Tumgik
#नाशिकसाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भुजबळांचे अडीच वर्षांत नाशिकसाठी काय योगदान?; गिरीश महाजन यांचा प्रश्न
भुजबळांचे अडीच वर्षांत नाशिकसाठी काय योगदान?; गिरीश महाजन यांचा प्रश्न
भुजबळांचे अडीच वर्षांत नाशिकसाठी काय योगदान?; गिरीश महाजन यांचा प्रश्न नाशिक : महानगरपालिकेत भाजपच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावले गेले. काही कामे प्रगतिपथावर आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अडीच वर्षांत नाशिकला किती निधी दिला, कोणत्या योजना मार्गी लावल्या याची स्पष्टता करावी, असे आव्हान देत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीत मतदार भुजबळांना उत्तर देतील, असा इशारा…
View On WordPress
0 notes
wegwannews · 3 years
Text
नववर्षनिमित्त नाशिककरांना भेट ! आता नाशिककरांना विमानाने गोव्याला जाता येणार...
नववर्षनिमित्त नाशिककरांना भेट ! आता नाशिककरांना विमानाने गोव्याला जाता येणार…
नाशिक – आता नाशिककरांची प्रतिक्षा पुर्ण होणार आहे.येत्या नव्या वर्षात केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सेवेला नवे पंख फुटणार आहेत. सद्या नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे, नाशिक-बेळगाव, नाशिक-नवीदिल्ली या सेवा सुरू आहेत.मात्र नव्या वर्षात त्यात मोठी भर पडणार आहे. आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेटने त्यांच्या उन्हाळी वेळापत्रकात नाशिकसाठी नवे मार्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या पावसाचा हाहाकार
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या पावसाचा हाहाकार
मुंबई-ललिता पिल्लेवार गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये ���ावसाचा जोर पाहायला मिळत आहे. बीड, अकोला, औरंगाबाद याठिकाणी पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. तर नाशिक जिल्ह्याला मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikguideapp · 3 years
Photo
Tumblr media
आपलं नाशिकसाठी एक Like झालाचं पाहिजे ❤️❤️❤️ . . . DM US FOR © . . . . . •••••••••••••••••• ➡ Like ➡ Comments ➡ Tag ➡ Mention आणि ➡ Follow करत राहा 🤗 ▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪ 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 @nashik_guide . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📣 नाशिकच्या सर्व अप्रतिम पोस्ट साठी फॉलो करा ❤️... ▫️ 🔻 Want To Get Feature🔻 ▫️ ● Follow - @nashik_guide ▫️ 🔸Use #nashikguide #नाशिकगुइड ▫️ ★ Tag Story & post @nashik_guide👍 ▫️ 📱 Nashik Guide Mobile App Link in Bio🔗 . #nashikguideapp #nashikguide #nashhik #thingstodoinnashik #nashiktrending #nashikbloggers #nashikblog #nashikfoodie #foodielove #foodblogger #travelblog #maharastra_ig #maharashtra_clicks #maharashtra_clicks #covid19 #oldnashik #oldbuildings #nashikdiaries✌ https://www.instagram.com/p/CPQDrYkByyq/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 July 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि. ****  वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान -२चं प्रक्षेपण स्थगित  राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ५० आमदारही निवडून येण्याची शक्यता नसल्याचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा  मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार - रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि  अत्यंत रोमहर्षक सामन्यानंतर चौकारांच्या संख्येच्या आधारावर यजमान इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत करत क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच कोरलं आपलं नाव **** वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान -२चं प्रक्षेपण स्थगित करण्यात आलं आहे. आज पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या भारतीय अवकाश संशोधर संस्था – इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार होतं. प्रक्षेपणाच्या २० तास अगोदर काल सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी यानाच्या प्रक्षेपणासाठीची संपूर्ण तयारी सुरु झाली होती. मात्र प्रक्षेपणाच्या ५६ मिनिटं आधी वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रक्षेपणाची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं इस्त्रोच्या प्रवक्त्यानं सांगितलं. **** विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून भरून काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ चळवळीच्या शिष्टमंडळाशी मुंबई इथं चर्चा करताना काल ते बोलत होते. या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. **** राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री होणे हे केवळ स्वप्नच राहील, आणि आघाडीचे ५० आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नाशिक इथं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते. ऑक्टोबर महिन्यात १२ किंवा १३ तारखेला विधानसभा निवडणुका होतील, त्याआधी आघाडीचे अनेक आमदार भाजपात येतील असं ते म्हणाले. कालच्या बैठकीत नाशिकसाठी ७९१ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला आहे, मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली असून पाऊस समाधानकारक झाला तर शहरातली पाणी कपात आठ दिवसात रद्द केली जाईल, असं ते म्हणाले. **** राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवर विमानतळासारख्या सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून साडेसहाशेंहून अधिक बस स्थानकांचं यादृष्टीनं काम सुरु असल्याचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यात सुरु असलेल्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** मराठवाड्यात येत्या २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे. कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शासनानं त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. यामध्ये औरंगाबाद, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. २२ तारखेनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल, त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पाणी आणण्यासह सोलापूर -तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी आपण संसदेत पाठपुरावा करत असल्याचं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आणि कर्करोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. यावेळी बार्शी इथले डॉक्टर बी. एम नेने यांना खासदार निंबाळकर यांच्या हस्ते उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासह अन्य प्रश्नांवर काल खासदार निंबाळकर यांनी रेल्वे आणि महसूल अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेतली. उस्मानाबाद रेल्वेस्थानकाजवळच्या जुन्या मार्गाला जोडल्या जाणाऱ्या नव्या मार्गाची पाहणी केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** धूरमुक्त महाराष्ट्र उपक्रमात बीड जिल्ह्यात आजपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी काल दिल्या. या अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १०० टक्के कुटुंबांना मोफत गॅस जोडणी दिली जाणार आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका आणि धान्य वाटप हे उद्दिष्ट देऊन या अभियानाचा प्रारंभ राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. **** मराठवाडा साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी कुंडलिक अतकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष देविदास कुलकर्णी यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं होतं. परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. *** क्रिकेट : अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर चौकारांच्या संख्येच्या आधारावर यजमान इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत करत क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. काल, लंडनमधल्या लॉर्डस मैदानावर खेळतांना न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघानं पन्नास षटकात आठ बाद २४१ धावा केल्या. प्रत्युतरात इग्लंडनंही पन्नास षटकात सर्वबाद २४१ एवढ्याचं धावा केल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच उत्कृष्ट षटक- सुपर ओव्हरचा वापर करण्यात आला. या षटकात इग्लंडनं बिनबाद १५ धावा केल्या. जिंकण्यसाठी १६ धावा करण्याची गरज असताना न्यूझीलंडनंही या एक बाद पंधरा धावा करत बरोबरी केली. त्यामुळे संयोजकांनी सामन्यात सर्वाधिक २४ चौकार फटकावल्याच्या आधारावर इग्लंडला विजेता घोषित केलं. इग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सामनावीर तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यिमसनला स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. **** इंग्लंडमध्ये झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात, सार्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्विसर्त्झलंडच्या रॉजर फेडररचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं. तब्बल पाच तास चाललेल्या या रोमहर्षक अंतिम सामन्यात ७-६, १-६, ७-६, ४-६ आणि १३-१२ अशा गुण फरकासह जोकोविचनं ही लढत जिंकली. पहिला आणि तिसरा सेट जोकोविचनं टायब्रेकरवर जिंकला. **** तुर्कस्थानच्या इस्तंबुल इथं यासार डोगु रैंकिंग सिरीज कुस्ती चषक स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजन गटात विनेश फोगाटनं सुवर्ण पदक पटकावलं. अंतिम सामन्यात विनेशनं रशियाच्या एकातेरिना पोलिशचुक हिला नमवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात दीपक पुनियानं रजत पदक तर १२५ किलो वजनी गटात सुमितनं कांस्य पदक मिळवलं. याआधी पुरुषांच्या ६१ किलो ग्राम फ्री स्टाईल वजनी गटात राहुल आवारेनं तर महिलांच्या ५० किलो ग्राम वजनी गटात सीमा बिस्लानं आणि ५९ किलोग्राम वजनी गटात मंजु कुमारीनं सुवर्ण पदक जिंकल असून उत्कर्ष काळेनं ६१ किलोग्राम वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे. **** जालना जिल्ह्यातल्या राजूर बसस्थानकात काल दुपारी एका वृध्द महिलेचा बसच्या चाकाखाली दबून मृत्यू झाला. नंदाबाई खाकरे, असं मृत महिलेचं नाव असून, त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडोज खुर्द इथल्या रहिवासी होत्या. बसस्थानकात चालक बस मागे घेत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, जालना-औरंगाबाद मार्गावरील बदनापूरजवळ काल दुपारी झालेल्या अन्य एका कार अपघातात पती-पत्नीसह ११ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. **** येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर उत्तर- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. **** काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या ९९ व्या जयंती निमित्त काल नांदेड इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातल्या धनेगाव इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ***** ***
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
स्वच्छ नाशिकसाठी प्रयत्न ;संघटनांनी पुढे येण्यासाठी ‘नाशिक सिटीझन्स फोरम’चे आवाहन
स्वच्छ नाशिकसाठी प्रयत्न ;संघटनांनी पुढे येण्यासाठी ‘नाशिक सिटीझन्स फोरम’चे आवाहन
स्वच्छ नाशिकसाठी प्रयत्न ;संघटनांनी पुढे येण्यासाठी ‘नाशिक सिटीझन्स फोरम’चे आवाहन नाशिक : देशातील १० स्वच्छ शहरांच्या यादीत स्थान पटकविण्याची संधी साधण्यासाठी नाशिकच्या हाती केवळ तीन दिवस उरले असून त्यासाठी सुरू असलेल्या आभासी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी करून घेण्यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक औद्योगिक, व्यापारी व व्यावसायिक संघटनानी पुढाकार घ्यावा, असे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 March 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४  मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
 विविध शासकीय सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याला मुदतवाढ  भारतीय स्टेट बॅंकेच्या किमान शिलकीसाठीच्या दंडात ७० टक्के कपात  अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याचे सरकारचे संकेत आणि  औरंगाबाद इथल्या कचरा व्यवस्थापनासाठी आराखडा करून, आवश्यक निधी देणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा **** विविध शासकीय सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. विविध सेवांचं आधार क्रमांकाशी संलंग्नीकरण करण्याची मुदत ३१ मार्चला संपत होती, ही मुदत आता यासंदर्भात घटनापीठाचा पुढचा निर्णय येईपर्यंत न्यायालयानं वाढवली आहे. बँक खाते तसंच मोबाईल सेवांच्या आधार संलग्नीकरणालाही ही मुदतवाढ लागू असेल. फक्त थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, बँकेत नवीन खातं उघडण्यासाठी तसंच पारपत्रासाठी आधार क्रमांक बंधनकारक असेल, असं आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. **** भारतीय स्टेट बॅंकेनं बचत खात्यात मिनिमम बॅलन्स - किमान शिलक न ठेवण्यासाठीच्या दंडात ७० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. याबाबत बँकेनं काल पत्रक जारी केलं, त्यानुसार महानगरं आणि मोठ्या शहरात ५० रुपयांऐवजी दरमहा फक्त १५ रुपये दंड आणि वस्तू आणि सेवा कर आकारला जाईल, तर लहान शहरांमध्ये दरमहा ४० रुपयांऐवजी १२ रुपये दंड आणि वस्तू सेवा कर आकारला जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, भारतीय रिजर्व्ह बँकेनं, व्यापारामध्ये आयातीसाठी, लेटर ऑफ अंडरटेकिंग आणि लेटर ऑफ कम्फर्ट यांचा वापर ताबडतोब बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेत, याच पत्रांच्या माध्यमातून सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाऴा समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. **** छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात नऊ जवान हुतात्मा झाले. सुकमा जिल्ह्यातल्या किश्ताराम भागातल्या जवळपास शंभर नक्षलवाद्यांनी पोलिसांचं वाहन भुसुरुंगाचा स्फोट करून उडवून देत, अंधाधुंद गोळीबार केल्याचं वृत्त आहे. **** भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सरकार नऊ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत, मात्र गंभीर खटल्यांबाबत सरकारची समिती निर्णय घेईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यात २००१ ते २००९ पर्यंत कृषी कर्ज थकीत असलेल्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल, तसंच २०१६ आणि २०१७ मधल्या थकीत खातेदारांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केली. भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. **** अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याचे संकेत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानसभेत दिले. अन्नात भेसळ करणं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवला जाईल, आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद सहा महिन्यांवरून तीन वर्ष वाढवण्यात येणार असल्याचं बापट यांनी सांगितलं. दुधातली भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. सदस्य अमित साटम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. **** राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शून्य किमान शिलकीवर बँक खाती उघडण्याच्या सूचना सगळ्या बँकांना देणार असल्याचं, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसंच शिष्यवृत्तीचा कोटा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीत आवश्यक यंत्रसामुग्री तसंच इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. घाटी मधली रिक्त पदं भरून, रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. **** वैजापूर आणि गंगापूर तालुक्याच्या वाट्याला मिळणारं हक्काचं पाणी नाशिकसाठी बिगर सिंचनाकरता आरक्षित केल्याचा मुद्दाही चव्हाण यांनी परिषदेत उपस्थित केला. बिगर सिंचन आरक्षणाची समप्रमाणात विभागणीची कार्यवाही, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांकडून करण्यात येत असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथला कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांनी औरंगाबादला भेट देऊन पाहणी केली असून, या संदर्भात आराखडा तयार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात काल विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मिटमिटा परिसरात कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर अन्याय पध्दतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत, विरोधकांनी, पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून सविस्तर निवेदन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. दरम्यान, कचरा व्यवस्थापनासाठी औरंगाबादच्या नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलं आहे. काल शहरात कचरा वर्गीकरण प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नागरिकांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असं ते म्हणाले. **** लातूर महापालिकेनं अमृत योजने अंतर्गत शहरातले हरित पट्टे विकसित करण्यासाठी केलेले करार आणि दिलेले आदेश बेकायदेशीर असून, ते रद्द करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. **** महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार समजून घेणं सद्यस्थितीत आवश्यक असल्याचं, डॉ.प्रतिभा पाटील यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं दिल्लीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राष्ट्रीय समिती आणि औरंगाबादच्या लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान यांच्या वतीनं काल औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांचा यावेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. **** आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं काल नांदेड जिल्हाकाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. अनुसूचित जाती वर्गीकरणाचा ठराव मंजूर करण्यासह इतर मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं. **** डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित त्रेचाळीसाव्या नाट्यमहोत्सावाला आजपासून सुरुवात आहे. २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात १५ नाटकं सादर केली जाणार आहेत. **** निदाहास चषक टी-ट्वेंटी तिरंगी क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. कोलंबो इथं संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल, मालिकेत चार गुणांसह भारत, गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
सरकारच्या विविध सेवांना आधार क्रमांकाशी जोडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं सुनावला आहे. विविध सेवा आधार क्रमांकाशी संलंग्नित करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. फक्त थेट लाभ हस्तांतरणासाठी आधार आवश्यक असून, आधारच्या वैधतेबद्दल न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत मुदत वाढवण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. **** भारतीय स्टेट बॅंकेनं बचत खात्यात मिनिमम बॅलन्स - किमान शिलकीपेक्षा कमी रकमेसाठीचा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. मेट्रो आणि मोठ्या शहरात कमी शिलकेवर ५० रुपयांऐवजी आता दरमहा फक्त १५ रुपये दंड आणि वस्तू आणि सेवा कर-जीएसटी, तर लहान शहरांमध्ये ४० रुपयांऐवजी १२ रुपये दंड आणि जीएसटी आकारला जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या २५ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. **** छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफच्या वाहनावर हल्ला केला. यात नऊ जवान हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे. सुकमा जिल्ह्यातल्या किश्ताराम भागातल्या जवळपास शंभर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. **** राज्यात २००१ ते २००९ पर्यंत कृषी कर्ज थकीत असलेल्या खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत लाभ देण्यात येईल, तसंच २०१६ आणि २०१७ मधले जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भारतीय किसान सभेच्या मुंबईतील मोर्चाबाबत निवेदन देताना ते बोलत होते. किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी माहिती दिली. **** भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सरकार नऊ कोटी ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी दाखल गुन्हे मागे घेणार असून, गंभीर खटल्यांबाबत सरकारची समिती निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. **** औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरही आज विधानसभेत चर्चा झाली. मिटमिटा परिसरात कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांवर अन्याय पध्दतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत, विरोधकांनी, पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून सविस्तर निवेदन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. **** दुधात भेसळीसाठी शिक्षेची तरतूद सहा महिन्यांवरून तीन वर्ष वाढवणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली. दुधातली भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. **** राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शून्य किमान शिलकीवर बँक खाती उघडण्याच्या सूचना सगळ्या बँकांना देणार असल्याचं, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसंच शिष्यवृत्तीचा कोटा वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय - घाटीत आवश्यक यंत्रसामुग्री तसंच इमारत बांधकामासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. घाटी मध्ये रिक्त पदे भरून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. **** वैजापूर आणि गंगापूर तालुक्याच्या वाट्याला मिळणारं हक्काचं पाणी नाशिकसाठी बिगर सिंचनाकरता आरक्षित केल्याचा मुद्दाही चव्हाण यांनी परिषदेत उपस्थित केला. बिगर सिंचन आरक्षणाची समप्रमाणात विभागणीची कार्यवाही, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या, कार्यकारी संचालकांकडून करण्यात येत असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कायम न्यायमूर्ती म्हणून, न्यायमूर्ती संगीतराव पाटील आणि न्यायमूर्ती के के सोनवणे यांनी आज शपथ घेतली. वरिष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. **** शिक्षणाचं खाजगीकरण रोखावं, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करु नयेत, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षण हक्क बचाव कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात आज सर्व शाळांसमोर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. ****
0 notes