Tumgik
#जी किशन रेड्डी
mwsnewshindi · 2 years
Text
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी ने टीआरएस विधायकों के अवैध शिकार के दावों को खारिज किया, सीबीआई या एससी जज से जांच की मांग की
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी ने टीआरएस विधायकों के अवैध शिकार के दावों को खारिज किया, सीबीआई या एससी जज से जांच की मांग की
छवि स्रोत: पीटीआई/फ़ाइल केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी ने टीआरएस विधायकों के अवैध शिकार के दावों को किया खारिज केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी ने इन दावों को खारिज करते हुए कहा कि भाजपा सत्तारूढ़ टीआरएस के तेलंगाना विधायकों को पार्टी में शामिल होने के लिए मनाने की कोशिश कर रही है। टीआरएस के आरोपों के जवाब में मीडिया को संबोधित करते हुए कि भाजपा विधायकों को जीतने और राज्य सरकार को कमजोर करने के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
helpukiranagarwal · 1 year
Text
Tumblr media
विनम्र व कर्मठ व्यक्तित्व के धनी एवं भारत सरकार में मा. केंद्रीय संस्‍कृति एवं पर्यटन मंत्री आदरणीय श्री जी. किशन रेड्डी जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु हो और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes · View notes
rightnewshindi · 15 days
Text
डोडा में सार्वजनिक रैली को संबोधित करेंगे नरेंद्र मोदी, दशकों बाद कोई प्रधानमंत्री की होगी पहली रैली
J &K assembly election 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आगामी विधानसभा चुनाव के लिए एक सार्वजनिक रैली को संबोधित करने के लिए शनिवार को जम्मू-कश्मीर के डोडा का दौरा करेंगे। केंद्रीय कोयला और खान मंत्री और जम्मू-कश्मीर के लिए भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के चुनाव प्रभारी जी किशन रेड्डी ने कहा कि पिछले 42 वर्षों में किसी प्रधान मंत्री की डोडा की यह पहली यात्रा होगी। समाचार एजेंसी पीटीआई ने रेड्डी के…
0 notes
saveralivehindi · 1 month
Text
Jammu And Kashmir Election 2024: BJP ने Ram Madhav और G. Kishan Reddy को चुनाव प्रभारी नियुक्त किया है
जम्मू कश्मीर में आगामी विधानसभा चुनाव के लिए BJP ने Ram Madhav और G. Kishan Reddy को चुनाव प्रभारी नियुक्त किया है। पार्टी के महासचिव अरुण सिंह की ओर से जारी बयान में कहा गया कि भाजपा के राष्ट्रिय अध्यक्ष जेपी नड्डा ने पूर्व राष्ट्रीय माहासचिव राम माधव और केंद्रिय मंत्री जी किशन रेड्डी को आगामी जम्मू कश्मीर विधानसभा चुनाव के लिए प्रभारी नियुक्त किया है राम माधव एमपी के रहने वाले हैं, माधव इससे…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय शीघ्र कृती दल स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या शीघ्र कृती दलात १४ सदस्यांचा समावेश असणार आहे. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वत: दखल घेत, आज त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
पीडित तरुणीचं नाव आणि छायाचित्र सार्वजनिक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. या प���रकरणी प्रथम माहिती अहवाल एफआयआर उशीरानं का दाखल करण्यात आला, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला. याप्रकरणी राष्ट्रीय कृती दल-नॅशनल टास्क फोर्सला तीन आठवड्यांच्या आत तपासणीचा अंतिम अहवाल सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली. याबाबतची पुढील सुनावणी येत्या २२ ऑगस्टला होणार आहे.
***
दरम्यान, सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या घटनेनंतर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाचा आज आठवा दिवस आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत.
***
ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधील आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त पालकांनी आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं. रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान,  या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सखी शाळांमध्ये सावित्री समित्या स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
***
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आज सद्‌भावना दिवस म्हणून पाळली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. अधिकारी, कर्मचारी तसंच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना यावेळी सद्‌भावना प्रतिज्ञा देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सद्भावना दिन कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी, समाजात एकता, शांतता, बंधुता, सामाजिक सद्भावना कायम ठेवण्याची तसंच त्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली. 
***
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भू विज्ञान पुरस्कार २०२३ प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाण काम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव, राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले, तसंच भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.
***
आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे कर्ज पुरवठादार आणि कर्जदार थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देताना निर्माण होणारी जोखीम गृहित धरुन अशा पुरवठादारांवर विमा उत्पादनांची विक्री करण्याबाबत आता निर्बंध घातले आहेत. व्यवहारांमध्ये मुद्दल, व्याज किंवा दोन्हींचे नुकसान झाल्यास ते कर्ज पुरवठादाराने भरुन द्यावं, असं नव्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.
***
नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात चिखली शिवारात बिबट्याने काल दोन मुलांवर हल्ला केला. आठ वर्षीय मुलगा वडिलांसोबत शेतात गेला असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. तर त्याच्या सुमारे तासाभरानंतर एका नऊ वर्षीय मुलावर देखील बिबट्यानं हल्ला केला. या दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालण्याऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
***
राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
***
0 notes
sabkuchgyan · 2 months
Text
4 जवानों की शहादत से हर आंख हुई नम, विशेष विमान से दिल्ली भेजे जाएंगे पार्थिव शरीर
जम्मू रीजन के डोडा जिले में सोमवार को सुरक्षाबलों और पार्थिव शरीर आतंकियों के बीच मुठभेड़ शुरू हुई थी। इसमें सेना के एक कैप्टन समेत चार जवानों ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया है। देश के रक्षा मंत्री, जम्मू-कश्मीर के उपराज्यपाल व सत्ता पक्ष और विपक्ष ने शहीदों को श्रद्धांजलि दी है। इसी क्रम में केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी मंगलवार को जम्मू पहुंचे और शहीदों को श्रद्धांजलि दी।इन बलिदानियों को…
0 notes
dainiksamachar · 7 months
Text
मोदी कैबिनेट में शामिल बिहार के मंत्री फिलहाल ले सकते हैं चैन की सांस, टिकट को लेकर नया अपडेट
पटना/दिल्ली: को लेकर भारतीय जनता पार्टी (BJP) की ओर से उम्मीदवारों के नाम पर मंथन शुरू कर दिया गया है। केंद्रीय चुनाव समिति (CEC) की मैराथन बैठक हुई। करीब 16 राज्यों के लिए नामों पर विचार-विमर्श किया गया। बिहार के मौजूदा सांसद चैन की सांस ले सकते हैं क्योंकि 16 राज्यों में ये शामिल नहीं था। बताया जा रहा है कि बहुत जल्द आने वाली है। कई दिग्गजों के टिकट भी कट सकते हैं। CEC की मीटिंग में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय ��ंत्री अमित शाह और राजनाथ सिंह के अलावा सीईसी के दूसरे सदस्य भी इस बैठक में शामिल हुए। बीजेपी केंद्रीय चुनाव समिति की बैठक बीजेपी केंद्रीय चुनाव समिति की बैठक में उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, असम, छत्तीसगढ़, दिल्ली, गोवा और उत्तराखंड जैसे राज्यों के लिए संभावितों नामों पर विचार-विमर्श हुआ। बताया गया कि गुरुवार रात पार्टी मुख्यालय में करीब साढ़े दस बजे शुरू हुई मीटिंग और पांच घंटे से अधिक समय तक चली। सूत्रों ने बताया कि इससे पहले अमित शाह और जेपी नड्डा ने पीएम मोदी से उनके आवास पर मुलाकात की और विचार-विमर्श किया था। सूत्रों के मुताबिक पहली सूची में मोदी, शाह और राजनाथ सिंह के नाम हो सकते हैं। मोदी वाराणसी से, शाह गांधीनगर से और राजनाथ सिंह लखनऊ से लोकसभा के सदस्य हैं। बिहार और महाराष्ट्र पर नहीं किया गया विचार पहली लिस्ट में 110 से अधिक नाम हो सकते हैं। बताया जा रहा है कि प्रदर्शन के साथ-साथ राजनीतिक अनिवार्यताओं के आधार पर पार्टी अच्छी खासी संख्या में अपने मौजूदा सांसदों के टिकट काट भी सकती है। अतीत में भी देखा गया है कि भाजपा मौजूद सांसदों या विधायकों के टिकट काटती रही है। सीईसी की पहली बैठक में बिहार और महाराष्ट्र जैसे राज्यों पर कोई चर्चा नहीं हुई। दोनों ही राज्यों में गठबंधन की सरकार है। बिहार में जनता दल (यूनाइटेड) और हिन्दुस्तानी अवाम मोर्चा (बिहार) शामिल है। जबकि, महाराष्ट्र में शिवसेना (शिंदे) और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार) शामिल हैं। आंध्र प्रदेश में भाजपा और तेलुगु देशम पार्टी के बीच गठबंधन की संभावना है। कुछ बड़े नामों को मैदान में उतारने की तैयारी उत्तर प्रदेश में भाजपा की ओर से जयंत सिंह के नेतृत्व वाले राष्ट्रीय लोक दल (रालोद) सहित अन्य सहयोगियों के लिए छह सीट छोड़ने की संभावना है। रालोद अभी तक औपचारिक रूप से भाजपा के नेतृत्व वाले गठबंधन में शामिल नहीं हुआ है। सूत्रों ने कहा कि हालांकि सीईसी ने बड़ी संख्या में सीट पर विचार किया है, लेकिन उनमें से सभी के नाम पहली सूची में नहीं होंगे। केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, भूपेंद्र यादव, मनसुख मांडविया, धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया और पुरुषोत्तम रूपाला के चुनाव में मैदान में उतरने की संभावना है। ऐसी चर्चा है कि चंद्रशेखर का मुकाबला तिरुवनंतपुरम से तीन बार के कांग्रेस सांसद शशि थरूर से होगा। अप्रैल-मई में लोकसभा चुनाव की उम्मीद सूत्रों ने बताया कि भाजपा के तेलंगाना के चार में से तीन सांसद केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, बंदी संजय कुमार और धर्मपुरी अरविंद अपनी मौजूदा सीट सिकंदराबाद, करीमनगर और निजामाबाद से चुनाव लड़ेंगे। सत्तारूढ़ पार्टी निर्वाचन आयोग द्वारा चुनाव कार्यक्रम की घोषणा से पहले अच्छी खासी संख्या में उम्मीदवारों की घोषणा करना चाहती है। चुनाव अप्रैल-मई में होने की उम्मीद है। सूत्रों ने कहा कि 2019 में असफल रहने के बाद भाजपा ने जिन सीट पर अपनी संभावनाओं में सुधार लाने का लक्ष्य रखा है, उनमें से बड़ी संख्या में उम्मीदवारों के नाम प्रारंभिक सूची में हो सकते हैं।इनपुट- भाषा http://dlvr.it/T3TVYG
0 notes
currenthunt · 8 months
Text
भारत के पहले डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालय की आधारशिला हैदराबाद में रखी गई
- भारत के पहले डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालय की आधारशिला हैदराबाद में रखी गई। - देश के पहले डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालय की आधारशिला 6 फरवरी को केंद्रीय संस्कृति मंत्री जी किशन रेड्डी ने हैदराबाद के सालार जंग संग्रहालय में की। - भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संग्रहालय स्थापित कर रहा है और इसमें विभिन्न भाषाओं और कालखंडों के लगभग एक लाख प्राचीन शिलालेख रखे जाएंगे। - 2023 में केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा एक लाख प्राचीन शिलालेखों के डिजिटलीकरण के साथ भारत साझा शिलालेख भंडार (भारतश्री) की स्थापना की घोषणा की गई थी। - यह एक अभूतपूर्व डिजिटल संग्रहालय होगा, जो विद्वानों और शोधकर्ताओं के लिए ज्ञान का खजाना खोलेगा। - वार्षिक बजट के कुल परिव्यय में से 1102.83 करोड़ रुपये एएसआई को आवंटित किए गए हैं। Read the full article
0 notes
realtimesmedia · 8 months
Text
उज्जैन और काशी की तर्ज पर बनेगा राजिम कॉरीडोर, केंद्र से मांगा सहयोग
मंत्री बृजमोहन अग्रवाल ने केंद्रीय पर्यटन मंत्री से की मुलाक़ात रायपुर/नई दिल्ली. छत्तीसगढ़ के पर्यटन व संस्कृति मंत्री बृजमोहन अग्रवाल ने आज नई दिल्ली में केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी से मुलाक़ात की। इस दौरान उन्होंने छत्तीसगढ़ की पर्यटन विकास की संभावनाओं पर चर्चा करते हुए छत्तीसगढ़ की ऐतिहासिक धरोहरों के संरक्षण और विकास के लिए केंद्रीय बजट से राशि स्वीकृत करने का आग्रह किया। श्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uttarakhand-jagran · 1 year
Text
तेलंगाना के निज़ामाबाद में विभिन्न परियोजनाओं की आधारशिला
तेलंगाना की राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन जी, केंद्र सरकार में मेरे सहयोगी भाई जी. किशन रेड्डी जी, यहां उपस्थित सभी वरिष्ठ महानुभाव, देवियों और सज्जनों! आज जिन परियोजनाओं का शिलान्यास या लोकार्पण हुआ है, मैं इनके लिए तेलंगाना को बहुत-बहुत बधाई देता हूं। ना कुटुम्भ सभ्युल्लारा, किसी भी देश औऱ राज्य के विकास के लिए बहुत आवश्यक है वो राज्य बिजली उत्पादन के विषय में ज्यादा से ज्यादा आत्मनिर्भर हो। जब…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokkesari · 1 year
Text
संस्कृति मंत्रालय कल दिल्ली में सांसदों की 'हर घर तिरंगा' बाइक रैली का आयोजन करेगा
New Post has been published on http://www.lokkesari.com/ministry-of-culture-to-host-every-house-tricolour-bike-rally-of-mps-in-delhi-tomorrow.html
संस्कृति मंत्रालय कल दिल्ली में सांसदों की 'हर घर तिरंगा' बाइक रैली का आयोजन करेगा
नई दिल्ली/ 10 अगस्त/आजादी का अमृत महोत्सव के तत्वावधान में 13 अगस्त 2023 से 15 अगस्त 2023 तक पूरे देश में “हर घर तिरंगा” अभियान चलाकर, लोगों को अपने घरों में झंडा फहराने के लिए प्रोत्साहित किया जाएगा।
हर घर तिरंगा अभियान की व्यापक पहुंच सुनिश्चित करने और अधिक से अधिक सार्वजनिक भागीदारी सुनिश्चित करने के लिए, 11 अगस्त 2023 को सुबह 08.00 बजे प्रगति मैदान, नई दिल्ली में सांसदों और मंत्रियों के साथ एक तिरंगा बाइक रैली का आयोजन किया गया है। बाइक रैली को उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे। संस्कृति, पर्यटन और उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्री, जी किशन रेड्डी भी इस अवसर पर उपस्थित रहेंगे।
उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ द्वारा हरी झंडी दिखाने के बाद, बाइक रैली इंडिया गेट सर्कल पहुंचेगी। रैली इंडिया गेट के एक चक्कर को पूरा कर, कर्तव्य पथ को पार करेगी और मेजर ध्यानचंद स्टेडियम में समाप्त होगी।
‘आजादी का अमृत महोत्सव (एकेएएम)’ प्रगतिशील स्वतंत्र भारत के 75 गौरवशाली वर्षों का स्मरण करने वाला एक सतत उत्सव है। भारत सरकार की इस पहल का उद्देश्य स्वतंत्रता संग्राम और राष्ट्र की उपलब्धियों को प्रकाश में लाना है। ‘आजादी का अमृत महोत्सवभारत के लोगों को समर्पित है जिन्होंने देश के विकास और इसकी विकासवादी यात्रा में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। नागरिकों को अपने घरों में भारतीय राष्ट्रीय ध्वज फहराने के लिए प्रोत्साहित करने के लिए 13 से 15 अगस्त 2022 तक ‘हर घर तिरंगा’ अभियान शुरू किया गया था। इस अभियान के पीछे का विचार लोगों के दिलों में देशभक्ति की भावना पैदा करना और उन्हें भारत की यात्रा और इस महान राष्ट्र के निर्माण में योगदान देने वालों की याद दिलाना है। पिछले वर्ष, यह अभियान बेहद सफल रहा था जिसमें करोड़ों परिवारों ने अपने घरों में तिरंगा फहराया और छह करोड़ लोगों ने हर घर तिरंगा वेबसाइट पर तिरंगा फहराते हुए सेल्फी अपलोड की।
0 notes
wnewsguru · 1 year
Text
मोदी कैबिनेट में प्रमोशन पाएं मंत्रियों को हटाए जाने की चर्चा आम 
मोदी कैबिनेट में 17 जुलाई से पहले भी हो सकता है फेरबदल, रायसिना के सियासी गलियारों में मोदी कैबिनेट से आउट और नेताओं के मंत्रिमंडल में एंट्री को लेकर गई समीकरणों में उलट-पुलट किए जा रही है| तेलंगना से आने वाली जी किशन रेड्डी को संगठन में भेजा गया हालांकि सर प्राइस पॉलिटिक्स के लिए मशहूर बीजेपी हाईकमान ने अब तक कैबिनेट को लेकर कोई पन्ना नहीं खोला है| वाणिज्य और उद्योग विभाग आडवाणी गडकरी और राजनाथ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 1 year
Text
Bjp changes state presidents : बाबूलाल मरांडी बने झारखंड प्रदेश भाजपा के नये अध्यक्ष, पंजाब, आंध्र, तेलंगाना राज्यों के प्रदेश अध्यक्ष भी बदले गये
नई दिल्ली : भारतीय जनता पार्टी ने चर्चाओं के अनुरूप ही मंगलवार को संगठन में बड़े बदलाव करते हुए झारखंड समेत 4 राज्यों में पार्टी के नये अध्यक्षों की नियुक्ति कर दी है. पूर्व मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी को दीपक प्रकाश की जगह पार्टी का नया प्रदेश अध्यक्ष बनाया है. इसके साथ ही आंध्र प्रदेश में पी पुरंदेश्वरी, पंजाब में सुनील जाखड़ और तेलंगाना में जी किशन रेड्डी को प्रदेश अध्यक्ष भाजपा का अध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
helputrust · 1 year
Photo
Tumblr media
विनम्र व कर्मठ व्यक्तित्व के धनी एवं भारत सरकार में मा. केंद्रीय संस्‍कृति एवं पर्यटन मंत्री आदरणीय श्री जी. किशन रेड्डी जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
 ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु हो और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
 https://www.facebook.com/gkishanreddy
https://twitter.com/kishanreddybjp
https://www.instagram.com/gkishanreddyofficial
 #HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
drrupal-helputrust · 1 year
Photo
Tumblr media
विनम्र व कर्मठ व्यक्तित्व के धनी एवं भारत सरकार में मा. केंद्रीय संस्‍कृति एवं पर्यटन मंत्री आदरणीय श्री जी. किशन रेड्डी जी आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
 ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु हो और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
 https://www.facebook.com/gkishanreddy
https://twitter.com/kishanreddybjp
https://www.instagram.com/gkishanreddyofficial
 #HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
1 note · View note
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला प्रारंभ-नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ
देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून साठवणुकीवर मर्यादा
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
आणि
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना
****
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरु झालं. लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.
एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, जुएल ओराम, सर्वानंद सोनोवाल, के. राम मोहन नायडू, जी किशन रेड्डी, सी आर पाटील, डॉ. जितेन्‍द्र सिंह, सुरेश गोपी, सुकांता मुजूमदार आदी मान्यवरांनी आपापल्या मातृभाषेतून, दुर्गादास उके तसंच बासुरी स्वराज यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली.
महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समावेश असलेले प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, तसंच रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली.
भाजप खासदार राधामोहनसिंह तसंच फग्गनसिंह कुलस्ते यांना तालिका अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी मेहताब यांना लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून शपथ दिली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.
****
दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकमताची गरज असते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या १० वर्षात आपल्या सरकारने सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा ३ हजार टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी १० टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता १० टन आणि त्यांच्या आगारांकरता ३ हजार टन इतकी ही मर्यादा आहे. सर्व र���ज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी आणि दुकानदारांसाठी येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मर्यादा लागू राहील, असं चोप्रा यांनी सांगितलं. गव्हाचे दर स्थिर रहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल, असं ते यावेळी म्हणाले.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये लातूर इथून अटक केलेल्या दोन शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली. एकंदर ८१३ विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिल्याची, तर साडेसातशे विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे.
****
१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्रं मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस ॲप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं.
****
यंदाच्या हज यात्रेदरम्यान तेराशे यात्रेकरुंचा उष्णतेच्या संबंधीत विविध कारणांनी मृत्यू झाला. सौदी अरबस्तानाकडून ही माहिती देण्यात आली. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेमुळेच झाल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित चित्रफितीत दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी राज्यसरकार तसंच पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सेंट लूसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. सुपर ८ मध्ये भारतानं आत्तापर्यंत अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा पराभव केला आहे. दरम्यान, आज सकाळी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुइस पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजवर मात केली.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. यावेळी जन सुविधा, पर्यटन, सिंचन, आरोग्य, जलयुक्त शिवार आणि शाळेच्या खोल्यांचे बांधकाम या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यात अपुरी राहिलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या मुख्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीत बोलतांना, नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचं उत्पन्न वाढवावं, तसंच पावसाळा लक्षात घेऊन वृक्ष लागवडीवर भर द्यावा अशा सूचनाही यावेळी स्वामी यांनी केल्या. या बैठकीला वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद या नगरपरिषदेचे तसंच फुलंब्री, सोयगाव या नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात शेतात आढळणाऱ्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज असून जिल्ह्यासाठी ४ हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे. गरजू शेतकऱ्यांसाठी सदरील कीटकनाशक संबंधित तालुका कृषी अधिकारी तसंच नजीकचे तालुका बीज गुणन केंद्र आणि शासकीय फळरोपवाटिका याठिकाणी उपलब्ध असल्याचं, कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
लातुर इथं आज, भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर घेण्यात आलं. यावेळी या शिबिरात सहभाग नोंदवलेल्या अंदाजे अडीच हजार युवक-युवतींना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दहावी बारावी नंतर प्रत्येकानं आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या ध्येयाकडं आत्मविश्वासानं वाटचाल करावी, असं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केलं. तर या शिबीराची विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होईल, असं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण महामंडळामार्फत संत भगवान बाबा ऊसतोड मुलांचे शासकीय वसतीगृह नाळवंडी नाका इथं कार्यरत आहे. या वसतीगृहात प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क करून प्रवेश अर्ज घ्यावे, असं आवाहन बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आणि संत भगवान बाबा वसतीगृहाचे गृहपाल यांनी केलं आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून या सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड शहरात समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes