या मेळाव्यात सहभागी झाले होते.
****
0 notes
zamania-news · 6 days ago
Text
पंचायत सहायकों ने अपनी मांगों को लेकर एडीओ पंचायत को सौंपा पत्रक
जमानिया। ग्राम पंचायत स्तर पर कार्यरत पंचायत सहायकों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर एक ज्ञापन गुरुवार को एडीओ पंचायत को सौंपा। पंचायत सहायक समिति उत्तर प्रदेश के नेतृत्व में सौंपे गए इस पत्रक में मानदेय वृद्धि, सेवा नियमावली, स्थानांतरण नीति एवं पदोन्नति में आरक्षण जैसी महत्वपूर्ण मांगें रखी गईं। अध्यक्ष पीयूष श्रीवास्तव ने पंचायत सहायकों का मानदेय बढ़ाने‚ अनुबंध प्रणाली समाप्त करने‚ महिला पंचायत…
0 notes
wenews24 · 6 days ago
Text
youtube
सीतामढ़ी नगर निगम में महापौर और उपमहापौर के बीच तनाव की स्थिति बनी हुई है। हाल ही में हुई एक समीक्षात्मक बैठक के दौरान उपमहापौर को कार्यालय कक्ष से निकाल दिया गया, जिसके बाद उन्होंने महापौर पर पद के दुरुपयोग और नगरपालिका नियमावली का उल्लंघन करने के गंभीर आरोप लगाए हैं।
0 notes
jansancharbharat · 9 days ago
Text
छात्रों (Students) का हंगामा या हक की लड़ाई? जानिए पूरा सच!
बक्सर: बिहार सरकार की नई छात्रावास नियमावली के खिलाफ और पूर्व की सुविधाओं की बहाली के लिए राजकीय अंबेडकर कल्याण छात्रावास, कोईरपुरवा के छात्र पिछले तीन दिनों से अनिश्चितकालीन भूख हड़ताल (Hunger Strike) पर बैठे हैं। छात्रों (Students) का कहना है कि वे अपने अधिकारों के लिए जब तक आवश्यक हो, तब तक संघर्ष करेंगे। प्रशासन या कल्याण विभाग की अनदेखी से नाराज छात्रों का कहना है कि उनकी आवाज़ को दबाने की…
0 notes
news-trust-india · 13 days ago
Text
UCC Uttarakhand : उत्तराखंड में शुरू हुआ UCC Portal पर रजिस्ट्रेशन, 278 लोगों ने कराया पंजीकरण
देहरादून। UCC Uttarakhand :  प्रदेश में समान नागरिक संहिता लागू हो चुकी है। इसके साथ ही संहिता को लागू करने के लिए बनाई गई नियमावली के अनुसार विवाह, विवाह-विच्छेद व वसीयत के संबंध में पंजीकरण होने शुरू हो गए हैं। इस क्रम में बुधवार तक कुल 278 पंजीकरण हो गए। इनमें से 19 पंजीकरण को पहले स्तर से स्वीकृति प्राप्त हो चुकी थी। इसे लागू करने में कोई परेशानी न हो, इसके लिए शासन ने आइटीडीए को पंजीकरण की…
0 notes
ainnewsone · 16 days ago
Text
Morning News Brief : केजरीवाल बोले- भाजपा ने यमुना में जहर मिलाया; पांच साल बाद कैलाश मानसरोवर यात्रा शुरू होगी; उत्तराखंड में UCC लागू
Tumblr media
नमस्कार, कल की बड़ी खबर कैलाश मानसरोवर यात्रा से जुड़ी रही। पांच साल बाद यह यात्रा फिर शुरू होगी। वहीं दूसरी खबर उत्तराखंड में यूनिफॉर्म सिविल कोड (UCC) लागू होने की है। हम आपको यह भी बताएंगे कि अरविंद केजरीवाल ने हरियाणा सरकार पर यमुना का पानी जहरीला करने का आरोप क्यों लगाया। आज के प्रमुख इवेंट्स: 1. PM नरेंद्र मोदी पहले ओडिशा और फिर उत्तराखंड दौरे पर रहेंगे। वे देहरादून में 38वें नेशनल गेम्स का इनॉगरेशन करेंगे। 2. दिल्ली दंगों के आरोपी और AIMIM कैंडिडेट ताहिर हुसैन की जमानत याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई होगी। 3. भारत और इंग्लैंड के बीच तीसरा टी-20 मुकाबला राजकोट में खेला जाएगा। 5 मैचों की सीरीज में भारत 2-0 से आगे है। अब कल की बड़ी खबरें... यमुना जल विवाद: केजरीवाल ने हरियाणा सरकार पर लगाया जहर मिलाने का आरोप
Tumblr media
दिल्ली के पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने हरियाणा सरकार पर यमुना के पानी को जहरीला करने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि भाजपा चाहती है कि दिल्ली के लोग मरें और इसका दोष AAP पर आए। केजरीवाल ने दावा किया कि जहरीला पानी इतना खतरनाक था कि वाटर ट्रीटमेंट प्लांट भी इसे साफ नहीं कर पाए। उन्होंने इसे भाजपा की "सबसे गंदी हरकत" बताया और कहा कि अगर यह पानी दिल्ली में पहुंचता तो नरसंहार हो सकता था।
Tumblr media
मुख्य बिंदु: - केजरीवाल के आरोप: भाजपा सरकार ने यमुना का पानी जहरीला किया, जिससे दिल्ली में नरसंहार हो सकता था। - हरियाणा का जवाब: CM नायब सैनी ने कहा कि केजरीवाल बेबुनियाद आरोप लगा रहे हैं, उन्हें समाधान पर ध्यान देना चाहिए। - चुनाव आयोग की कार्रवाई: आयोग ने हरियाणा सरकार से 28 जनवरी तक रिपोर्ट मांगी। - दिल्ली जल बोर्ड का खंडन: CEO शिल्पा शिंदे ने केजरीवाल के बयान को गलत बताया, कहा कि आरोप भ्रामक हैं।       5 साल बाद फिर शुरू होगी कैलाश मानसरोवर यात्रा, भारत-चीन के बीच उड़ानें भी बहाल
Tumblr media
विदेश मंत्रालय ने घोषणा की कि इस साल गर्मियों से कैलाश मानसरोवर यात्रा दोबारा शुरू होगी। साथ ही, भारत और चीन के बीच डायरेक्ट फ्लाइट्स भी फिर से चालू की जाएंगी। हालांकि, यात्रा और उड़ानों की सटीक तारीख अभी तय नहीं हुई है। यह निर्णय बीजिंग में भारतीय विदेश सचिव विक्रम मिस्त्री और चीनी मंत्री वांग यी की बैठक के बाद लिया गया। मुख्य बिंदु: - 2020 से थी यात्रा बंद: खराब भारत-चीन संबंधों और कोविड महामारी के कारण 2020 में यात्रा और फ्लाइट्स रोक दी गई थीं। - तिब्बत में है कैलाश मानसरोवर: यह इलाका चीन के अधिकार क्षेत्र में आता है, और यात्रा के लिए चीन का वीजा अनिवार्य है। - नेपाल मार्ग पर पाबंदी: पिछले साल नेपाल के रास्ते यात्रा करने वाले 50,000 भारतीयों को चीन ने अनुमति नहीं दी थी।       उत्तराखंड में UCC लागू, हलाला और बहु-विवाह पर रोक
Tumblr media
उत्तराखंड देश का पहला राज्य बन गया है जहां यूनिफॉर्म सिविल कोड (UCC) लागू किया गया है। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने इसे जनता से किए गए वादे की पूर्ति बताया। उन्होंने कहा कि UCC का मकसद किसी धर्म या वर्ग को टारगेट करना नहीं, बल्कि समान ��धिकार देना है। अब हर साल 27 जनवरी को समान नागरिकता दिवस के रूप में मनाया जाएगा। साथ ही, इस कानून से जुड़ी नियमावली और पोर्टल भी लॉन्च किया गया, जिसे आम जनता देख सकती है। UCC से ये बदलाव होंगे: - संपत्ति में समान अधिकार: बेटे-बेटी और माता-पिता को बराबर संपत्ति मिलेगी। - तलाक के समान नियम: पति-पत्नी के लिए तलाक के कारण एक समान होंगे। - लिव-इन रजिस्ट्रेशन अनिवार्य: लिव-इन में रहने वालों को सेल्फ-डिक्लेरेशन कराना होगा, ST समुदाय को छूट। - संतान की जिम्मेदारी: लिव-इन में पैदा हुए बच्चों को माता-पिता का नाम मिलेगा।       वक्फ संशोधन विधेयक को JPC की मंजूरी, 14 बदलाव शामिल
Tumblr media
संसद की संयुक्त समिति (JPC) ने वक्फ संशोधन विधेयक को मंजूरी दे दी, जिसमें 14 महत्वपूर्ण बदलाव किए गए हैं। समिति के अध्यक्ष जगदंबिका पाल ने बताया कि फाइनल मीटिंग में सभी 44 संशोधनों पर चर्चा हुई, लेकिन विपक्षी प्रस्तावों को वोटिंग में खारिज कर दिया गया। इस विधेयक में वक्फ बोर्ड में 2 गैर-मुस्लिम सदस्यों को शामिल करने का प्रावधान भी जोड़ा गया है। मुख्य बिंदु: - बजट सत्र में पेश होगी रिपोर्ट: JPC बजट सत्र (31 जनवरी - 4 अप्रैल) के दौरान अपनी रिपोर्ट संसद में पेश करेगी। - लोकसभा में पहले ही पेश हो चुका बिल: 8 अगस्त 2024 को किरेन रिजिजू ने इसे लोकसभा में पेश किया था, लेकिन भारी विरोध के कारण इसे JPC को भेज दिया गया था। - विपक्ष का विरोध: कांग्रेस और सपा ने इसे मुस्लिम विरोधी बताते हुए आपत्ति जताई थी।       कोलकाता ट्रेनी डॉक्टर रेप-मर्डर केस: पीड़ित के माता-पिता ने फांसी का विरोध किया
Tumblr media
कोलकाता में मेडिकल स्टूडेंट के रेप और मर्डर केस में दोषी संजय रॉय को उम्रकैद (मरते दम तक जेल) की सजा मिली है। हालांकि, पीड़ित के माता-पिता ने कलकत्ता हाईकोर्ट में कहा कि वे उसे फांसी की सजा नहीं चाहते। उनकी वकील गार्गी गोस्वामी ने कोर्ट में कहा, "हमारी बेटी चली गई, लेकिन इसका मतलब यह नहीं कि संजय की जान भी जाए।" मामले की अहम बातें: - 20 जनवरी को दोषी संजय रॉय को उम्रकैद की सजा हुई। - 8-9 अगस्त की रात रेप और मर्डर हुआ, 9 अगस्त को लाश मिली। - CCTV फुटेज के आधार पर पुलिस ने 10 अगस्त को संजय रॉय को गिरफ्तार किया। - घटना के बाद कोलकाता समेत देशभर में विरोध प्रदर्शन हुए।       मोदी-ट्रम्प की फोन पर बातचीत, भारत-अमेरिका संबंधों पर चर्चा
Tumblr media
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमेरिक�� राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प से फोन पर बात की। ट्रम्प के दूसरे कार्यकाल की शपथ लेने के सात दिन बाद यह पहली बातचीत हुई, जिसमें भारत-अमेरिका साझेदारी को मजबूत करने पर चर्चा हुई। मुख्य बातें: - मोदी ने ट्रम्प को ऐतिहासिक जीत की बधाई दी और वैश्विक शांति व समृद्धि के लिए सहयोग की बात कही। - 6 नवंबर 2024 को चुनाव जीतने के बाद भी मोदी ने ट्रम्प को फोन किया था और उनकी लोकप्रियता की सराहना की थी। - 2019 ‘हाउडी मोदी’ और 2020 ‘नमस्ते ट्रंप’ कार्यक्रमों में दोनों नेताओं की मजबूत साझेदारी दिखी थी।   Read the full article
0 notes
pakkapost · 16 days ago
Text
Tumblr media
किसानले खेतबारीमा अन्न बाली खाने, नष्ट गर्ने बाँदर र बँदेल मार्न पाउने भएका छन्। वन तथा वातारण मन्त्रालयले राष्ट्रिय निकुञ्ज तथा वन्यजन्तु संरक्षण नियमावली २०३० को अनुसूची संशोधन गर्दै बालीनाली खाने रातो बाँदर र बँदेललाई मार्न पाउने व्यवस्था गरेको हो।माघ १० गते राजपत्रमा प्रकाशित सूचनाअनुसार अहिलेका लागि एक वर्षसम्म मात्रै मार्न पाउने गरी बाटो खोलिएको छ।
0 notes
sharpbharat · 7 days ago
Text
jamshedpur rural-बड़ा सिगदी में पेसा नियमावली पर एक दिवसीय सेमिनार आयोजित, ग्रामसभा की सशक्तिकरण को लेकर पेसा कानून जरूरी: सिदेश्वर सरदार
जादूगोड़ा :पोटका प्रखंड क्षेत्र के पर्यावरण चेतना केंद्र बड़ा सिगदी में बुधवार को कोल्हान स्तरीय क्षेत्रीय ग्राम सभा फेडरेशन समिति की ओर से एक दिवसीय सम्मेलन आयोजित की गई. सम्मेलन में कोल्हान प्रमंडल के मुसाबनी, पोटका, जमशेदपुर,सदर चाईबासा, तांतनगर और राज नगर प्रखंड के ग्राम सभा फेडरेशन समिति के लगभग 40 की संख्या में सदस्यों ने भाग लिया. बैठक में क्षेत्रवार ग्राम सभाओं की स्थिति पर चर्चा, झारखंड…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 06 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कर्नाटकात दोन अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यापैकी तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणे दिसून येतात. या आजाराचा विषाणू श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य विभागानं एक परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं राज्य आरोग्य सेवा संचालनालयानं कळवलं आहे. नागरिकांनी याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात येत आहे. देशभरात दळणवळण सुविधेला चालना देण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या उपक्रमात नव्या जम्मू रेल्वे विभागाचं उद्घाटन, तेलंगणा मधल्या चारलापल्ली नवीन टर्मिनल स्टेशनचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी देखील यावेळी होत आहे.
****
शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंदसिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंदसिंह यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त सर्वत्र आचार्य जांभेकर यांना अभिवादनासह, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
धुळे जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्रसारमाध्यमात कार्यरत १५१ जणांचा आज गौरव करण्यात येत आहे.
****
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.
****
नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या, वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूनं ही नियमावली तयार करण्यात आली आहे. याला कायद्याचं स्वरूप देण्यापूर्वी, नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीच�� आपले अभिप्राय आणि सूचना, MyGov पोर्टलवर, १८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथं काल झालेल्या कुस्तीच्या दंगलीत मानाची पहिली कुस्ती माळाकोळी इथल्या दीप कांगणे या पैलवानाने जिंकली. या स्पर्धेत नांदेडसह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातल्या पैलवानांनी हजेरी लावली होती. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव इथं अश्व, श्‍वान, शेळी, कुक्‍कुट प्रदर्शन आणि दुग्‍ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण करण्‍यात आलं.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्यासह युगंधरा केचे हिचं शास्त्री��� गायन आज होणार आहे. दरम्यान, काल महागामीच्या गुरू पार्वती दत्ता यांच्या कथक नृत्यानं या महोत्सवाला प्रारंभ झाला. शाहीन परवेज यांच्या सतार वादनाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचं हे १८ वं वर्ष आहे.
****
राज्यातील २८ हजार ८६७ सहकारी संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्याचे आदेशही प्राधिकरणाने दिले आहेत.
****
0 notes
rightnewshindi · 1 month ago
Text
जेलों में कैदियों के साथ न हो जातीय आधार पर भेदभाव, गृह मंत्रालय ने किया नियमावली में संशोधन
Delhi News: केंद्रीय गृह मंत्रालय ने जेलों में कैदियों के साथ उनकी जाति के आधार पर भेदभाव और वर्गीकरण की जांच करने के लिए जेल नियमावली में संशोधन किया है। केंद्रीय गृह मंत्रालय ने सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य सचिवों को भेजे गए पत्र में कहा है कि कैदियों के साथ किसी भी तरह के जाति आधारित भेदभाव के मुद्दे को सुलझाने के लिए ‘‘आदर्श कारागार नियमावली, 2016’’ और ‘‘आदर्श कारागार एवं…
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता - महासंवाद
मुंबई, दि. 24 : मुंबई दारुबंदी कायदा, 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता दि 24, 25 व 31 डिसेंबर, 2024 पर्यंत देण्यात आली आहे, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले…
Tumblr media
View On WordPress
0 notes