Tumgik
#तुषार मेहता
rightnewshindi · 27 days
Text
सुप्रीम कोर्ट का बड़ा बयान, अपराधी के घर पर भी नहीं चलाया जा सकता बुलडोजर; देश में बुलडोजर जस्टिस पर रोक लगाने की मांग
Supreme Court News: सुप्रीम कोर्ट में बुलडोजर मामलों की सुनवाई आज शुरू हो गई. जस्टिस गवई और जस्टिस केवी विश्वनाथन की बेंच के समक्ष सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने दलीलें पेश कीं. मेहता ने कहा कि जो कार्रवाई की गई है, वह म्युनिसिपल कानून के अनुसार ही की गई है. उन्होंने बताया कि अवैध कब्जे के मामलों में म्युनिसिपल संस्थाओं द्वारा नोटिस देने के बाद ही कार्रवाई की गई है. जस्टिस विश्वनाथन ने सरकार से…
0 notes
dainiksamachar · 4 months
Text
CM केजरीवाल आज करेंगे सरेंडर, शनिवार का दिन बिना राहत गुजर गया
नई दिल्ली: दिल्ली के मुख्यमंत्री का शनिवार बिना राहत के गुजर गया। राउज एवेन्यू की स्पेशल कोर्ट ने दिल्ली शराब नीति में कथित घोटाले से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले में केजरीवाल की अंतरिम जमानत याचिका पर दोनों पक्षों की दलीलें सुनीं, पर अपना आदेश 5 जून तक के लिए सुरक्षित रख लिया। सुप्रीम कोर्ट के आदेश के मुताबिक, दिल्ली के मुख्यमंत्री की अंतरिम जमानत की अवधि 1 जून तक थी। अब 2 जून को उन्हें जेल प्रशासन के सामने सरेंडर करना है। CBI और ED के मामलों की स्पेशल जज कावेरी बावेजा के सामने केजरीवाल के वकील ने इस तथ्य को रखा। सीनियर एडवोकेट एन. हरिहरन ने कोर्ट से अनुरोध किया कि वह अपना आदेश सुना दें तो बेहतर होगा, वरना इस याचिका का कोई मतलब नहीं रह जाएगा। इस दलील पर जज नहीं मानीं और बोलीं कि आदेश 5 जून को ही सुनाया जाए6/1/2024 7:57:50 PMगा। केजरीवाल ने ट्रायल कोर्ट के सामने दो अलग-अलग याचिकाएं दायर की हैं। एक याचिका में नियमित जमानत की मांग की गई है, वहीं दूसरी याचिका में मेडिकल ग्राउंड पर 7 दिनों की अंतरिम जमानत की मांग की गई है। नियमित जमानत याचिका पर 7 जून को सुनवाई होनी है। ED ने केजरीवाल को 21 मार्च को अरेस्ट किया था।'किडनी की बीमारी नहीं है, सब फर्जी है'ED की ओर से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता और अडिशनल सॉलिसिटर जनरल एसवी राजू ने केजरीवाल की अंतरिम जमानत याचिका का विरोध किया। ASG ने कोर्ट में कहा, केजरीवाल को किडनी की कोई बीमारी नहीं है। यह सब फर्जी है। यदि किसी टेस्ट की जरूरत होगी तो हम जेल में सभी सुविधाएं प्रदान करेंगे। जरूरत पड़ने पर एम्स भी ले जाएंगे। http://dlvr.it/T7jcp0
0 notes
tophindinews · 5 months
Text
Kejriwal Bail Highlights : पीठ सुनाने जा रही थी फैसला, तभी SG तुषार मेहता ने रखी अंतिम दलील, सुनते ही जज बो... - News18 हिंदी
http://dlvr.it/T6jjpN
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस-जाहीर सभा आणि प्रचारफेऱ्यांना वेग
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत बुलडाण्याचे तुषार वाघ राज्यातून प्रथम
तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
आणि
बांग्लादेशाविरुद्धच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा निर्भेळ विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचारानं जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्राचारात सहभागी झाले होते. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, अस विश्वास व्यक्त केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डी मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं सभा घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या जालना तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दोन सभा होणार आहेत. दुपारी जालना इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ तर संध्याकाळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होईल.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी मतदारसंघात कोपरगाव इथं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड इथं या सभा घेतल्या.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड लोकसभा मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. दरम्यान, भविष्यात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा विचार नाही, असा खुलासा पवार यांनी केला आहे. ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काल जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशमधल्या ५८ मतदारसंघात येत्या २५ मे रोजी मतदान होणार आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
देशातली आघाडीची विमान वाहतुक कंपनी, एअर इंडियाने त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं जवळपास १७० उड्डाणं रद्द करावी लागली होती. उड्डाण रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होरमसजी कामा, ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह नऊ मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय ५५ मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षक उदय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातले तुषार वाघ हे खुल्या आणि मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सायली फासके या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांच्या या दानपेटी घोटाळा प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नाशिक इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीसांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्र बळकावणं आणि सरकारी कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
****
जालना शहरा���ल्या अंबड रोडवरील कांचननगर भागातल्या एका फोटो स्टुडिओ समोरील कचऱ्यात काल १७६ मतदार ओळखपत्र फेकल्याचं निदर्शनास आलं. जिल्हा निवडणूक विभागानं ही सर्व मतदार ओळखपत्रं ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येत्या १३ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाचा आढावा घेतला. दरम्यान, काल पोलिसांच्या सहा पथकांनी छत्रपती संभाजीनगरातून संचलन केलं.
****
बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी त्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या मतदारसंघातले उमेदवार करुणा मुंडे, महेंद्र ताटे आणि सलीम अल्लाबक्ष सय्यद या तिघांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, या मतदारसंघात टपाली मतदानाद्वारे एक हजार १५२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
****
महिला क्रिकेट मध्ये, बांग्लादेशाविरुद्धची टी- ट्वेंटी मालिका भारतानं पाच - शून्य अशी जिंकली आहे. काल बांग्लादेशात सिल्हट इथं झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं पाच बाद १५६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल बांग्लादेशचा संघ सहा बाद १३५ धावाच करु शकला.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय्य अर्थात न संपणारं असतं, अशी मान्यता आहे. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या खरेदीला महत्त्व आहे. याकरता ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा सजल्या आहेत. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत आहे. यानिमित्तानं शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
बालविवाह होत असलेल्या आढळून आल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ला तातकाळ माहिती देण्याचा आव्हान त्यांनी केलं आहे.
धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातही संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासन दक्ष आहे
****
विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.
हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तर छत्रपती संभाजीनगर शहरात काल दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे.
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे. अमृतसर इथून नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस जवळपास १३ तास उशिराने धावत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
0 notes
news-trust-india · 1 year
Text
Gyanvapi Surve : ज्ञानवापी सर्वे पर SC ने 26 तक लगाई रोक
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई शाम पांच बजे तक ज्ञानवापी मामले में एएसआई के सर्वे पर रोक लगा दी है। सुप्रीम कोर्ट ने कहा कि मस्जिद में कोई तोड़फोड़ नहीं होनी चाहिए। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा कि एएसआई के आज के सर्वे के दौरान कोई तोड़फोड़ नहीं की गई है और ना ही इसकी कोई योजना है। अभी सिर्फ सर्वे में मस्जिद की नपाई का काम किया जा रहा है। साथ ही मुस्लिम पक्ष ने सर्वे के काम को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
roh230 · 1 year
Link
0 notes
newsdaynight · 1 year
Text
'सांस चेक करने के बहाने टी-शर्ट उठाकर छूता था, कमरे में जबरन खींचा’, नाबालिग समेत 7 पहलवानों ने FIR में बृजभूषण पर लगाए कई आरोप
Delhi: विशेष संवाददाता, नई दिल्लीः भारतीय कुश्ती फेडरेशन (WFI) के पूर्व अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ एक नाबालिग समेत सात महिला पहलवानों ने यौन उत्पीड़न के दो मुकदमों को लेकर लंबे समय से देश भर में बहस-मुबाहिसें चल रही हैं। पहलवानों ने 21 अप्रैल कनॉट प्लेस थाने में दी शिकायत थी। सुप्रीम कोर्ट में मामला पहुंचा तो 28 अप्रैल को सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने उच्चतम न्यायालय को बताया कि पुलिस केस दर्ज कर रही है। इसी दिन शाम को दिल्ली पुलिस ने बीजेपी सांसद के खिलाफ दो केस दर्ज कर लिए। महिला पहलवानों का दावा है कि ये मामले 2012 से 2022 के बीच के हैं, जो देश और विदेश में हुए हैं। आखिर महिला पहलवानों ने डब्ल्यूएफआई के तत्कालीन अध्यक्ष पर क्या आरोप लगाए हैं? पुलिस ने किन-किन धाराओं में केस दर्ज किए हैं? http://dlvr.it/Sq4d9w
0 notes
deshbandhu · 1 year
Text
सुप्रीम कोर्ट ने सेबी को 14 अगस्त तक अदानी-हिंडनबर्ग जांच की रिपोर्ट सौंपने को कहा
सर्वोच्च न्यायालय ने बुधवार को भारतीय प्रतिभूति एवं विनिमय बोर्ड (सेबी) से अदानी-हिंडनबर्ग विवाद की जांच पर 14 अगस्त को एक अद्यतन स्थिति रिपोर्ट प्रस्तुत करने को कहा। भारत के मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड़ ने सेबी का प्रतिनिधित्व कर रहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता से कहा कि अदालत सितंबर तक समय दे सकती है, लेकिन 14 अगस्त को हमें बताएं, आप किस चरण में हैं, हमें एक अद्यतन रिपोर्ट दें।
Visit: https://www.deshbandhu.co.in/news/leadstory-supreme-court-asks-sebi-to-submit-adani-hindenburg-probe-report-by-august-14-343119-1
0 notes
oyspa · 1 year
Text
समलैंगिक विवाह : सुप्रीम कोर्ट ने इस मामले कई अहम टिप्पणियां की हैं ?
सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली संविधान पीठ ने बीते मंगलवार समलैंगिक विवाह को क़ानूनी मान्यता देने के लिए दायर की गई 20 याचिकाओं पर सुनवाई करते हुए एक अहम टिप्पणी की है. इसके साथ ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने संविधान पीठ के समक्ष केंद्र सरकार का पक्ष रखा. वहीं, कोर्ट में याचिकाकर्ताओं का पक्ष वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी ने पेश किया. इस मामले में आज यानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
परिसीमन आयोग को जम्मू और कश्मीर निर्वाचन क्षेत्रों को फिर से बनाने का अधिकार: केंद्र से न्यायालय
परिसीमन आयोग को जम्मू और कश्मीर निर्वाचन क्षेत्रों को फिर से बनाने का अधिकार: केंद्र से न्यायालय
पिछला परिसीमन आयोग 12 जुलाई, 2002 को स्थापित किया गया था। (फाइल) नई दिल्ली: केंद्र ने गुरुवार को सुप्रीम कोर्ट को बताया कि जम्मू-कश्मीर में विधानसभा और लोकसभा क्षेत्रों के पुनर्निर्धारण के लिए गठित परिसीमन आयोग को ऐसा करने का अधिकार है। परिसीमन आयोग के गठन के सरकार के फैसले को चुनौती देने वाली याचिका को खारिज करने की मांग करते हुए केंद्र की ओर से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने शीर्ष अदालत को बताया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
छावला गैंगरेप-हत्या: दोषियों को रिहा करने के SC के फैसले को चुनौती देगी दिल्ली सरकार, LG ने दी मंजूरी
छावला गैंगरेप-हत्या: दोषियों को रिहा करने के SC के फैसले को चुनौती देगी दिल्ली सरकार, LG ने दी मंजूरी
छवि स्रोत: फाइल फोटो छिवला गैंगरेप-हत्या मामला दिल्ली के उपराज्यपाल वीके सक्सेना ने छावला मर्डर मामले के निशान को भारी किए जाने के खिलाफ याचिका दायर करने को मंजूरी दे दी है। इस मामले में सरकार की तरफ से लाइसिटर जनरल तुषार मेहता और संस्करणल एसजी ऐश्वर्या सॉ भाटी को नियुक्त करने को भी मंजूरी दी गई है। उत्तराखंड के आकर्षण पुष्कर सिंह धामी ने रविवार को नई दिल्ली स्थित उत्तराखंड के भगवानों में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 11 months
Text
सुप्रीम कोर्ट ने पूछा सत्ताधारी दल को डोनेशन ज्यादा क्यों? चुनावी बॉन्ड पर पूरे विवाद की समझें ABCD
नई दिल्ली: इलेक्टोरल बॉन्ड मामले की सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने कहा कि वह इसकी संवैधानिकता को परख रहा है। वह यह नहीं कह रहा है कि क्या स्कीम होनी चाहिए। वह सेफगार्ड की बात कर रहा है। ऐसा क्या किया जा सकता है कि इस प्रक्रिया में वाइट मनी ही आए। कोर्ट ने कहा कि वह यह भी नहीं देख रहा कि रूलिंग पार्टी अभी पावर में है उसे फायदा मिल रहा है या नहीं।सुप्रीम कोर्ट में सुनवाई के दौरान केंद्र सरकार की ओर से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने दलील पेश की और कहा कि राष्ट्रीय पार्टियों की आदमी कई गुना बढ़ी है। 2004-05 में 274 करोड़ आमदनी थी जो बढ़कर 2014-15 में 1130 करोड़ हो गई है। रूलिंग पार्टी को डोनेशन ज्यादा मिलते हैं। इस दौरान चीफ जस्टिस डी. वाई. चंद्रचूड़ ने सवाल किया कि ऐसा क्यों? इस पर सॉलिसिटर जनरल ने कहा कि जो भी पार्टी सत्ता में उन्हें ज्यादा डोनेशन मिलता है इसके लिए शक्तिशाली लीडर, पार्टी की क्षमता और उसकी संभवाना आदि कारक हैं।क्या है इलेक्टोरल बॉन्ड स्कीम का मामला?2017 में केंद्र सरकार ने इलेक्टोरल बॉन्ड स्कीम को फाइनैंस बिल के जरिए संसद में पेश किया था। संसद से पास होने के बाद 29 जनवरी 2018 को इलेक्टोरल बॉन्ड स्कीम का नोटिफिकेशन जारी कर दिया गया। इसके जरिए राजनीतिक दलों को चंदा मिलता है।क्या है सरकार का तर्क?सरकार का कहना है कि इलेक्टोरल बॉन्ड के जरिए ब्लैक मनी पर अंकुश लगेगा और चुनाव में चंदे के तौर पर दिए जाने वाली रकम का हिसाब-किताब रखा जा सकेगा। इससे चुनावी फंडिंग में सुधार होगा।किसे मिलता है इलेक्टोरल बॉन्ड?जो भी रजिस्टर्ड पार्टी है उसे यह बॉन्ड मिलता है, लेकिन इसके लिए शर्त यह है कि उस पार्टी को पिछले आम चुनाव में कम-से-कम एक फीसदी या उससे ज्यादा वोट मिले हों। ऐसी ही रजिस्टर्ड पार्टी इलेक्टोरल बॉन्ड के जरिए चंदा पाने का हकदार होगी।कौन खरीद सकता है इलेक्टोरेल बॉन्ड और किसे दे सकता है?कोई भी भारतीय नागरिक, कंपनी या संस्थान इलेक्टोरल बॉन्ड खरीद सकता है। इसके लिए स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) की तय ब्रांच से बॉन्ड खरीदा जाता है। जब भी बॉन्ड जारी होने की घोषणा होती है तो उसे कोई भी एक हजार से लेकर एक करोड़ का बॉन्ड खरीद सकता है। बैंक से बॉन्ड खरीदने के बाद चंदा दाता जिस पार्टी को चाहे वह उसका नाम भरकर उसे बॉण्ड दे सकता है।सुप्रीम कोर्ट में याचिका देकर विरोध क्यों?सुप्रीम कोर्ट में असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म की ओर से इलेक्टोरल बॉन्ड को चुनौती देते हुए कहा गया है कि इसका इस्तेमाल बड़े पैमाने पर कॉरपोरेट की ओर से किया गया। उन्होंने इसे पार्टियों को दिया है। ये लोग इसके जरिए नीतिगत फैसले को प्रभावित कर सकते हैं। http://dlvr.it/SyGp3n
0 notes
tazacoverage · 2 years
Text
छावला केस मामले में बड़ी खबर, SC में दायर होगी पुनर्विचार याचिका, दरिंदों को सजा तो मिली ही चाहिए
छावला केस मामले में बड़ी खबर, SC में दायर होगी पुनर्विचार याचिका, दरिंदों को सजा तो मिली ही चाहिए
फरवरी, 2012 में दिल्ली के छावला इलाके में एक युवती से सामूहिक दुष्कर्म और फिर हत्या के मामले में अब सुप्रीम कोर्ट के फैसले के खिलाफ याचिका दायर की जाएगी। दिल्ली के उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना ने इस बाबत मंजूरी दे दी है। जानकारी के अनुसार, इस मामले में पीड़ितों का प्रतिनिधित्व करने के लिए सालिसिटर जनरल तुषार मेहता और अतिरिक्त सालिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी की नियुक्ति को भी मंजूरी दी गई है। इसम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
शासकीय सेवेत नव्यानं रुजू ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रं प्रदान
मराठा आरक्षणासाठी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा-मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत २९ सुवर्णांसह १११ पदकांची कमाई
****
देशभरात आयोजित होणारे रोजगार मेळावे हे सरकारच्या युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शासकीय सेवेत नव्यानं भरती झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी ही भरती करण्यात आली. देशभरात ३७ ठिकाणी आज हे रोजगार मेळावे घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथं झालेल्या ४९२ नव्या नियुक्तींना आज नियुक्ती पत्रं देण्यात आली.
नांदेड इथं आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ५५ युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यात 17 मुलींचा समावेश आहे. शासकीय नोकरी ही लोकसेवेची संधी असल्याचं समजून काम करण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं २०२३-२४ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अंदाज, प्रसिद्धपत्रकाद्वारे जारी केला. त्यानुसार देशातलं अन्नधान्याचं उत्पादन एक हजार ४८५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. ऊस उत्पादन ४ हजार ३४७ लाख मेट्रिक टन होईल, असा अंदाजही या पत्रकात वर्तवला आहे.
****
"देशातील कृषी संशोधन संस्थांनी उच्च दर्जाची दोन कोटी लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत" असं आवाहन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं तीन दिवसीय आशियायी सायट्रस काँग्रेसचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी गडकरी बोलत होते. देशातील शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी अचूक धोरण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या परिषदेमधून नवीन तंत्रज्ञान, धोरणे आणि मतप्रवाह समोर येतील तसंच लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात आणि विकासात महत्त्वा��्या अशा घडामोडी घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेला १५ पेक्षा जास्त देशातून ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.
****
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी आज राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केली. या बाबत अध्यक्ष नार्वेकर देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार आहेत. यामध्ये वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.
****
मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत गठित समितीने आज बीड जिल्हाधिकारी कार्याल��ात जिल्ह्याच्या माहितीचा आढावा घेतला. बीड इथं २२ लाखाहून अधिक अभिलेखे तपासण्यात आले यात कुणबी - मराठा अशा ३ हजार ९९३ नोंदी आढळल्याचं समितीला सांगण्यात आलं. समितीने घालून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात १२ विभागांच्या ४७ प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा-कुणबी नोंद तपासण्याचे काम होत आहे. सर्वात जुना अभिलेख ११३ वर्षे जुना १९१० सालचा शिक्षण विभागाचा अभिलेख असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इंथ मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत गावागावांमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणांचे उद्यापासून आमरण उपोषणात रुपांतर होणार असल्याचं सांगितलं. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन येत्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू होईल असं ते म्हणाले. आंदोलन करताना तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इथल्या काही तरुणांनी आज सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. कोल्हापूर इथं उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
****
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात काल रात्री नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. गोजेगाव नजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर एकानं दुचाकीवरून येत ही बस थांबवली, त्याच वेळी मागून आलेल्या पाच ते सहा युवकांनी बसच्या चालक वाहकासह प्रवाशांना खाली उतरवत बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पार्थिव देहावर अहमदनगर जिल्ह्यात पागोरी पिंपळगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांच्यासह अनेकांनी ढाकणे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह पाच अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या टोळीकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या १९ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. एक अज्ञात इसम या मुलांकडून या बनावट नोटा सुटे आणण्याच्या बहाण्याने चलनात आणत असल्याचं, पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज चार सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण बारा पदकं जिंकली. भालाफेकमध्ये नीरज यादव, चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दिलीप गावीत, तर बुद्धिबळ स्पर्धेत दर्पण इराणी याने सुवर्णपदक पटकावलं. बुद्धिबळ स्पर्धेत सौंदर्य प्रधान याने रौप्य तर अश्विन मकवाना याने कांस्य, नौकायन स्पर्धेत नारायण आणि अनिता जोडीने रौप्य, महिलांच्या पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत पूजा हिने कांस्य तर भालाफेक मध्ये टेकचंद याने कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह आतापर्यंत एकूण १११ पदकं पटकावली आहेत. पदकतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलकता इथं सुरू असलेल्या सामन्यात नेदरलँडनं बांगलादेशला विजयासाठी २३० धावांचं लक्ष्य दिलं आहे. नाणेफेक जिंकून नेदरलँडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारीत पन्नास षटकांत सर्वबाद २२९ धावा केल्या.
धर्मशाला इथं सुरू असलेल्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडसमोर ३८९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या ४६ व्या षटकांत सात बाद ३३९ धावा झाल्या होत्या.
****
नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या ७३ तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार आहे, यामध्ये बीड इथल्या प्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई इथलं मुकुंदराज समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसंच मरळ सिद्धेश्वर बारव या चार तीर्थस्थळांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी पोटी विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ४० महसुल मंडळात पिकांच्या नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणं अभिप्रेत असल्याचं, याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्य शासनाचा पशुवैद्यक विभाग, राज्य पशुवैद्यक परिषद आणि मराठवाडा ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं तांत्रिक परिसंवाद घेण्यात आला. परभणी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर राजूरकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या परिसंवादात लंपी रोग निर्मूलन आणि दुग्ध उत्पादन या विषयावर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. पशू संवर्धन शास्त्र विषयामध्ये विशेष श्रेणीत गुण मिळवणाऱ्या सात विद्यार्थ्यांना या परिषदेत सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सोलापूर इथला केंद्रीय संचार ब्युरो आणि धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं तीन दिवसीय डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्‌घाटन करण्यात आलं.
****
0 notes
dainikuk · 2 years
Text
छावला केस मामले में बड़ी खबर, SC में दायर होगी पुनर्विचार याचिका, दरिंदों को सजा तो मिली ही चाहिए
छावला केस मामले में बड़ी खबर, SC में दायर होगी पुनर्विचार याचिका, दरिंदों क�� सजा तो मिली ही चाहिए
फरवरी, 2012 में दिल्ली के छावला इलाके में एक युवती से सामूहिक दुष्कर्म और फिर हत्या के मामले में अब सुप्रीम कोर्ट के फैसले के खिलाफ याचिका दायर की जाएगी। दिल्ली के उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना ने इस बाबत मंजूरी दे दी है। जानकारी के अनुसार, इस मामले में पीड़ितों का प्रतिनिधित्व करने के लिए सालिसिटर जनरल तुषार मेहता और अतिरिक्त सालिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी की नियुक्ति को भी मंजूरी दी गई है। इसम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-trust-india · 1 year
Text
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई तक ज्ञानवापी सर्वे पर लगाई रोक
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई शाम पांच बजे तक ज्ञानवापी मामले में एएसआई के सर्वे पर रोक लगा दी है। सुप्रीम कोर्ट ने कहा कि मस्जिद में कोई तोड़फोड़ नहीं होनी चाहिए। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा कि एएसआई के आज के सर्वे के दौरान कोई तोड़फोड़ नहीं की गई है और ना ही इसकी कोई योजना है। अभी सिर्फ सर्वे में मस्जिद की नपाई का काम किया जा रहा है। साथ ही मुस्लिम पक्ष ने सर्वे के काम को…
Tumblr media
View On WordPress
0 notes