#गोष्टी
Explore tagged Tumblr posts
onlinemittra · 2 years ago
Text
0 notes
survivetoread · 6 days ago
Note
Hello! I see the word "लागणे" everywhere, and it always seems to mean something different depending on context. I can't seem to find a definition anywhere except for the entry in Molesworth's dictionary (he gives 48 different definitions). But that entry seems outdated since the most common usage I've noticed (to start doing something, e.g. कुत्रा भुंकू लागला) isn't included. Could you summarize the main uses of लागणे? Thanks!
– Anon
Oh lord, लागणे [lāgṇe] does have a ton of meanings, doesn't it?
At its heart, लागणे derives from the Sanskrit root लग् [lag], which means to attach, stick, or cling, but also to meet, or to pass time.
The 'purest' use of लागणे is in the first sense: to apply, to attach or to stick to.
मला चिखल लागलं. [malā cikhal lāgla] "I got mud on me", literally, "To me mud got stuck to"
A derivative meaning is 'to be hit' or 'to be struck'. After all, if you're hit or struck, something is being applied to you. Therefore,
शंतनूला दगड लागला. [śaṅtanūlā dagaḍ lāglā] "Shantanu was struck by a rock." सैनिकाला गोळी ��ागली. [sainikālā goḷī lāglī] "The soldier was hit by a bullet."
Most meanings of लागणे can be made out to be variations on applying, attaching, sticking, being hit, or being struck. For example,
या रस्त्याने तीन दुकानं लागतील. [yā rastyāne tīn dukāna lāgtīl] "You'll find three shops along this road." (Imagine the shops sticking to, or attached to, the road) झाडाला फळं लागली आहेत. [zhāḍālā faḷa lāglī āhet] "The tree has borne fruit." (Imagine the fruit being attached to the tree) खिडकी उघड म्हणजे वारा लागेल. [khiḍkī ughaḍ mhaṇje vārā lāgel] "Open the window, so that we might feel the wind." (Imagine the wind striking or hitting you)
The latter use of the Sanskrit लग्, to pass time, has also been retained in Marathi. Therefore, we use लागणे to mean 'take' something, such as taking time, taking resources, and so on. In English, this is also often expressed as 'needing' time, resources, etc.
Perhaps you can imagine 'applying' or 'attaching' time or resources to an activity?
मला अजून दोन मिनिटे लागतील. [malā azūn don miniṭe lāgtīl] "I will need two more minutes.", literally, "To me more two minutes will take" ट्रेनवर चढायला तिकीट लागेल. [ṭrenvar caḍhāylā tikīṭ lāgel] "You'll need a ticket to get on the train.", literally, "On train to get on ticket will take"
लागणे is also a compound verb, where it conveys a sense of starting to do something, and to carry on doing that thing. (Imagine starting something and 'sticking to' doing it).
रोमा गोष्टी लिहू लागली. [romā goṣṭī lihū lāglī] Roma started writing stories. ती उठल्याबरोबर काम करू लागली. [tī uṭhlyābarobar kām karū lāglī] She started working as soon as she got up.
I think that should cover it!
I went through Molesworth's dictionary for लागणें, and there seemed to be a loooot of obscure or outdated meanings of the word (I had no idea it was used to mean 'sharpening blades', for example).
This post should have the basics down, off the top of my head. If any examples come up that don't make sense, I'd be happy to have a look!
16 notes · View notes
stargazer3700 · 8 months ago
Text
जीवनातल्या ह्या सहज सोप्या गोष्टी,
गम्मत, चर्चा, खिन्नता, व बरंच का��ी;
करायच्या आहेत मला ह्या तुझ्या सह,
स्वतःला सापडते सतत मी ह्याच घाईत.
10 notes · View notes
avinashbhondwe · 2 years ago
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जे��ायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या ��ेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्यामुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
6 notes · View notes
wwn24 · 2 days ago
Text
Artificial Intelligence Mind Blowing Facts: AI बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं
bbcmarathi #ai #artificialintelligence #mindblowingfacts #aifacts बातम्यांमध्ये जवळपास रोजच …
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
��्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांचं प्रबोधन
राज्यभरात १८ जिल्ह्यांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं दोन टप्प्यात सौरऊर्जीकरण
औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप तसंच बजरंग दलाचं सोमवारी आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू
आणि
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
****
जागतिक ग्राहक हक्क दिन आज पाळण्यात आला. यानिमित्ताने आज सर्वत्र विविध कार्यक्रम घेण्यात आले. ग्राहकांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारून न्याय्य पध्दतीनं वाटचाल करण्याला प्रोत्साहन द्यावं, अशी आजच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये, यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ते एका वेबिनारला संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, जोशी यांनी नमूद केलं.
केंद्र सरकारच्या वतीनं जागो ग्राहक जागो हा उपक्रम राबवला जातो. ई-कॉमर्समधला अनुचित व्यापार टाळण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक संरक्षण नियम, २०२० अधिसूचित केले आहेत. या नियमांद्वारे ई-कॉमर्स कंपन्यांची दायित्व, रूपरेषा आणि बाजारपेठेतलं त्यांचं अस्तित्व याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे.
****
सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती घेणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
****
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील लातूरसह १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौरऊर्जीकरण करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सौरऊर्जीकरणाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील २५० प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वास आले असून दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र ऊर्जेबाबत स्वावलंबी होणार असून, विजेच्या देयकांमध्ये मध्ये मोठी बचत होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची २४ तास अखंड वीज पुरवठ्याची गरजही यामुळे पूर्ण होणार असून, आरोग्य सेवा अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.
****
मतदार यादीत फेरफार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी येत्या मंगळवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव, तसंच आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मतदार ओळखपत्र आधार ओळखपत्राला जोडण्याबाबतच्या मुद्यावर विस्तृत चर्चा होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
इंग्लंडच्या सेंट्रल बँकिंगने भारतीय रिझर्व्ह बँकेची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ साठी निवड केली आहे. बँकेने विकसित केलेल्या आणि बँकेने राबवलेल्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठीही बँकेला पुरस्कार देण्यात आला आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे कागदाचा वापर कमी झाल्याचं निरीक्षण पुरस्कार समितीनं नोंदवलं आहे. सारथी प्रक्रिया स्वयंचलित करून बँकेची कार��यक्षमता वाढवण्यास मदत झाली, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते व्हावं, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथल्या लोणारा स्थित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात आज दीक्षांत सोहळ्यात गडकरी बोलत होते. शिक्षणामुळे फक्त संबंधित विद्यार्थ्यांचाच विकास घडून येत नाही तर त्यामागे संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास घडून येतो, असं गडकरी यांनी नमूद केलं.  
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज बारामती इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतीमधे क्रांती होत आहे, ऊस लागवडीसाठी लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल असं पवार यांनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यांनी सिंधुदुर्ग इथून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली, कुडाळ इथं पत्रकारांशी साधलेल्या संवादात सपकाळ यांनी, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वापरली जाणारी भाषा दुर्देवी असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
****
पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची आवश्यकता असल्याचं, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशुखाद्य प्रकल्पाचं भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा हा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन पॅट चाचण्या एकाच वेळी घेण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला आहे. त्यानुसार शाळांनी ८ ते २५ एप्रिल दरम्यान या परीक्षा आ��ि चाचण्या घ्यायच्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने परवा सोमवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन औरंगजेबची कबर त्वरित हटवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथं औरंगजेबाच्या कबरीचा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडी या परिसरात तैनात करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील रुई, राळगा आणि वरवंटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय, नवनिर्मित तसंच चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि २८ फेब्रुवारी २०२५ अखेर रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत झालेले पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी इथले रहिवासी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा उद्या, रविवारी क्षेत्र देहू इथं होणार आहे. यंदाचा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आ���े. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३५४ कोटी ३७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. आज विद्यापीठात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठकीत अर्थसंकल्पासह विविध विषय मंजूर करण्यात आले. या बैठकीस प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह वित्त आणि लेखाधिकारी सविता जंपावाड, परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांच्यासह ६२ सदस्य बैठकीस उपस्थित होते.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल��ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.
****
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात होणार आहे. रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 21 days ago
Text
68. शब्द आणि कृतीत समानता
जग समजून घेण्यासाठी, नव्या गोष्टी, शिष्टाचार आणि वागणे शिकण्यासाठी, मुलांना आपल्या पालकांचा आधार वाटत असतो. त्यामुळे, मुलांचे संगोपन करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे पालकांनी ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे वागणे. हे अवलंबित्व पुढील काळातही कायम राहते. कधी ते मित्रांवर असते, शिक्षकांवर असते तर कधी मार्गदर्शकांवर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्यावर अवलंबून असणारे लोक नेहमीच असतात आणि त्यांना आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते. आपण जे काही करू त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, “श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याचे अनुकरण करत असतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. त्याच्या कृती या जगातील इतरांसाठी आदर्शानुरुपच असतात” (3.21).
श्रीकृष्ण पुढे विश्लेषण करतात, “त्रिलोकामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी केलेली नाही किंवा अजून मिळवायचे राहिले असेल असेही काही उरलेले नाही, आणि तरीही मी कर्म करत राहतो (3.22). जर एखाद्या वेळेस मी माझे काम करणे थांबवले तर लोकदेखील माझे अनुकरण करणे सुरू करतील. कारण जर कामी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच कार्गाचे अनुसरण करतात (3.23). म्हणून जर मी कर्म केले नाही, तर ही सर्व माणसे नष्ट–भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईल. सगळ्या लोकांच्या नाशाला मी कारणीभूत ठरेल” (3.24).
स्पष्टपणे, श्रीकृष्ण हे भगवंताच्या रूपात आहेत जे नंतर त्यांचे वैश्विक रूप दाखवतात. तो सर्जनशीलतेच्या स्वरूपात देखील आहे ज्यामध्ये निर्मिती, देखभाल आणि विनाश यांचा समावेश आहे. या श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने सृजनशीलतेने आपले कर्तव्य करणे थांबवल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले आहे.
जेव्हा शेतकरी गहू पेरतो तेव्हा सर्जनशीलता अंकुरांसाठी जबाबदार असते. सर्जनशीलता थांबली तर बीज निरुपयोगी होते. अंकुर फुटल्यानंतर पीक वाढले नाही तर तेही गोंधळाचे कारण आहे. ते वाढल्यानंतर, जर ते बियाणे तयार करत नसेल तर ते पिढ्या नष्ट करेल.
आपले जीवन या विश्वात निर्माण झालेल्या दृश्य आणि अदृश्य स्वयंचलिततावर अधिक अवलंबून आहे आणि हे पूर्णपणे सर्जनशीलतेने सतत केलेल्या अथक परिश्रमामुळे शक्�� झाले आहे.
0 notes
captain-ar · 29 days ago
Text
My dream about him❤️
तर कालची गोष्ट आहे मला अस स्वप्न पडलं की मी ना निरेच्या घरात असते आणि तिथं एक खूप अमीर बाप की मुलगी होती आणि ती खूप घमंडी होती म्हणजे अस ती कोणत काम करत नव्हती आणि कि काय अस..आणि मला जायचं होत कोणाला तरी भेटायला तर आई मला बंबात पाला टाकायला सांगत असते आणि माझी चीड चीड होत असते कारण मला अशा एका व्यक्तीला भेटायला जायचं असत जी मला नाही आवडत आणि ते पण एकदम dress up होऊन आणि हे मला आईनेच सांगितलेलं असत something... आणि मी भेटून येते आणि आणि आणि त्याची entry होती...मी का काय माहिती पण भांडत होती त्याच्याशी आणि तो काही तरी दाखवायला आला होता something related to political field .. आणि माझं डोकं हा��त मग कारण जी गोष्ट तो मला दाखवायला आलेला असतो ती गोष्ट मला चुकीचं वाटत असते पण ती नसते माझा गैसमज असतो ok, आणि तो नुसत माझं बोलणं ऐकत असतो..एवढं खास नाहीये पण कळत नाहीये का पण मला खूप special feel झालं आणि स्वप्नाच्या नादात मी काल बऱ्याच गोष्टी विसरत होते..आणि त्याचा outfit मला आठवतोय white shirt with folded sleeves आणि black pant हातात घड्याळ अस थोड थोड आठवतय आणि अजून एक दुसरं कालच पडलं होतहा तर माझ्या मैत्रिणी होत्या may be आणि आम्ही पकडा पकडी खेळत होतो आणि त्याने बघितलं बघितलं आणि नंतर तो माझा हात धरून पळत होता.. म्हणजे हे दोन्ही स्वप्न मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोड अलीकडे अशा परिस्थितीत होती...हयाआधी ही अशी स्वप्न पडली आहेत पण माझ्या डोक्यातच आळ नाही की हे लिहून ठेवावं नंतर विसरते मी
0 notes
vidyams13 · 1 month ago
Text
Tumblr media
#सवय कसलीही लागू शकते .. कधी वस्तूची कधी माणसाची नात्याची ...मनाचे खेळ नुसते सारे .. सवय एकाच पद्धतीने विचार करायची लागते कधी संकुचित विचारांची ... विचार बदलायला दृष्टी बदलावी लागते .. तेच किती मोठं स्थित्यंतर..
....कधी धर्माची कधी जाती ची कधी रूढी परंपरेच्या विचारसरणी ची ..बदल आयुष्यात अनिवार्य असतात पण मन कधी तयारच नसतं स्वीकारायला कारण एकच भूतकाळातली सुख पाठलाग सोडत नाही किंवा एखाद्या गोष्टी मुळे संरक्षण वाटतं म्हणून त्या गोष्टी शिवाय कसं जगावं हे सुचतं नाही .... नव्याने जगणं ..नवे विचार ..नवी वृत्ती स्वीकारणं कठीण च जात कारण जोखीम घ्यायला कुठची ही नवी गोष्ट करायला मन तयार च नसतं । त्यासाठी मनाला कठोर करावंच लागतं परिस्थिती नुसार बदलणे ...आयुष्याला प्रवाही करणं जरुरीचं वाटतं ।#vidya
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
onlinemittra · 2 years ago
Text
0 notes
survivetoread · 8 months ago
Note
नमस्कार! मी आता तीन महिन्यांपासून मराठी शिकत आहे (तुमच्या langblrने मला खूप मदत केलं आहे). मला मराठी वाचायचं practice करून नवा शब्द शिकायचा आहे, पण मला वाटतं की योग्य पुस्तकं मिळणं अवघड आहे. तुम्ही नवीन मराठी शिकणारांसाठी काही पुस्तकं suggest करू शकता का?
In the likely case my Marathi was confusing, I’m looking for book suggestions (or any literature) to practice reading Devanagari and grow my vocabulary. Thanks!
हा निरोप वाचून मला खूप खूप आनंद झाला. तीन महिन्यांत तुम्ही इतकी प्रगती केली! कौतुकाची गोष्ट झाली ती तर.
मराठी साहित्य जगाची माहिती माझ्याकडे कमीच आहे. 😓 पण मी जितकी पुस्तके वाचली आहेत (सर्व २.२५ पुस्तके 😅) , त्यांच्यातून मला रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी सर्वात सोप्या वाटल्या.
तुमच्यासाठी त्या योग्य आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, पण मी "Read With STR" प्रकल्पात त्या गोष्टी वाचल्या होत्या. येथे पाहा:
मला हा निरोप पाठवला याचे खूप खूप आभार. असले निरोप पाहून मला प्रोत्साहन मिळतं.
वाचत राहा आणि वाचत राहा!
4 notes · View notes
adhiraj09 · 1 month ago
Video
youtube
फक्त चांगला CIBIL स्कोर पुरेसा नाही, कर्ज घ्यायचे तर या 3 गोष्टी लक्षात ...
0 notes
avinashbhondwe · 2 years ago
Text
काही अनपेक्षित घडल्यास, ताणतणाव वाढल्यास छाती धडधडते. पण काही आजारातही हा त्रास होतो. अशामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी केल्यास धडधड नियंत्रित राहू शकते. @MaharashtraTimes Pune दि.२६ एप्रिल २०२३ #palpitations #heartdisease #cardiology # #avinashbhondwe #heartdiseaseawareness
2 notes · View notes
pradip-madgaonkar · 2 months ago
Text
Tumblr media
Bhimsen Joshi Birthday: Wishes From Pradip Madgaonkar
16 मिरच्या खाऊन केला गायनाचा शो, गुरुसाठी घरही सोडलं, भीमसेन जोशी यांच्या काही माहित नसलेल्या गोष्टी
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
प्रयागराज इथला महाकुंभ म्हणजे एकतेचा महान यज्ञ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महाकुंभमेळ्याच्या यशस्वी समारोपाबद्दल सामाजिक माध्यमांवरील संदेशात त्यांनी समाधान व्यक्त केलं. महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी हा केवळ एक विक्रम नाही तर भारतीय संस्कृती आणि वारशाची अनेक शतके भरभराट होत राहण्यासाठी एक मजबूत पाया रचला असल्याचं त्यांनी नमूद केलं. १४० कोटी नागरिकांची श्रद्धा या उत्सवावर केंद्रीत राहिली, समाजाच्या प्रत्येक वर्गातले आणि क्षेत्रातले लोक एकत्र आल्याचा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी १६ हजाराहून अधिक रेल्वे चालवण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज प्रयागराज रेल्वे स्थानकावर वार्ताहरांशी बोलत होते. प्रयागराजहून जवळपास साडे चार कोटी भा��िकांनी रेल्वेनं प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षापासून रेल्वे विभाग याचं नियोजन करत होता, आणि या सोहळ्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं. या आयोजनातून रेल्वे विभागाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, आम्ही त्याचं परिक्षण करुन रेल्वेच्या कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘रेल्वे का जो कोऑर्डनेशन रहा उसका भी बहोत लाभ मिला, इस सब से जो सीखने को मिला है, टीम पूरा उसका एक अनैलिसिस भी करेगी, और किस तरह से रेल्वे के जो ऑपरेशंस मॅन्युअलस हैं, उनके अंदर एक पर्मनन्ट चेंज लाने के लिये भी व्यवस्था करेंगे, इस महाकुंभ से जो लर्निंग आयी है, उस लर्निंग को हम देश के हर जगह क्राउड जहां पर भी अचानक पसेंजर का जाता है, उसको हम संभाल सकें, उसको ढंग से मनेज कर सकें.’’
कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आज “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाशिकच्या शिरवाडे वणी इथं "कवितेचे गाव" या उपक्रमाचं उद्घाटन आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. याठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे. मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ, आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘पुस्तक प्रकाशन’ उपक्रमांतर्गत विविध ५१ पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाचं ध्येय २० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. गुवाहाटी इथं ॲडव्हांटेज आसाम द्वितीय गुंतवणूक शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात १९ पूर्णांक सहा टक्के इथेनॉल मिश्रणाचा दर आधीच गाठला आहे. विकासात्मक आव्हानं असली तरी, भारतातल्या सर्व जीवाश्म इंधन उत्पादन कंपन्या २०४५ पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करतील, अशी अपेक्षा पुरी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना आता एकाच नावाने आणि एकाच संलग्नता नोंदणी क्रमांकावर वेगळ्या शाखा सुरु करता येतील. याकरता नियमांत आवश्यक बदल केले असल्याची माहिती मंडळाचे सचिव हिमांशु गुप्ता यांनी काल दिली. दोन्ही शाळांची साधनसामुग्री आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे वेगळ्या ठेवाव्या लागतील, मुख्य शाळेचं एकच संकेतस्थळ असेल आणि त्यावर शाखांसाठी जागा ठेवलेली असेल, तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेगवेगळे असले तरी त्यांचं वेतन मुख्य शाळेच्या खात्यातूनच दिलं जाईल, असं गुप्ता यांनी सांगितलं.
महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार नजिक गुजरात राज्यातल्या डेडीयापाडा मधल्या देवमोगरा गावात, आदिवासी समाजाची आराध्य दैवत असलेल्या यहामोगी मातेच्या यात्रेला सुरवात झाली. महाशिवरात्रीपासून ही यात्रा भरत असते. याठिकाणी आदिवासी बांधवांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्याचे माजी आदिवासी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सहकुटुंब देवमोगरा मातेचं दर्शन घेतलं.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणामुळे मध्य रेल्वे वर लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन मार्च पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. एक मार्च रोजी नांदेड - मुंबई आणि द��न मार्चला मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. बल्लारशा - मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आज, उद्या आणि एक मार्च रोजी, तर लिंगमपल्ली - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस एक मार्च रोजी दादर पर्यंत धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
0 notes