खुद को रोज इम्प्रूव करने की जिद करो- अचिन बंसल
ई-सरल मेगा सेमिनार : जेईई-एडवांस्ड के ऑल इंडिया टॉपर अचिन ने विद्यार्थियों से किया संवाद
न्यूजवेव @कोटा
बहुराष्ट्रीय कंपनी मॉर्गन स्टेनले, लंदन के कार्यकारी निदेशक आईआईटीयन अचिन बंसल ने कोचिंग विद्यार्थियों से कहा कि जेईई-मेन,2024 (JEE Main 2024) में आपका मुकाबला 11 लाख परीक्षार्थियों से नहीं, बल्कि खुद से ही है। इसलिये हर रोज खुद को इम्प्रूव करते रहें। ई-सरल (e-Saral) कोचिंग संस्थान के मेगा सेमीनार में मुख्य वक्ता अचिन बंसल ने कहा कि कोटा में दो साल की तैयारी करके आप 11 लाख स्टूडेंट्स से आगे नहीं निकल सकते हो। इसके लिये रेगुलर पढाई करते हुये यह ठान लें कि प्रवेश परीक्षा के लिये मैने अपनी बेस्ट तैयारी कर ली है। इस एटीट्यूड के साथ पेपर देने वाले विद्यार्थी अच्छ��� रैंक से सफल होते हैं।
ई-सरल संस्थान के तीनों निदेशक डॉ.एनके गुप्ता, प्रतीक गुप्ता एवं सारांश गुप्ता आईआईटीयन है। कोचिंग विद्यार्थियों का मनोबल बढाने के लिये सीपी ऑडिटोरियम में आयोजित मेगा सेमिनार में 1100 से अधिक विद्यार्थी शामिल हुये। ऑल इंडिया टॉपर अचिन ने कहा कि अपने आपको रोज इम्प्रूव करने की जिद करो। टेस्ट में नंबर कम आने पर कोई आपसे कहे कि तुम नहीं कर पाओगे, तो एक कान से सुनकर दूसरे से निकाल दो। किसी बात को दिल पर नहीं लें। क्लास में मिलने वाली डेली प्रॉब्लम प्रेक्टिस (DPP) को रोज हल करके संभालकर रखें, बाद में इससे रिवीजन करें।
कोटा कोचिंग ने बनाया ऑल इंडिया टॉपर
AIR-1 Achin Bansal
पंजाब के कोटकापुरा में रहने वाले अचिन ने दो साल कोटा में रहकर क्लासरूम कोचिंग ली थी। उन्होंने जेेईई-एडवांस्ड,2007 में AIR-1 पर सफल होकर आईआईटी, बॉम्बे (IIT-B) से बीटेक किया। एक सवाल के जवाब में उन्होंने बताया कि पंजाब से कक्षा-10वीं तक पढते हुये मैं पापा की तरह डॉक्टर बनना चाहता था। लेकिन मैथ्स अच्छी होने से मैने आईआईटी में जाने का सपना देखा। कोटा में कोचिंग अच्छी मिलने से मैं दो साल यहां रहा। कोटा में मुझे कोचिंग संस्थान के टेस्ट में कभी रैंक-1 नहीं मिली। संस्थान के 40 बैच में से मैं 20वें बैच में पढता था। कोचिंग में देरी से प्रवेश लेने से मेरा बेकलॉग बहुत था, सिलेबस पूरा करने के लिये मैने लगातार पढाई करने का समय बढा दिया। जब तक सारे सवाल हल नहीं हो जाते, मैं रूकता नहीं था। मैने रैंक के लिये कभी पढाई नहीं की। हम क्लास में पीछे बैठकर भी कॅरिअर में छलांग मार सकते हैं। कोई सवाल एक बार हल नहीं हो तो कोई बात नहीं, लेकिन इतनी मेहनत करो कि दूसरी बार में वह हल हो ही जाये। जेईई-एडवांस्ड परीक्षा के रिजल्ट में जब में ऑल इंडिया टॉपर घोषित हुआ तो मुझे और पेरेंट्स को विश्वास ही नहीं हुआ कि नियमित पढाई यहां तक पहुंचा सकती है।
एक छात्र ने पूछा कि कोटा में पढते हुये आपने तनाव महसूस किया। अचिन ने कहा कि हम कोटा में 15-16 साल की उम्र में पढने के लिये आते हैं। यहां घर से दूर रहते हुये खाना घर जैसा नहीं मिल पाता है। अकेलापन भी रहता है। कुछ दिन यहां ठीक से खाना नहीं खाया तो बीमार हो गया। उसके बाद दादा मेरे साथ रहे। उन्होंने रोज साथ में खाना खाते हुये मोटिवेट किया। मैंने सोच लिया कि अब मैं अपना लक्ष्य पूरा कर सकता हूं। उसके बाद दोस्त, फैकल्टी सबसे डाउट दूर करता हुआ आगे बढता गया। आज आपके सामने हूं।
ई-सरल गुरूकुल में नहीं होगी बैच प्रणाली
ई-सरल के संस्थापक निदेशक डॉ. एनके गुप्ता ने बताया कि संस्थान ने ऑनलाइन कोचिंग देते हुये अब तक 60 हजार से अधिक स्टूडेंट्स को जेईई-मेन, एडवांस्ड व नीट में अच्छी रैंक से सफलता दिलाई है। जेईई-एडवांस्ड(JEE Advanced) में AIR-41 से चयनित सह-संस्थापक सारांश गुप्ता ने बताया कि उन्होंने परीक्षा से ठीक पहले बीमारी से जूझते हुये कडी मेहनत से अच्छी रैंक प्राप्त की थी। आईआईटी बॉम्बे से बीटेक निदेशक प्रतीक गुप्ता ने बताया कि ऑनलाइन कोचिंग के बाद अब शिक्षा नगरी में ई-सरल गुरूकुल (e-Saral Gurukul) की शुरूआत की जा रही है। यह अन्य कोचिंग केंद्रों से अलग होगा। इस गुरूकुल में कुल 2500 सीटें होंगी, जिसमें कोई बैच प्रणाली नहीं रहेगी। स्टूडेंट्स को क्लासरूम के साथ ऑनलाइन स्टडी मैटेरियल भी उपलब्ध कराया जायेगा। सेमिनार मे भाग लेने वाले छात्रों को ई-सरल संस्थान द्वारा 1500 रू मूल्य की टेस्ट सीरीज भी निःशुल्क वितरित की गई।
Read the full article
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.१० मि.****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा गव्हर्नर शक्तिकांत दास आज जाहीर करणार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
भारतीय जनता पक्षात कोणाला प्रवेश करायचा असेल तर आमच्या पक्षाचे दरवाजे खुले- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाना काटे यांना उमेदवारी
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई मुख्य परिक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर
परभणी महानगर पालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात चार जणांना जन्मठेपेची शिक्षा
जलसंधारण विभागातला लाचखोर उपविभागीय अधिकारी ॠषिकेश देशमुखला तीन दिवसांची पोलिस कोठडी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचं निधन
आणि
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं ९१ पदकांसह अग्रस्थान कायम
****
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा गव्हर्नर शक्तिकांत दास आज जाहीर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातल्या घोषणा आणि तरतुदींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेचे सकल देशांतर्गत उत्पादन-जीडीपी, आर्थिक वाढ आणि चलन फुगवट्याविषयीचे अंदाज काय असतील, तसंच रेपो आणि रिव्हर्स रेपो व्याजदरात रिझर्व बँक काय बदल करते याबाबत उत्सुकता आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. विधान परिषदेच्या निकालानंतर आलेल्या या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत कलह चर्चेत आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काम करणं कठीण आहे, अशी भावना व्यक्त करणारं पत्र या आधी थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवलं होतं.
थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ते काल जालन्यात बोलत होते. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, काँग्रेस पक्ष वाढीसाठी शक्य ते सगळं करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राजीनाम्याचं वृत्त खरं असल्याचं म्हटलं आहे. मात्र हा पक्षांतर्गत मुद्दा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
पक्षांतर्गत वाद विकोपाला जाता कामा नयेत, अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. पक्षश्रेष्ठी यासंदर्भात योग्य निर्णय घेतील, काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना, पक्षांतर्गत वाद सामोपचारानं मिटले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा, किंवा त्यांनी लिहिलेली कुठलीही पत्रं आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षात कोणाला प्रवेश करायचा असेल तर आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या येत आहेत, असं सांगत, आम्ही कोणालाही ऑफर दिलेली नाही, मात्र आमचा पक्ष सर्वव्यापी आहे, आमच्याकडे आलेल्या लोकांना आम्ही संधी देत�� आणि त्यांची उंची कमी होणार नाही याची आम्ही काळजी घेतो असं ते म्हणाले.
‘‘सत्यजित तांबेंना जर कधी वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना प्रवेश करायचा असेल, त्यांना वाटलं तर, तर भारतीय जनता पक्ष हा केव्हाही-कधीही त्यांना प्रवेश देईल. आमचे दरवाजे हे उघडे आहेत. आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षात कोणी येत असेल, भारतीय जनता पक्षात कोणी येत असेल तर त्याला दरवाजे उघडे आहेत. बाळासाहेब थोरात असो की अजून कोणी असो, कुठलंही नेतृत्व असो, आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करतो. आणि पक्षाच्या माध्यमातनं सत्ता मिळवणे आणि सत्ता ही साधन म्हणून वापरणे साध्य नाहीये कोणाचं, साधन म्हणून वापरणं हा आमचा मूलमंत्र आहे.’’
विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा पेठ या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्याच पक्षाचे राहुल कलाटे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल अखेरचा दिवस होता. काही बंडखोर उमेदवारांसह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर ब्राह्मण व्यक्तीला भाजपनं उमेदवारी नाकारल्याचा आरोप करुन, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.
****
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून, येत्या दोन मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण आणि होतकरू मुलामुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातल्या युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत, त्यांच्यातल्या ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञान गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणं, तसंच युवकांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवणं हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती महा डी ई एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश फेलोशिप, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई मुख्य परिक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. चंद्रपूरचा ज्ञानेश शिंदे हा राज्यात प्रथम आला असून, देशात पहिल्या २० मध्ये आला आहे. जेईई मुख्य परिक्षेचं दुसरं सत्र एप्रिल मध्ये होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना सात मार्च पर्यंत नोंदणी करता येईल.
****
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचं काल औरंगाबाद इथं आगमन झालं. खुलताबाद तालुक्यातल्या सहजतपूर इथल्या खासगी ध्यान फार्म हाऊसवर त्यांचा मुक्काम असून, त्या आज वेरुळ लेणीला भेट देणार आहेत.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातून उद्या रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, “जागरूक पालक तर सदृढ बालक” अभियान तसंच “हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातही उद्यापासून ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात शून्य ते अठरा वर्षं वयोगटातल्या बालकं आणि किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आजारी बालकांवर त्वरित उपचार करणं, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देऊन उपचार करणं, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणं, तसंच सुरक्षित आणि सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणं हा या अभियानाचा उद्देश आहे.
****
शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे येत असताना ही घटना घडली. पोलिसांनी लवकरच गर्दीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या सभेत काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असून, सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची प्रतिक्रीया वि��ानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
****
परभणी महानगर पालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रोडे खून प्रकरणात रवी गायकवाड, किरण डाके, मीनाक्षी रवी गायकवाड आणि पार्वती मोरे असे चौघे जण दोषी ठरले होते. अन्य तीन जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. ३१ मार्च २०१९ रोजी परभणी शहरातल्या जायकवाडी वसाहत परिसरात, नळाच्या पाण्यावरून नगरसेवक रोडे आणि त्यांचे मित्र रवी गायकवाड, किरण डाके यांच्यात वाद झाला होता. याच वादातून गायकवाड आणि डाके यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाड, तलवारीचे वार करत तसंच दगडानं ठेचून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी रवी गायकवाड आणि किरण डाके यांना आजन्म सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, तर मीनाक्षी रवी गायकवाड आणि पार्वती मोरे यांना, आजन्म सश्रम कारावासासह एक हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
****
कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता, वर्ग-एक मध्ये असलेल्या इनामी जमिनी वर्ग - दोनमध्ये रूपांतरीत करण्याच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगिती दिली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत धोरणात्मक व्यवहार्य निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर बैठक घेण्याचं ठरलं असून, त्यातून दिलासादायक निर्णय अपेक्षित असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेसाठी बँकांकडे कोड जनरेट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, यामुळे उमेदवाराने मागणी अर्ज केल्यापासूनच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवता येईल, असं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. बीड इथं काल महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. महामंडळ यापुढे उमेदवारांना प्रशिक्षण देणार असून, शैक्षणिक कर्जासही शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. तसंच दोन लाखांपर्यंतच्या व्याज परतावा योजनेखालील कर्ज यापुढे विना प्रकल्प अहवालाविना देण्यात येईल, अशी माहीतीही पाटील यांनी यावेळी दिली.
****
कुटुंबातल्या आजी-आजोबांचं योगदान लक्षात घेत अंगणवाडीपासून शाळेपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनाही विविध कार्यक्रमांना निमंत्रित करून त्यांचा गौरव करण्याचे निर्देश, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल शिक्षण विभागाला दिले आहेत. अशा उपक्रमातून पाल्यांच्या मनातही ज्येष्ठांबद्दल आदराची भावना वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठकीत ते काल बोलत होते.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. बाजरी या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
औरंगाबाद इथल्या जलसंधारण विभागातला लाचखोर उपविभागीय अधिकारी ॠषिकेश देशमुख याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत कामाच्या देयकापोटी देशमुख यांनं टक्केवारीनुसार वरीष्ठांच्या नावे साडे आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
****
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांचं काल मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. देशभरातल्या क्षत्रियांच्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे ते राज्य अध्यक्ष होते.
****
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं काल नवव्या दिवशी ९१ पदकांसह अग्रस्थान कायम राखलं आहे. काल जलतरणात महाराष्ट्राच्या वेदांत माधवन, शुभंकर पत्की, आणि अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकं पटकावली. अर्जुनवीर गुप्ताला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
तलवारबाजीत, औरंगाबादच्या तेजस पाटीलनं पुरुषांच्या फाईल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात त्याला बिहारच्या आकाश कुमारकडून पराभव पत्करावा लागला.
राज्याचा महिला कबड्डी संघ उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. काल झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने मध्य प्रदेशचा ४८ - २६ असा पराभव केला.
****
येत्या दहा ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत उस्मानाबाद इथे जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी यांत्रिकीकरण, खतं, औषधं, बियाणं, सिंचनाची साधनं, सेंद्रिय शेती, जिल्ह्यातल्या कृषिबाबतच्या नाविन्यपूर्ण बाबी, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन इत्यादींबाबत जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी सांगितलं.
****
सगळ्या विभागांच्या समन्वयानं शिवार फेरीच्या माध्यमातून गावांचा जल आराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा राबवण्याचे निर्देश, औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
0 notes
पीडब्ल्यू विद्याापीठ ने नये सत्र में सफलता की तैयारी के लिये किया- आरंभ
आरंभ - फिजिक्स वाला विद्यापीठ के कोटा में मेगा ओरियेंटेशन सेशन में अभिभावकों के साथ पहुंचे 5 हजार से अधिक विद्यार्थी
अरविंद
न्यूजवेव @ कोटा
शिक्षा नगरी कोटा में नये शैक्षणिक सत्र 2023-24 का आगाज प्रचंड उत्साह के साथ हुआ। सोमवार को ब्रांड कोचिंग संस्थान फिजिक्स वाला विद्यापीठ ने तलवंडी के श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियम में मेगा ओरियेंटेशन सेशन आयोजित किया। देश के विभिन्न राज्यों से कक्षा-10 बोर्ड परीक्षा के बाद हजारों विद्यार्थियों ने जेईई-मेन, एडवांस्ड एवं नीट की सर्वश्रेष्ठ क्लासरूम कोचिंग के लिये ब्रांड कोचिंग संस्थान पीडब्ल्यू विद्यापीठ में एडमिशन लिया है।
नये सत्र के प्रथम मेगा ओरियेंटेशन सत्र में मुख्य अतिथि कोटा जिला कलक्टर आईएएस ओपी बुनकर ने कहा कि बाहरी राज्यों से इतनी बड़ी संख्या में विद्यार्थी पहली बार कोचिंग के लिये कोटा आये हैं। देशभर में कहा जाता है कोटा मतलब सक्सेस। यहां के कोचिंग संस्थान, फैकल्टी, विद्यार्थी मिलकर बहुत मेहनत कर रहे हैं। उन्होंने बच्चों से कहा कि वे हर समय अपने माता-पिता के सपनों का ध्यान रखें। अपनी प्लानिंग को कभी कमजोर नहीं होने दें। जो चीज हाथ में नहीं है, उसकी परवाह न करें। कडी मेहनत करेंगे तो सफलता आपके पीछे खडी होगी।
कोचिंग को एक यात्रा समझें
जिला कलक्टर ने स्टूडेंट्स से कहा कि वे प्रवेश परीक्षाओं की कोचिंग को एक यात्रा समझें। आईआईटी-जेईई में चयनित होना ही एकमात्र सफलता नहीं है, आपकी मेहनत या संघर्ष फैल्योर नही है। इसी मेहनत के दम पर आप किसी दूसरे फील्ड में ज्यादा अच्छा कर सकते हैं। चूंकि जेईई या नीट प्रवेश परीक्षायें बोर्ड की तरह पासिंग मार्क्स का खेल नहीं है। आईआईटी, एनआईटी, एम्स या मेडिकल कॉलेजों में सीटें सीमित हैं। इसलिये कुछ मार्क्स कम रहने पर अपनी परसेंटाइल से बिल्कुल विचलित न हों। मन से मजबूत बने रहें। जब भी समय मिले कुछ देर रिलेक्स रहें। कोटा में चंबल रिवर फ्रंट, वर्ल्ड क्लास सिटी पार्क आदि घूमने की कई जगह हैं, वहां घूमें। जिंदगी में अभी बहुत आगे जाना है।
ई-पोर्टल ‘कोटा कोचिंग स्टूडेंट’ से जुडें
बुनकर ने कहा कि राज्य सरकार के निर्देश पर जिला प्रशासन ने कोचिंग विद्यार्थियों की प्रॉब्लम को 7 दिन में दूर करने के लिये ई-पोर्टल ‘कोटा कोचिंग स्टूडेंट’ शुरू किया है। वे खुद को अकेला महसूस नहीं करें। नेगेटिव बातें पेरेंट्स को अवश्य बतायें। एक अच्छा दोस्त बनायें। अपने पेरेंट्स का फोटो साथ रखें, जब भी कोई प्रॉब्लम हो, उनसे बातें करें। कोटा में कोचिंग इंस्टीट्यूट वैकल्पिक कॅरिअर काउंसलिंग भी कर रहे हैं। उसका लाभ उठायें।
आप तपने के लिये तैयार रहें- एसपी
समारोह के विशिष्ट अतिथि कोटा सिटी एसपी शरद चौधरी ने कहा कि जिस तरह चमकने के लिये सोना आग में तपता है, हीरा भी तराशने के लिये तपता है। आप अपनी क्षमतायें लेकर कोटा आयें हैं। अपने टारगेट तक पहुंचने के लिये तपने के लिये तैयार रहें। आप में उर्जा भरी है। अर्जुन की तरह तीर मारने के लिये नियमित प्रेक्टिस करें।
उन्होंनें स्टूडेंट्स से रूबरू होकर पूछा,पीडब्ल्यू ने आपको शाहरूख खान की तरह ब्लेक यूनिफार्म क्यों दी। आप सब ब्लेक बॉडी बनकर घूम रहे हो। वरिष्ठ फैकल्टी कुंदन कुमार ने कहा कि यह ब्लेक कलर स्टूडेंट में नेगेटिविटी खत्म कर देता है। पुलिस अधीक्षक ने कहा कि जिंदगी में तमाम कमजोरियों के बावजूद धारा विपरीत तैरने में आनंद आता है। इसलिये कोचिंग करते हुये हर चुनौती का हंसते हुये सामना करो। एक दिन कोहिनूर बनकर निकलोगे।
उन्होंने कहा कि कोटा में हाईकोर्ट की मॉनिटरिंग पर आपका पूरा ध्यान रखा जा रहा है। सबकी अपनी खूबियां हैं, क्षमतायें हैं। रिजल्ट चाहे जो आये, तुरंत सत्य को स्वीकार कर आगे की तैयारी शुरू कर दें। पेरेंट्स अपनी इच्छायें नहीं थोपें। जिम्मेदारी के साथ बच्चों को नोबल गाइडेंस दें।
इसलिये सबसे खास है- पीडब्ल्यू विद्यापीठ
फिजिक्स वाला विद्यापीठ के संस्थापक निदेशक अलख पांडे के अनुसार, पीडब्ल्यू विद्यापीठ देश के लाखों विद्यार्थियों की पहली पसंद बन चुका है। यू-ट्यूब पर पीडब्ल्यू के 26 चैनल हैं। जेईई-मेन, एडवांस्ड, नीट-यूजी, यूपीएससी, क्लेट, कैट, सीए, सीयूआईटी, एडीए सहित कई राष्ट्रीय प्रतियोगी परीक्षाओं की ऑनलाइन कोचिंग कराते हुये देश-विदेश के 2 करोड़ से अधिक स्टूडेंट्स इससे जुडे हुये हैं। गत वर्ष से रियायती दरों पर क्वालिटी ऑफलाइन कोचिंग आरंभ कर संस्थान ने लाखों विद्यार्थियों एवं अभिभावकों का विश्वास जीता है।
पीडब्लू विद्यापीठ के देश में 32 से अधिक शहरों में क्लासरूम कोचिंग के लिये स्टडी सेंटर हैं। रोज 12 लाख से अधिक स्टूडेंट्स 90 मिनट की क्लास में पढाई कर रहे हैं। अब तक 12 हजार से अधिक स्टूडेंट्स आईआईटी-जेईई, नीट व एनडीए में सलेक्ट हो चुके हैं।
कोचिंग ब्रांड पर भरोसा करें-कुंदन कुमार
20 वर्षों से कोचिंग स्टूडेंट्स में लोकप्रिय मैथ्स के सीनियर फैकल्टी कुंदन कुमार ने कहा कि 10वीं के बाद जेईई या नीट की तैयारी के लिये दो साल का समय पर्याप्त है। 9वीं तक 90 प्रतिशत मार्क्स मिल जाते थे, अब पढाई का लेवल डिफरेंट होगा। आपने कोटा से अपनी यात्रा आरंभ की है, इसलिये जो कोचिंग ब्रांड चुना है, उस पर पूरा भरोसा करें। एक या दो टेस्ट से खुद को कमजोर नहीं समझें। स्टूडेंट्स, पेरेंट्स व टीचर्स तीनों टीम भावना से सपोर्ट करें। सक्सेस मिलकर रहेगी।
‘कम फीस पर क्वालिटी कोचिंग’- राजीव रस्तोगी
जेईई-मेन डिविजन के हेड राजीव रस्तोगी ने कहा कि वे 23 साल में हजारों विद्यार्थियों को आईआईटी में भेज चुके हैं। 2021 में पीडब्ल्यू से जुडकर गर्व महसूस हुआ। पीडब्ल्यू का उद्देश्य है-‘कम फीस पर क्वालिटी कोचिंग देना’ गरीब बच्चों के सपने भी हकीकत में बदल रहे हैं। कोचिंग में रिवाल्यूशन आ चुका है। आप समय से आगे चलो, कामयाबी पीछे खडी है। रोज का होमवर्क रोज करने की निरंतरता आपकी सबसे बडी ताकत है। हमें आज का सपना, कल हकीकत में बदलना है। कुछ बातों का ध्यान रखें- नये फ्रेंड सर्किंल से बचें, टीचर्स को बेस्ट फ्रेंड बना लें। हॉस्टल में अपनी टेबल के सामने आईआईटी या एम्स का पोस्टर लगा दें। पेरेंट्स का संघर्ष याद रखें, उनसे बात करते रहें। सातों दिन रोज शैडयूल से 7-8 घंटे पढना है।
आपकी जिद की जीत दिलायेगी- हितेश शर्मा
नीट डिविजन के हेड हितेश शर्मा ने कहा कि एक-दो साल आप विज्ञान के ज्ञान में डूब जायें। सब्जेक्ट गुरू तो ज्ञान के सागर है, हमें तो थोडा सा पानी ही पीना है। एक विद्यार्थी को काक चेष्टा, बको ध्यानी, अल्पाहारी और गृह त्यागी बनकर सफलता की सीढियां चढना है। रोज खुद से पूछें, क्या मैं अपने लक्ष्य के लिये पूरी पढाई कर रहा हंू। यही जिद आपको जीत अवश्य दिलायेगी।
Read the full article
0 notes