#तयारी
Explore tagged Tumblr posts
Text
नेपालगञ्ज कनक्लेभ मंसिर २० र २१ गते आयोजना हुने, यस्तो छ तयारी हेर्नुस्
१२ कात्तिक, बाँके : बाँकेको नेपालगञ्जमा हुने कनक्लेभको दोस्रो संस्करण मंसिर २० र २१ गते हुने भएको छ । धारा नेपालगञ्ज म्याराथनको पूर्वसन्ध्यामा आयोजना हुँदै आएको कनक्लेभ नेपाल युवा उद्यमी मञ्च नेपालगञ्ज च्याप्टरसँगको सहकार्यमा क्रियटिभ ह्याण्डस्ले आयोजना गर्दै आएको छ । उक्त कनक्लेभका निर्देशक जनक नेपालका अनुसार यसपटक आठ वटा सत्रमा छलफल गरिने तय भएको बताएका छन् । उनका अनुसार कनक्लेभमा स्थानीय…
#bageshwori khabar tv#bageshworikhabar#bageshworikhabar.com#bageshworinews#banke update#kohalpur daily update#Nepalganj ConClave#Nepalganj Convlave#आयोजना के के हुदैछन हेर्नुस्#नेपालगञ्ज कनक्लेभ#नेपालगञ्ज कनक्लेभ मंसिर २० र २१ गते आयोजना हुने तयारी यस्तो छ हेर्नुस्#नेपालगञ्ज कनक्लेभ मंसिर २० र २१ गते हुने
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित एन एक्स टी संमेलनात सहभागी होत आहेत. या संमेलनात न्युज एक्स वर्ल्ड या वाहिनीचा शुभारंभही करण्यात येणार आहे. आय टी व्ही नेटवर्क आणि या संमेलनात सगळ्या श्रेणीतील लोकांना एका व्यासपीठावर आणत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एन एक्स टी फाउंडेशन ला आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या संमेलनात उपयुक्त विचार विनिमय होईल अशी आशाही व्यक्त केली आहे.
****
ईपीएफओअर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने २०२४-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ ठेवींवर सव्वा ८ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे.ही शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. मंजुरीनंतर व्याजाची रक्कम ईपीएफओ खात्यात जमा केली जाईल.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला. आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इथून पुढे इयत्ता अकरावी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत, प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक व��भागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा इथल्या कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण केली. केलेल्या कामाचं ९ लाख ८० हजार रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे सुहास करंजेकर यानं लाच मागितली होती.
****
कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिएटर्सचा सन्मान कोकण सन्मान कार्यक्रमातून राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ सिने नाट्य कलाकार विद्याधर कार्लेकर, ठाकर लोककला जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अखंड समाजसेवेचाव्रत घेतलेले दयानंद कुबल यांचा विशेष सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी वकीलांशी समन्वय साधणं, सीमा भागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्नसोडवणं, याकरिता ही नियुक्ती केली आहे.
****
आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथे महाशिवरात्र महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेल्या श्री नागनाथ प्रभूंचा रथोत्सव सोहळा आज साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं औंढा इथं दाखल होत आहेत. मंदिर संस्थानकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
****
नांदेड इथं ग्रंथोत्सवाचा आज समारोप होणार आहे. काल सकाळी ग्रंथदिंडीने या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पुस्तकांची अनेक दालनं याठिकाणी उभारण्यात आले असून, विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत धाराशिव इथं उद्या रविवारी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम इथून या फेरीला सुरुवात ��ोणार आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांच्या पुनर्मूल्यांकन अर्जाची मुदत पाच मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल १९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. त्यानंतर पुनर्मूल्यांकन अर्ज करण्याची मुदत दोन मार्च पर्यंत देण्यात आली होती, ती वाढवण्यात आली आहे.
****
अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तसंच अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्याच्या दृष्टीनं राज्यात २८ फिरत्या प्रयोगशाळा देण्यात येणार आहेत. औषध प्रशासन आणि विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल नागपूरमध्ये या विभागांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती दिली. प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्नचाचण्या विहित मर्यादेत कराव्यात, असे निर्देश, आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
Text
Fertilizer Subsidy : खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार | केंद्र सरकारची नवी योजना!
Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आता मोठा बदल करत असून, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याची तयारी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चावर नियंत्रण येईल आणि खतांचा वापरही प्रभावी होईल, असा सरकारचा दावा आहे.
0 notes
Text
अब पाइपलाइनबाटै पेट्रोल र मट्टितेल ल्याइने
नेपाल आयल निगमले यही पुस अन्तिम सातादेखि भारतको मोतिहारीदेखि पाइपलाइनबाट डिजेलसँगै पेट्रोल र मट्टितेल पनि ल्याउने तयारी गरेको छ। निगमले २०७६ सालदेखि पाइपलाइनमार्फत मोतिहारीदेखि अमलेखगन्जसम्म डिजेल आयात गरिरहेको छ। पेट्रोल, डिजेल र मट्टितेल आयात गर्न सकिने गरी निर्माण गरिएको ‘मल्टी प्रोडक्ट पाइपलाइन’ बाट पेट्रोल र मट्टितेल ल्याउने काम अन्तिम चरणमा पुगेको निगमको मधेस प्रादेशिक कार्यालयका प्रमुख…
0 notes
Text
Mahima Diuna/Give Glory, Nepali Christmas dance song
Christmas dance song videos from Nepal are among my all-time favorite music videos. Dozens of new ones are released each year, so many that I can't keep up!
I've greatly enjoyed my two ministry trips in Nepal.
Here are credits for this Christmas dance song released a few days agp:
Title: Mahima Diuna Vocal : Prabisha Adhikari Lyrics, Producer, Cameraman: Joseph Rai Composer: Nabin Karki Music/ Arranged/Mixed/Mastered :Bishal Niroula
English translation of the lyrics and notes are below the video.
youtube
+++
English translation:
Singing a song of praise, coming into the presence of God*, this heart praising Him (2) Give glory, give glory (Sing to give glory to our God) (2) Ah ha ha ha ah ha ha ah ha ha ha ah ha ha
Saying Hallelujah, preparing the soul, coming closer to Jesus, being filled with the Holy Spirit (2) Give glory, give glory (Glory to the King Jesus by dancing) (2) Ah ha ha ha ah ha ha ah ha ha ha ah ha ha
Saying Hosanna Amen, listening to the nectar** of the Word, awakening in the soul and praising Him (2) Give gllory, give glory (Give glory , give glory while breaking the waist,*** dancing and singing (2) Ah ha ha ha ah ha ha ah ha ha ha ah ha ha
+++
*Nepali has multiple names and titles used for God. The word used in this song is Parameshwara, a Sanskrit compound of the words param meaning "supreme" and ishwara meaning "lord". It literally translates to "highest supreme ruler." The title is used by Christians and Hindus. https://en.wikipedia.org/wiki/Parameshvara_(epithet)
** The word translated as "nectar" is Amrita. This Sanskrit word literally means "not death" or immortality. It'is often referred to in ancient Indian texts as an elixir, a nectar, an ambrosia. The word is used as a poetic metaphor by many in South Asia and far beyond. In use by Christians, the term has a connotation of "Living Water" connected to the "Nectar of Immortality."
*** In Nepali, "breaking the waist" is a common metaphor for dancing energetically.
+++
Follow Joseph Rai for more Nepali Christian media: https://www.facebook.com/manoj.rai.52831 and https://www.youtube.com/@adsentertainmenr83
+++
Nepali lyrics:
लै बरी गीत गाउँदै, परमेश्वरको उपस्थितिमा आऊदै, यो ह्रदयले उहाँको उपसाना गर्दै (२) महिमा दिउँन हो महिमा दिउँन (हाम्रो परमेश्वरलाई गाउदै महिमा दिउँन) (२) आह हा हा हा आह हा हा आह हा हा हा आह हा हा
हल्लेलुयाह भन्दै,आत्मालाई तयारी पार्दै, येशुको नजिक आउन, पवित्र आत्माले भरिउँन(२) महिमा दिउँन हो महिमा दिउँन (येशु राजालाई नाच्दै महिमा दिऊँन ) (२) आह हा हा हा आह हा हा आह हा हा हा आह हा हा
होसान आमेन भन्दै, अमृत वचन सुन्दै, आत्मामा जागृत भई उहाँको प्रशंसा गरौंना(२) महिमा दिउँन हो महिमा दिउँन (कम्बर भाँच्दै नाच्दै गाउँदै महिमा दिउँन(२) आह हा हा हा आह हा हा आह हा हा हा आह हा हा
1 note
·
View note
Text
कबावत ब्रशेस और रोलर्स: आपल्या इंटीरियर्ससाठी परफेक्ट पेंटिंग टूल
घराची सजावट करताना, पेंटिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. इंटीरियर्सला नवा लुक देण्यासाठी आणि त्यांच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी योग्य पेंटिंग टूल्स आवश्यक असतात. यासाठी, कबावत ब्रशेस और रोलर्स हे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात. जर आपण आपल्या घराच्या भिंतींचे किंवा इतर पृष्ठभागांचे पेंटिंग करत असाल, तर कबावत ब्रशेस और रोलर्स नक्कीच आपल्यासाठी एक आदर्श टूल आहे.
कबावत ब्रशेस और रोलर्स च्या फायदे
1. स्मूथ आणि स्ट्राइक-फ्री फिनिश
कबावत ब्रशेस और रोलर्स ने पेंटिंग करताना स्ट्राइक किंवा अनवधानिक डाग्स येत नाहीत. या रोलर्समुळे पेंटिंगची परफेक्ट, स्ट्राइक-फ्री फिनिश मिळते. त्यामुळे प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्ट एकसारखा आणि सुंदर दिसतो.
2. उच्च गुणवत्ता आणि टिकाऊपणा
कबावत ब्रशेस और रोलर्स उच्च गुणवत्ता आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे पेंटिंग करताना आपल्याला दीर्घकाळ वापरता येणारी टूल्स मिळतात. या रोलर्सची स्ट्रक्चर अशी आहे की, ती जास्त पेंट समाविष्ट करू शकतात, त्यामुळ��� आपल्याला पेंटिंग करताना बारंबार पेंट डुबवण्याची आवश्यकता नाही.
3. प्रत्येक पृष्ठभागासाठी योग्य
कबावत ब्रशेस और रोलर्स हे प्रत्येक पृष्ठभागावर वापरता येतात, जसे की प्लास्टर, गुळगुळीत भिंती, कच्चे किंवा असमान पृष्ठभाग. त्यामुळे, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि इतर भिन्न पृष्ठभागांवर सहजपणे पेंट लागू करता येते.
4. वेगवेगळी आकार आणि डिझाइन
कबावत ब्रशेस और रोलर्स विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत. छोट्या आणि मोठ्या पृष्ठभागांसाठी योग्य रोलर्स मिळवू शकतात, ज्यामुळे प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्ट अधिक सोपा आणि जलद होतो.
5. आरामदायक वापर
कबावत ब्रशेस और रोलर्स चे हँडल आरामदायक आहेत, ज्यामुळे दीर्घ वेळ पेंटिंग करताना आपले हात थकल्यासारखे होत नाहीत. यामुळे, आपल्याला अधिक सहजतेने आणि आरामदायक पद्धतीने पेंटिंग करता येते.
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून इंटीरियर्स पेंटिंग कशी करा?
1. पृष्ठभागाची तयारी
पेंटिंग सुरू करण्यापूर्वी, पृष्ठभाग स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. धूळ आणि इतर अशुद्धता काढून टाका. यामुळे, पेंट जास्त चांगल्या प्रकारे लागू होईल.
2. कबावत ब्रशेस और रोलर्स चा वापर करा
कबावत ब्रशेस और रोलर्स चा योग्य आकार निवडा आणि पेंट डुबवा. पेंटच्या रोलरवर समान प्रमाणात पेंट असावा, ज्यामुळे स्ट्राइक-फ्री फिनिश मिळेल. रोलरला पृष्ठभागावर हलके हलके फिरवा, जेणेकरून पेंट समानपणे लागू होईल.
3. पेंटिंगचे दोन ते तीन कोट द्या
पेंटिंग पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन कोट आवश्यक असू शकतात. प्रत्येक कोट पूर्णपणे वाळवून झाल्यावर, दुसरा कोट लावा. यामुळे, पेंट अधिक चांगला आणि टिकाऊ दिसतो.
4. पेंट वाळवायला वेळ द्या
पेंटिंग केल्यानंतर, भिंतीला वाळवायला आणि सेट होण्यासाठी वेळ द्या. यामुळे, पेंट चांगले ठरते आणि इंटीरियर्सला एक सुंदर लुक मिळतो.
कबावत ब्रशेस और रोलर्स च्या सहाय्याने घर सजवा
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून आपले घर सहजपणे सुंदर आणि आकर्षक बनवू शकता. हे रोलर्स प्रत्येक प्रकारच्या पृष्ठभागावर चांगले कार्य करतात आणि परफेक्ट फिनिशसाठी आदर्श आहेत. घराच्या भिंती किंवा फर्निचर पेंट करत असताना, Kabawat Rollers एक विश्वासार्ह आणि प्रभावी पर्याय आहेत.
संपर्क करा
📞 फोन: 82096 17061 | 98218 25663 📧 ईमेल: [email protected] 🛒 ऑनलाइन खरेदी करा: Kabawat Rollers
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून आपल्या इंटीरियर्सला नवीन जीवन द्या आणि सुंदर बनवा!
हमसे जुड़ें: क्रिएटिव आइडियाज़ और अपडेट्स के लिए हमें इंस्टाग्राम पर फॉलो करें यहां।
~https://www.instagram.com/p/DCy2EeLtWj5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
For more information or to request a consultation, visit their website: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸 Instagram
📘 Facebook
📌 Pinterest
🧵 Thread
🥁 Tumblr
▶️ YouTube
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061 / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd.
+91-9004590039
Follow us on Social Media
🌐 Website
📸 Instagram
📘 Facebook
🔗 Linkedin
▶️ Youtube
#KabawatRollers#InteriorPainting#SmoothFinish#HomeMakeover#DIYProjects#PaintingTools#ProfessionalLook
0 notes
Text
'सेंद्रिय शेती' कशी करावी?
सेंद्रिय शेती कशी करावी? – एक संपूर्ण मार्गदर्शक सेंद्रिय शेती ही आधुनिक काळातील एक शाश्वत व निसर्गस्नेही शेती पद्धत आहे. रासायनिक खतांपासून मुक्त, नैसर्गिक घटकांचा उपयोग करून पीक उत्पादन करणारी सेंद्रिय शेती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा कोणतेही कृत्रिम घटक न वापरता केली जाणारी नैसर्गिक शेती. यात प्रामुख्याने कंपोस्ट, गोमूत्र, गांडूळ खत, शेणखत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर: सेंद्रिय पिकांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात. मातीचे आरोग्य राखते: सेंद्रिय घटकांमुळे मातीतील सजीव घटक जिवंत राहतात. पर्यावरणपूरक: जलप्रदूषण आणि मातीचे नुकसान टाळते. कमी खर्च: रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक पर्याय स्वस्त व सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती
जमिनीची निवड आणि तयारी सेंद्रिय शेतीसाठी भुसभुशीत, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक आहे. कंपोस्ट किंवा शेणखत जमिनीत मिसळून मातीची सुपीकता वाढवावी. जमीन नांगरून योग्य प्रकारे सजीव अन्नद्रव्ये तयार करावीत.
सेंद्रिय खतांचा वापर शेणखत: नैसर्गिकरित्या कुजवलेले शेणखत जमिनीत टाकल्याने पीक निरोगी राहते. गांडूळ खत: गांडुळांद्वारे तयार होणारे खत मातीला पोषक बनवते. कंपोस्ट खत: घरातील व शेतीतील जैविक कचऱ्यापासून बनवलेले खत पीकवाढीस उपयुक्त आहे.
जैविक कीटक नियंत्रण कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी अर्क, निम तेल, हळद आणि सेंद्रिय मिश्रणे वापरावीत. पीक संरक्षणासाठी झाडांवर नैसर्गिक फवारणी करावी.
आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके एकत्र लावून मातीतील पोषणमूल्ये टिकवून ठेवता येतात. उदा. भाजीपाला व कडधान्ये एकत्र लावणे.
पाण्याचा काटकसरीने वापर ठिबक सिंचन व सेंद्रिय मलमूळ पद्धती वापरून पाण्याची बचत करावी. मातीला ओलावा टिकवण्यासाठी झाडांच्या मुळाशी सेंद्रिय कचरा टाकावा. सेंद्रिय शेतीचे फायदे मातीतील पोषणमूल्ये वाढतात. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. पाण्याचा वापर कमी होतो. ग्राहकांना रसायनमुक्त व उच्च पोषणमूल्य असलेले अन्न मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी काही टिप्स जैविक खते वेळच्या वेळी वापरा. आंतरपीक पद्धतीने मातीचे आरोग्य जपा. नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करा. गादीवाफा तंत्राचा उपयोग करून उत्पादन वाढवा. शेवटची महत्त्वाची गोष्ट सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नाही, तर एक जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा आणि निसर्गासोबत सुसंवाद साधत शाश्वत विकासाकडे वाटचाल करा!
0 notes
Text
अभिनेत्री नम्रता श्रेष्ठ देश छोडेर भाग्ने तयारी गर्दै ! यस्तो छ, उनको योजना…
काठमाडौं : अभिनेता सारूक ताम्राकारको विवाद पछि अभिनेत्री नम्रता श्रेष्ठ बिना जानकारी देश छोडेर भारत हुँदै क्यानडा जाने तयारीमा रहेकी बताइएको छ । असार २२ गते राति अभिनेता सारुक ताम्राकार आफ्नै घरमा झुण्डिएको अवस्था फेला परे। उनको आत्महत्याको खबरले सबैलाई स्तब्ध बनायो । नम्रता श्रेष्ठ अभिनेता सारूक ताम्राकारसँगै चलचित्र ‘ह्यासट्याग’ मायामा काम गर्दै ���एकी थिइन् । सारूकको घटनापछि अहिले उनी गुमनाम…

View On WordPress
#bageshwori khabar tv#bageshworidailyupdate#bageshworikhabar#bageshworikhabar.com#bageshworinews#Namarata news#Namrata saruk news#namrata shrestha news#Saruk news#अभिनेत्री नम्रता श्रेष्ठ देश छोडेर भाग्ने तयारी गर्दै ! यस्तो छ#उनको योजना#नम्रता श्रेष्ठ#नम्रता श्रेष्ठ देश छोडेर
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील तज्ज्ञांना केवळ भारताच्या जलद विकासाची निश्चिती वाटत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते आ गुवाहाटी इथं गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांविषयी आयोजित अॅडव्हांटेज आसाम शिखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतानं उद्योग सुलभतेसाठी निरंतर प्रयत्न केले आहेत. उद्योग आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी इकोसिस्टीम तयार केली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात भारतानं पर्यावरणाप्रतीची जबाबदारी लक्षात घेत धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि १४ विषयाधारीत सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. राष्ट्रपती थोड्याच वेळात या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. उद्या मध्य प्रदेशातील छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार आहेत. त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.
****
दिल्ली विधानसभेच्या अर्थसं��ल्पीय अधिवेशनात आज आम आदमी पक्षाच्या पंधरा आमदारांना बेशिस्त वर्तनामुळे निलंबित करण्यात आलं. निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचा समावेश आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आज सकाळी सभागृहाला संबोधित करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या दालनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रं काढून टाकल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी केलेल्या आवाहनानंतरही गोंधळ सुरु राहिल्याने पंधरा आमदारांना निलंबित करण्यात आलं. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीतील मद्यपुरवठ्यासंबंधीचा कॅगचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवला.
****
हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तापमान सदतीस ते अडतीस डिग्री अंश सेल्सिअस एवढं राहिल असं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
****
केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून इनोव्हेट नावाचा डेटा-व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. विकसित भारतासाठी माहिती प्रेरीत अंतर्दृष्टी ही या हॅकेथॉनची संकल्पना असेल. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय-एनएसओ द्वारा निर्मित व्यापक अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून नाविन्यपूर्ण डेटा आधारित अंतर्दृष्टी तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि संशोधकांना प्रेरणा देणं हे हॅकेथॉनचं उद्दिष्ट आहे. आजपासून ३१ मार्चपर्यंत MyGov प्लॅटफॉर्मवर हे हॅकेथॉन होणार आहे. पदवी, पदव्युत्तर किंवा संशोधन करत असलेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
****
��्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा स��हळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.
****
0 notes
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...

इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले ��ी बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती या सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ द्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्याने�� सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्तपणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने तुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्याला आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला सुरुवात केली आहे! काल संध्याकाळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्याकडे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मन���हरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ही भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्येत?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्य��ंची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीने जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आजारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां आली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमाल��ोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
Text
‘संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती…

View On WordPress
0 notes
Text
मारकडवाडी इथे ' आक्रोशाची चिंगारी ' , ईव्हीएम विरोधात लॉंग मार्चची तयारी
मारकडवाडी इथे ' आक्रोशाची चिंगारी ' , ईव्हीएम विरोधात लॉंग मार्चची तयारी
‘ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी इथे ईव्हीएम विरोधात आक्रोशाची चिंगारी सध्या पेटलेली असून निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुन्हा मतदानाचा आदेश काढावा अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि त्यातून काही झालं नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मारकडवाडी येथून लॉंग मार्च काढू ,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी…
0 notes
Text
पोखरा ढुङगेसाँघुमा हुने कोटिहोमको तयारी अन्तिम चरणमा,प्रमुख बाचक शोभाखर ढकाल अमेरिकाबाट पोखरा आए

0 notes
Video
youtube
बडाल जातको प्रसिद्ध चौलोको तयारी | Badal Mela Chaulo
0 notes