jamshedpur prakash parv- संत नामदेव जी का 753 वां प्रकाश दिवस , हरि हरि करत मिटे सभि भरमा,हरि को नामु ले उत्तम धरमा
जमशेदपुर: संत शिरोमणी नामदेव जी का 753वां प्रकाश पर्व बड़े ही श्रद्धा के साथ ह्यूम पाइप गुरुद्वारा में मनाया गया.अखंड पाठ के भोग के बाद गुरुद्वारा मैदान में श्री गुरु ग्रंथ साहिब को सुशोभित किया गया. साथ ही बीबी जसबीर कौर, भाई जसपाल सिंह छाबड़ा, भाई गुरदीप सिंह निक्कू ने भगत नामदेव के शबद”सभ गोविंद है सभ गोविंद है गोविंद बिन नहीं कोई”, जै राजु देहि त कवन वडाई, मैं अंधुले की टेक तेरा नाम खूंदकारा,…
View On WordPress
0 notes
( #MuktiBodh_Part48 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part49
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर (88)
‘‘रंका-बंका का प्रभु पर अटल विश्वास’’
एक दिन रंका तथा बंका दोनों पति-पत्नी गुरू जी के सत्संग में गए हुए थे जो कुछ दूरी पर किसी भक्त के घर पर चल रहा था। बेटी अवंका झोंपड़ी के बाहर एक चारपाई पर
बैठी थी। अचानक झोंपड़ी में आग लग गई। सर्व सामान जलकर राख हो गया। अवंका दौड़ी-दौड़ी सत्संग में गई। गुरू जी प्रवचन कर रहे थे। अवंका ने कहा कि माँ! झोंपड़ी में
आग लग गई। सब जलकर राख हो गया। सब श्रोताओं का ध्यान अवंका की बातों पर हो गया। माँ बंका जी ने पूछा कि क्या बचा है? अवंका ने बताया कि केवल एक खटिया बची
है जो बाहर थी। माँ बंका ने कहा कि बेटी जा, उस खाट को भी उसी आग में डाल दे और आकर सत्संग सुन ले। कुछ जलने को रहेगा ही नहीं तो सत्संग में भंग ही नहीं पड़ेगा। बेटी सत्संग हमारा धन है। यदि यह जल गया तो अपना सर्वनाश हो जाएगा। लड़की वापिस गई और उस चारपाई को उठाया और उसी झोंपड़ी की आग में डालकर आ गई और सत्संग में बैठ गई। सत्संग के पश्चात् अपने ठिकाने पर गए। वहाँ एक वृक्ष था। उसके नीचे वह सामान जो जलने का नहीं था जैसे बर्तन, घड़ा आदि-आदि पड़े थे। उस वृक्ष के नीचे बैठकर भजन करने लगे। उनको पता नहीं चला कि कब सो गये? सुबह जागे तो उस स्थान पर नई झोंपड़ी लगी थी। सर्व सामान रखा था। आकाशवाणी हुई कि भक्तो! आप परीक्षा में सफल हुए। यह भेंट मेरी ओर से है, इसे स्वीकार करो। तीनों सदस्य उठकर पहले आश्रम में गए और झोंपड़ी जलने तथा पुनः बनने की घटना बताई तथा कहा कि हे प्रभु! हम तो नामदेव की तरह ही आपको कष्ट दे रहे हैं। हम उसको नसीहत देते थे। आज वही मूर्खता हमने कर दी। सतगुरू जी ने कहा, हे भक्त परिवार! नामदेव उस समय मर्यादा में रहकर भक्ति नहीं कर रहा था। फिर भी उसकी पूर्व जन्म की भक्ति के प्रतिफल में उसके लिए अनहोनी करनी पड़ती थी जो मुझे कष्ट होता था। आप मर्यादा में रहकर भक्ति कर रहे हो। इसलिए आपकी आस्था परमात्मा में बनाए रखने के लिए अनहोनी की है। आग भी मैंने लगाई थी, आपका दृढ़ निश्चय देखकर झोंपड़ी भी मैंने बनाई है। आप उसे स्वीकार करें। परमात्मा की महिमा भक्त समाज में बनाए रखने के लिए ये परिचय (चमत्कार देकर परमात्मा की पहचान) देना अनिवार्य है।
आपकी झोंपड़ी जीर्ण-शीर्ण थी। आप भक्ति में भंग होने के भय से नई बनाने में समय व्यर्थ करना नहीं चाहते थे। मैं आपके लिए पक्का मकान भी बना सकता हूँ। स्वर्ण का भी बना सकता हूँ क्योंकि आप प्रत्येक परीक्षा में सफल रहे हो।
उस दिन रास्ते में धन मैंने ही डाला था। नामदेव मेरे साथ था। आप उस कुटी में रहें और परमात्मा की भक्ति करें। रंका-बंका ने उस मर्यादा का पालन किया :-
कबीर, गुरू गोविंद दोनों खड़े, किसके लागूं पाय। बलिहारी गुरू आपणा, गोविन्द दियो बताय।।
आकाशवाणी को परमात्मा की आज्ञा माना, परंतु गुरू जी के पास आकर गुरू जी की क्या आज्ञा है? यह गुरू पर बलिहारी होना है।
गोविन्द (प्रभु) की आज्ञा स्वीकार्य नहीं हुई। गुरू की आज्ञा का पालन करके यहाँ भी परीक्षा में खरे उतरे। उस गाँव के व्यक्तियों ने भक्त रंका की कुटिया जलती तथा जलकर राख हुई देखी थी। सुबह नई और बड़ी जिसमें दो
कक्ष थे, बनी देखी तो पूरा गाँव देखने आया। आसपास के क्षेत्र के स्त्री-पुरूष भी देखने आए। रंका-बंका की महिमा हुई तथा उनके गुरू जी की शरण में बहुत सारे गाँव तथा आसपास के व्यक्ति आए और अपना कल्याण करवाया।
क्रमशः__________________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। साधना चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
Govind Namdev Birthday: Wishes from Bandya Mama
गोविंद नामदेव की जिद ने बदली जिंदगी, अपनी पसंद से विलन बनने वाले एक्टर की बेमिसाल कहानी.
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
जगभरात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज आरोग्य यंत्रणेची सराव चाचणी
देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक-पहिल्या वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन;देशभरात वीर बाल दिवस साजरा
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबाद इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेला प्रथम पारितोषिक
आणि
कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक
सविस्तर बातम्या
जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, यासाठी आज देशभरात सराव चाचणी करण्यात येणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये हा सराव करावा, अशी सूचना ��ेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. या सरावामध्ये संबंधित अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उपलब्धता, खाटांची क्षमता, डॉक्टर्स, परिचारक आणि निम-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ, अद्ययावत आणि मूलभूत जीवनावश्यक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, चाचणी क्षमता आणि वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता यांची तयारी पाहिली जाणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करुन हा सराव करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत पहिल्या वीर बाल दिवस सोहळ्यात ते बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, २६ डिसेंबर हा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले...
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो किससे से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले...
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे वीर बालक दिवसानिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आलं. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी शीख समाजाचे बलिदान या विषयावर मार्गदर्शन केलं.
साहिबजादे यांच्या धैर्य, साहस, बलिदानाचं स्मरण करत नांदेड शहरातून काल शोभायात्रा काढण्यात आली. साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण करुन देणाऱ्या देखाव्यासह, अनेक देखावे तसंच संत नामदेवांची वेशभुषा केलेले विद्यार्थी यावेळी लक्ष वेधून घेत होते. शहरातील सुमारे ६५ शाळांच्या पाच हजारावर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शालेय स्तरावर निबंध स्पर्धा तसंच वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली.
औरंगाबाद शहरात चार ठिकाणी भव्य एलईडी वॉलवर हिस्ट्री ऑफ चार साहिबजादे हा लघुपट दाखवण्यात आला. सिंधी कॉलनी इथल्या गुरुद्वाऱ्यात कीर्तनाच्या माध्यमातून ही शौर्य गाथा सांगण्यात आली.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनात गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटकव्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले...
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कन्नड सरकार कर्नाटक सरकार,तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी केली. ते म्हणाले...
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहोत. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीत असल्यामुळे काल हा ठराव मांडता आला नाही, आज हा प्रस्ताव मांडणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांचावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचंय ते सगळं करू मुळात हे खरंय की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं आज तो आणण्याचा निर्णय होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार कडनं निमंत्रण आलं. त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्या मुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ तसुभरही तसुभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो
अधिवेशनात काल कामकाज सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं.
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही काल विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात नियम २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्यात आलं आहे, मात्र अजूनही या निर्णयावर अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणी येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. सिंधुदूर्ग विमानतळाच्या अनुषंगानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
****
राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
****
ग्रामविकास विभागातली १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरू केल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधान परिषदेत केली. गेल्या पाच वर्षात या तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहेत. आमदार सतीश चव्हाण यांनी या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
महाराष्ट्रीय कलोपासक तर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेनं प्रथम पारितोषिक मिळवलं. अभिनय नैपुण्य स्त्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कारही याच एकांकिकेला मिळाले. काल पुण्यात हे पारितोषित वितरण करण्यात आलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. या तिघांनाही सीबीआय न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अर्पित जैन आणि अनिल विश्वकर्मा अशी या आरोपींची नावं असून, त्यांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली. या दोघांनी मूर्तीचे तुकडे मध्यप्रदेशात भोपाळ इथं एका सराफाला विकल्याचं तपासात समोर आलं. त्यांच्याकडून मूर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजू नवघरे यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १३ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनलला ४ जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्री.राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथं दोन दिवस सुरु असलेल्या संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
****
लातूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव हा रखडलेला रस्ता तयार करावा, या मागणीसाठी काल १३ गावांतील नागरिकांनी टाळ, मृदंग आणि हलगीच्या निनादात रास्तारोको आंदोलन केलं. यासंदर्भात येत्या शुक्रवारी बैठक घेण्याचं आश्वासन तहसीलदारा��नी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं .
****
बालविवाह मुक्त परभणी, ही मोहीम जिल्ह्यात सामाजिक चळवळ म्हणून राबवण्यात येणार असून, यामध्ये सर्वांनी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. काल यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या जनजागृतीसाठी ग्राम पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, या समितीच्या नोंदीनुसार तालुका पातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर समिती स्थापन करणार असल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितलं.
****
फिर्यादीसोबत तडजोड करून देण्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपये लाच मागणारा पोलिस नाईक आणि पोलिस पाटील या दोघांना काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. विजय पवार आणि गुलाब चव्हाण अशी या दोघांची नावं आहेत.
****
हिंगोली नगर परिषदेनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेतलेल्या भित्तीचित्र स्पर्धेत कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातले कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांचा प्रथम क्रमांक आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते त्यांना सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
0 notes
Govind Namdev: एक अफवाह और 'उधार की जिंदगी' जीने लगे गोविंद नामदेव, शोला और शबनम के बाद भारी पड़ी थी ये ��लती
Govind Namdev: एक अफवाह और ‘उधार की जिंदगी’ जीने लगे गोविंद नामदेव, शोला और शबनम के बाद भारी पड़ी थी ये गलती
गोविंद नामदेव ने नब्बे के दशक में फिल्मों की दुनिया में कदम रखा था। ‘सौदागर’ से लेकर ‘अंखे’, ‘सरफरोश’, ‘बैंडिट क्वीन’, ‘सत्या’, ‘वांटेड’ और हाल ही में रिलीज हुई ‘भूल भुलैया 2’ तक उन्होंने कई फिल्मों में काम किया है। गोविंद नामदेव को अपने करियर की शुरुआत में फिल्म ‘शोला और शबनम’ से काफी लोकप्रियता मिली थी। डेविड धवन की इस फिल्म में, उन्होंने एक भ्रष्ट पुलिस वाले की भूमिका निभाई और एक खलनायक के रूप…
View On WordPress
0 notes
“राम की जन्मभूमि” सनोज मिश्रा द्वारा निर्देशित एक हिन्दी भाषा की भारतीय ड्रामा फिल्म है। फिल्म का निर्माण और लेखन वसीम रिज़वी ने किया है। फिल्म राम मंदिर के विवादित मुद्दे से संबधित है।
0 notes
शारीरिक रूप से विकलांग क्रिकेट टीम के क्रिकेटरों के जीवन पर फिल्म जज़्बा - योर वीकनेस इस योर स्ट्रेंथ
शारीरिक रूप से विकलांग क्रिकेट टीम के क्रिकेटरों के जीवन पर फिल्म जज़्बा – योर वीकनेस इस योर स्ट्रेंथ
शारीरिक रूप से विकलांग क्रिकेट टीम के क्रिकेटरों के जीवन की सच्चाई को दर्शाती हिंदी फीचर फिल्म
जज़्बा – योर वीकनेस इस योर स्ट्रेंथ की शूटिंग ५ मई से बड़ोदरा में
ओरिएंट ट्रेडलिंक लिमिटेड के बैनर तले शुरू ��ो रही हिंदी फीचर फिल्म जज़्बा – योर वीकनेस इस योर स्ट्रेंथ की शूटिंग ५ मई २०१९ से बड़ोदरा (गुजरात) में शुरू हो रही है. जिसके निर्माता आशिम खेत्रपालऔर गौरव जैन हैं और इसका निर्देशन विकास कपूर व सुनील…
View On WordPress
0 notes
[Shree Siddhivinayak Temple] भगवान गणेश को समर्पित सिद्धिविनायक मंदिर सपनों की नगरी मुंबई के प्रभादेवी में स्थित
परिचय
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर एक हिंदू मंदिर है जो भगवान श्री गणेश को समर्पित है। श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र में स्थित है। इस मंदिर को 19 नवंबर 1801 में लक्ष्मण विठु और देउबाई पाटिल ( Mrs.Deubai Patil ) द्वारा बनाया गया था। सिद्धिविनायक मंदिर मुंबई में सबसे अमीर मंदिरों में से एक है और अक्सर यहाँ प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता और राजनेता दर्शन के लिए आते है ।
आज मुम्बई का सिद्धिविनायक मंदिर (siddhivinayak temple) के शीर्ष पर एक स्वर्ण गुंबद के साथ एक अनूठा छह मंजिला निर्माण है। श्री सिद्धिविनायक की काली मूर्ति में एक असामान्य विशेषता है, सूंड दाईं ओर मुड़ता है जो अक्सर गणेश मूर्तियों पर नहीं मिलता है।
मुंबई के सबसे व्यस्त मंदिरों में से एक होने के कारण, लोग अक्सर सिद्धिविनायक लाइव दर्शन के लिए कतार लगाते हैं।
मंदिर को दो द्वार हैं, जिनसे भक्त मंदिर परिसर में प्रवेश कर सकते हैं। सिद्धि गेट आपको मुफ्त दर्शन की अनुमति देता है जबकि रिद्धि गेट आपको एक सामान्य दर्शन की अनुमति देता है और सामान्य दिन दर्शन में लगभग 30-45 मिनट और मंगलवार को लगभग 1.5 -2 घंटे लगते हैं। सिद्धिविनायक मंदिर में वरिष्ठ नागरिकों के लिए विशेष दर्शन की व्यवस्था करता है । यहां तक कि आप सिद्धिविनायक जी के ऑन लाइन लाइव दर्शन भी कर सकते हैं।
8 famous temples of Ganesha
इतिहास [siddhivinayak temple history]
यह मंदिर प्रभादेवी में काकासाहेब गाडगिल मार्ग और एसकेबोले मार्ग के कोने पर है, यह एक पेशेवर ठेकेदार, स्वर्गीय श्री लक्ष्मण विठू पाटिल द्वारा स्वर्गीय श्रीमती देउबाई पाटिल ( Mrs.Deubai Patil ) के वित्तीय समर्थन और निर्देशों के अनुसार बनाया गया था। , जो माटुंगा से आग्री समाज की एक अमीर महिला थी। हालाँकि वह काफी अमीर थी, पर उनका कोई बच्चा नहीं था।
मंदिर के निर्माण का विचार प्रार्थना के समय स्वर्गीय देउबाई ( Mrs.Deubai Patil )को आया था, उन्होंने विनम्रतापूर्वक भगवान गणेश से अनुरोध किया और कहा, “हालाँकि मुझे कोई बच्चा नहीं हो सकता है, पर अन्य महिलाओं को जो निःसंतान हैं, मंदिर जाने पर और प्रार्थना करने पर संतान का सुख प्राप्त करें । मंदिर के सफल बाद के इतिहास को देखते हुए, ऐसा प्रतीत होता है कि भगवान गणेश ने इस विनम्र अनुरोध और स्वर्गीय देउबाई पाटिल ( Mrs.Deubai Patil ) के पवित्र विचारों और कार्यों के लिए सिर हिलाया। इसलिए, यह सिद्धिविनायक इसके लिए प्रसिद्ध है और मराठी में “नवसाचा गणपति” या “नवसाल पावनरा गणपति” के रूप में जाना जाता है।
श्री सिद्धिविनायक मंदिर – न्यू जर्सी
श्री सिद्धिविनायक (shri siddhivinayak) की मूर्ति को एक काले पत्थर से उकेर कर बनाया था और उनकी दाईं ओर सूंड के साथ 2’6 ”(750 मिमी) ऊँचा और 2’ (600 मिमी) चौड़ी बनाई है।
यह भगवान गणेश की असामान्य उपस्थिति है। और उनके ऊपरी दाएं एक कमल और बाएं हाथ एक कुल्हाड़ी हैं, जबकि निचले दाएं एक माला (जपमाला) और बाएं हाथ “मोदक” से भरे हुए हैं। एक सांप बाएं कंधे पर दाईं ओर से पेट पर दिखाई देता है। देवता के माथे पर एक आंख है जैसा कि यह पवित्र धागा है,
भगवान गणेश की मूर्ति के दोनों किनारों पर, एक-एक मूर्ति राखी है जो की रिद्धि और सिद्धि देवी की है, जो पीछे से गणेश की मूर्ति से बाहर झांकते हुए दिखाई देते हैं। भगवान गणेश के साथ इन दो देवताओं के कारण, इस मंदिर को सिद्धिविनायक गणपति मंदिर के रूप में जाना जाता है। ये देवी पवित्रता, सफलता, धन और समृद्धि का प्रतीक हैं।
लगभग 125 साल पहले, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ के महान शिष्य, स्वर्गीय रामकृष्ण जम्भेकर महाराज, जो भगवान गणेश और गायत्री मंत्र के भी भक्त थे, जो सिद्धि का आशीर्वाद था। एक दिन स्वामी समर्थ ने श्री जम्भेकर से दिव्य मूर्तियाँ लाने को कहा। मूर्तियों में से, दो मूर्तियों को छोड़कर, स्वामी समर्थ ने एक अन्य शिष्य श्री चोलप्पा के घर के सामने के आंगन में दफनाने के लिए कहा, जहाँ स्वामी समर्थ अस्थायी रूप से निवास करते थे। श्री जम्भेकर को भगवान गणेश के सामने दो मूर्तियों को अमानवीय करने के लिए भी कहा गया था कि वे आमतौर पर पूजा करते थे। स्वामी समर्थ के साथ अपनी उपस्थिति के दौरान, श्री जम्भेकर ने भविष्यवाणी की कि 21 साल बाद एक मंदिर का पेड़ इस स्थान पर बढ़ेगा, वहासे स्वयंभू गणेश पवित्र स्थान पर दिखाई देंगे। उसके बाद से लोगों की भक्ति आगे बढ़ती जाएगी।
कुछ वर्षों के बाद, मुंबई के दादर में समुद्र तट के पास जम्भेकर महाराज, जिन्होंने स्वर्गीय पुजारी गोविंद चिंतामण फतक से कहा कि वे श्री सिद्धिविनायक मंदिर की नियमित धार्मिक पूजा आदि करें। पुजारी फाटक के पूर्ववर्ती स्वर्गीय नामदेव केलकर मंदिर में पुजारी-लकड़ी का काम करते थे।
उपलब्ध जानकारी और रिकॉर्ड से, मंदिर परिसर की भूमि लगभग 2550 वर्गमीटर थी। मंदिर के पूर्वी और दक्षिणी ओर एक झील थी, जो लगभग अनुमानित 30 x 40 वर्गमीटर थी । इस झील का निर्माण नारदुल्ला द्वारा 19 वीं शताब्दी में किया गया था, ताकि क्षेत्र में आने वाले पानी की कमी को दूर किया जा सके। झील, बाद में, भरा हुआ था, और अब यह खेल का मैदान है और काकासाहेब गाडगिल मार्ग का एक हिस्सा है।
Ashtavinayak
सिद्धिविनायक मंदिर (siddhivinayak mandir)आरती
श्री सिद्धिविनायक (shree siddhivinayak) की आरती दिन, मौसम और त्योहार के अनुसार अलग अलग समय की जाती है
सोमवार और बुधवार (siddhivinayak temple timings)
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – प्रातः ५:३० से ६:०० बजे
श्री दर्शन – सुबह ६:०० बजे से दोपहर १२:१५ बजे तक
नैवेद्य – दोपहर 12:15 बजे से 12:30 बजे तक
श्री दर्शन – दोपहर 12:30 बजे से शाम 7:20 बजे तक
आरती या शाम की प्रार्थना – शाम 7:30 बजे से रात 8:00 बजे तक
श्री दर्शन – रात्रि ८:०० बजे से ९: ५० बजे तक
मंदिर बंद होने से पहले अंतिम आरती – सुबह 9:50 बजे
मंगलवार
श्री दर्शन – 3:15 AM से 4:45 AM
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – सुबह 5:00 बजे से शाम 5:30 बजे तक
श्री दर्शन – सुबह ५:३० से १२:१५ बजे
नैवेद्य – दोपहर 12:15 बजे से 12:30 बजे तक
श्री दर्शन – दोपहर 12:30 बजे से 8:45 बजे तक
आरती या रात की प्रार्थना – ९: ३० बजे। से रात 10:00 बजे तक
मंदिर बंद होने से पहले शेजार्ती या अंतिम आरती – 12:30 पूर्वाह्न
विनायकी चतुर्थी
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – सुबह 5:30 बजे से शाम 6 बजे तक
श्री दर्शन – सुबह ६:०० बजे से शाम 6:३० बजे तक
अभिषेक, नैवेद्य और पूजा आरती – सुबह 7:30 बजे से दोपहर एक बजे तक (इस दौरान मंदिर के अंदर भक्तों को जाने की अनुमति नहीं है)
श्री दर्शन – दोपहर १:०० से 1:२० तक
आरती या शाम की प्रार्थना – शाम PM:३० बजे से Pr:०० बजे तक
श्री दर्शन – रात्रि PM:०० बजे से ९: ५० बजे तक
मंदिर बंद होने से पहले शेजार्ती या अंतिम आरती – रात 9:50 बजे
संकष्टी चतुर्थी
श्री दर्शन प्रातःकालीन दर्शन – प्रातः ४:३० से ४:४५ तक
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – सुबह 5:00 से शाम 5:30 तक
श्री दर्शन या प्रातःकालीन दर्शन – सुबह 5:30 बजे से रात में चन्द्रोदय से 90 मिनट पहले
पूजा, अभिषेक, नैवेद्य – चंद्रोदय से 90 मिनट पहले (इस दौरान मंदिर में भक्तों को अनुमति नहीं है)
रात में आरती या प्रार्थना – चंद्रोदय के बाद (अभिषेक के बाद पूजा)
श्री दर्शन – कतार के बाद आरती तक
मंदिर के बंद होने से पहले शेजार्ती या अंतिम आरती – चंद्रोदय के 90 मिनट
माघी श्री गणेश जयंती
श्री दर्शन या प्रातःकालीन दर्शन – प्रातः ४:०० से अपराह्न ४:४५ तक
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – सुबह 5:00 से शाम 5:30 तक
श्री दर्शन या प्रातःकालीन दर्शन – प्रातः ५:३० से प्रातः १०:४५ तक
पूजा, अभिषेक, नैवेद्य और आरती – सुबह 10:45 बजे से दोपहर 1:30 बजे तक
श्री दर्शन – दोपहर १:३० से 1:२० तक
आरती या प्रार्थना – शाम 7:30 बजे से रात 8:00 बजे तक
श्री दर्शन : रात 8:00 बजे से शेजारती तक
मंदिर बंद होने से पहले दिन की शेजार्ती या अंतिम आरती – रथ-शोभा यात्रा के बाद
भाद्रपद श्री गणेश चतुर्थी
श्री दर्शन या प्रातःकालीन दर्शन – प्रातः ४:०० से अपराह्न ४:४५ तक
काकड़ आरती या सुबह की प्रार्थना – सुबह 5:00 से शाम 5:30 तक
श्री दर्शन या प्रातःकालीन दर्शन – प्रातः ५:३० से प्रातः १०:४५ तक
पूजा, अभिषेक, नैवेद्य और आरती – सुबह 10:45 बजे से दोपहर 1:30 बजे तक
श्री दर्शन – दोपहर १:३० से 1:२० तक।
शाम को आरती या प्रार्थना – शाम 7:30 बजे से रात 8:00 बजे तक
श्री दर्शन या रात्रि दर्शन – रात्रि to:०�� बजे से १०:०० बजे तक
मंदिर बंद होने से पहले दिन की शेजार्ती या अंतिम आरती – रात 10:00 बजे
मुंबई के लोग सिद्धिविनायक मंदिर में जाने का आनंद क्यों लेते हैं?
श्री सिद्धि विनायक, इस मंदिर के देवता विनायक [गणेश] (siddhivinayak ganesh) भक्तों के बीच एक आम धारणा के अनुसार अपनी इच्छाओं को प्रदान करने के लिए माना जाता है। वास्तव में “सिद्धि” का अर्थ है प्राप्ति। यह इस तथ्य के साथ कि श्री गणेश जी सबसे अधिक प्रिय देवताओं में से एक हैं, जो हमारे लोगों के उत्साह को बढ़ाते हैं और उन्हें मुंबई के इस प्रसिद्ध मंदिर में जाने के लिए प्रेरित करते हैं।
The post [Shree Siddhivinayak Temple] भगवान गणेश को समर्पित सिद्धिविनायक मंदिर सपनों की नगरी मुंबई के प्रभादेवी में स्थित appeared first on घुमतेगणेश.कॉम.
from WordPress https://ift.tt/2Oi8dPr
via IFTTT
1 note
·
View note
EXCLUSIVE: डेब्यू फिल्म 'शोला और शबनम' के बाद भी गोविंद नामदेव ने लिया सबसे बड़ा फैसला
EXCLUSIVE: डेब्यू फिल्म ‘शोला और शबनम’ के बाद भी गोविंद नामदेव ने लिया सबसे बड़ा फैसला
गोविंद नामदेव के साथ विशेष साक्षात्कार: बॉलीवुड के दिग्गज अभिनेता गोविंद नामदेव (गोविंद नामदेव) अपनी दमदार एक्टिंग के दम पर पिछले 30 साल से फिल्म में सक्रिय हैं। जलवायु 71 वर्ष की आयु में भी स्थापित होती है। बता दें, इस साल भी वह कई फिल्मों में नजर आ रहे हैं। गोविंद नामदेव इस साल ‘ओह माई गॉड 2’ और ‘भूल भुलैया 2’ में भी नजर आएंगे। फिल्म इन दिस ईयर में भी उनके कई प्रोजेक्ट हैं, जिन पर आप काम कर रहे…
View On WordPress
0 notes
EXCLUSIVE: "राधे में मेरा किरदार मेरे द्वारा निभाए गए चरित्र की तर्ज पर है" - गोविंद नामदेव: बॉलीवुड मीडिया
EXCLUSIVE: “राधे में मेरा किरदार मेरे द्वारा निभाए गए चरित्र की तर्ज पर है” – गोविंद नामदेव: बॉलीवुड मीडिया
अभिनेता गोविंद नामदेव जिन्हें फिल्मों के लिए जाना जाता है सरफ़रोश, बैंडिट क्वीन, फ़िर भी दिल है हिंदुस्तानी, वांटेड दूसरों के बीच 120 से अधिक फिल्मों में चित्रित किया गया है। अभिनेता को अगली बार सलमान खान अभिनीत फिल्म में देखा जाएगा राधे: योर मोस्ट वांटेड भाई, एक विशेष उपस्थिति में यद्यपि। के साथ एक विशेष बातचीत में बॉलीवुड हंगामा, गोविंद नामदेव ने सलमान खान के साथ काम करने और उनकी भूमिका के बारे…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक; पहिल्या वीर बाल दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विधीमंडळात विरोधक आक्रमक; राज्य सरकार उद्या ठराव मांडणार.
व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक.
आणि
कचनेर इथून पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद.
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या ४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो अतीत से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कायर्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले –
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
दरम्यान, मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकारकडून ठराव मांडण्यात आला नाही. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले –
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक सरकार, तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी करत, सरकारने ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले –
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
महाराष्ट्राची एक इंचही जमीन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं. अधिवेशनात आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं.
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांच��� राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मधे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देताना अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी सीबीआय ही चौकशी करत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपी मध्य प्रदेशातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून मुर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत आज ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. १९८२ पासून विद्यार्थ्यांना ४० रुपये विद्यावेतन मिळत असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात हंगरगा आणि दापका या दोन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं, या विरोधात आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचं निलंबन केल्यासंदर्भात सदस्य राजेश पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महाजन उत्तर देत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील उत्तर देत होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका टेकडीची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती -एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली. मंदा खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर केला होता. सर्व प्रकारचे नियम उल्लंघन करून याबाबतच्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आणि सुमारे चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
0 notes
Govind Namdev Birthday: गोविंद नामदेव की जिद ने बदली जिंदगी, अपनी पसंद से विलन बनने वाले एक्टर की बेमिसाल कहानी - govind namdev biography in hindi age wife family films lesser known facts about shola shabnam actor
Govind Namdev Birthday: गोविंद नामदेव की जिद ने बदली जिंदगी, अपनी पसंद से विलन बनने वाले एक्टर की बेमिसाल कहानी – govind namdev biography in hindi age wife family films lesser known facts about shola shabnam actor
‘ठाकुर वक्त के शीश से नहीं चलते, वक्त ठाकुर के शिव से चलते हैं…’ फिल्म ‘विरासत’ का यह डायलॉग गोविंद नामदेव की याद दिलाता है। बॉलीवुड में एक ऐसा अभिनेता, जिसकी एक्टिंग स्किल और आवाज भी शानदार है। वह ज्यादातर फिल्मों में एक इंस्पेक्टर और एक खलनायक के रूप में दिखाई दिए। हैरानी की बात यह है कि उन्होंने जानबूझकर नकारात्मक भूमिकाएं निभाईं। उन्होंने डेविड धवन की शोला और शबनम (1992) से सिनेमा की ग्लैमर…
View On WordPress
0 notes
जेमप्लेक्स का द रेड लैंड की मार्च से शूटिंग शुरू होगी
जेमप्लेक्स का द रेड लैंड की मार्च से शूटिंग शुरू होगी
कई कहानियां भारत के दिल से आती हैं और उत्तर प्रदेश में ऐसी कई रोमांचक कहानियां हैं. उन सभी के लिए जिन्होंने सेक्रेड गेम्स, मिर्जापुर या अन्य हालिया प्रदर्शित अपराध वेब सीरीज को बिंज व्यू किया है, उनके लिए आने वाली गर्मियों में जेमप्लेक्स ओटीटी लेकर आ रहा है, एक एक्शन से भरपूर क्राइम ड्रामा द रेड लैंड. जेमप्लेक्स ओटीटी जल्द ही लॉन्च होने वाला एक प्रीमियर मनोरंजन चैनलहैं जो कि वेब, एप और कही सारे…
View On WordPress
0 notes
कस्बे के चारभुजा मित्र मंडल के समस्त सदस्यों द्वारा हर वर्ष की भांति इस वर्ष भी विजया दशमी पर सांवरमल खटीक रायपुर 6अक्टूबर l कस्बे के चारभुजा मित्र मंडल के समस्त सदस्यों द्वारा हर वर्ष की भांति इस वर्ष भी विजया दशमी पर गंगापुर मार्ग स्थित राजकीय महाराणा उच्च माध्यमिक विद्यालय के खेल मैदान में रात्रि 9.00 बजे 41फीट रावण का दहन किया जाएगा। रावण के पुतले के निर्माण में लगे पेंटर हेमंत नामदेव ने बताया कि चारभुजा मित्र मंडल के सहयोग से पिछले 7वर्षों से रावण का निर्माण किया जाकर प्रतिवर्ष विजया दशमी को दहन किया जाता है। मंडल के हितेष त्रिवेदी, बंटी,कुलदीप, गोविंद सेन,अंशुल त्रिवेदी, राहुल व पवन प्रजापत,आदित्य व श्रीकांत त्रिवेदी,संजय सोनी आदि कार्यकर्ता सुबह से देर रात तक रावण के पुतला निर्माण में लगे हुए हैं।
0 notes
SC ने फिल्म 'राम की जन्मभूमि' के रिलीज़ पर रोक लगाने से किया इंकार
टीम चैतन्य भारत
पिछले काफी समय से विवादों के घेरे में चल रही फिल्म 'राम की जन्मभूमि' दो दिन बाद रिलीज होने वाली है। इस फिल्म का निर्देशन सनोज मिश्रा द्वारा किया गया है। जानकारी के मुताबिक, इस फिल्म की रिलीज पर रोक लगाने के लिए दिल्ली हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की थी जिसके बाद गुरुवार को सुप्रीम कोर्ट में इस दायर याचिका पर सुनवाई की गई। सूत्रों के मुताबिक, 'राम की जन्मभूमि' फिल्म पर सुप्रीम कोर्ट ने रोक नहीं लगाईं है।
शुक्रवार को ही रिलीज़ होगी फिल्म
मीडिया रिपोर्ट्स के अनुसार, सुप्रीम कोर्ट ने इस मामले पर जल्द ही सुनवाई करने से भी इंकार कर दिया है। कोर्ट में सुनवाई के दौरान वकील लिली थॉमस ने इस फिल्म के रिलीज होने पर रोक लगाने की मांग की थी। वकील लिली थॉमस ने सुप्रीम कोर्ट से कहा था कि, 'अभी इस राम जन्मभूमि को लेकर मध्यस्थता चल रही है अगर फिल्म रिलीज होती है तो इस पर असर पड़ेगा।' लिली थॉमस की बातों का जवाब देते हुए सुप्रीम कोर्ट ने कहा कि, 'अगर मामले को मध्यस्थता के जरिये हल होना होगा तो हो जाएगा। फिल्म का इससे कुछ लेना देना नही है।'
मनोज जोशी-गोविंद नामदेव आएंगे नजर
इतना ही नहीं कोर्ट ने आगे यह भी कहा कि, 'अयोध्या राम जन्मभूमि-बाबरी मस्जिद विवाद अगर मध्यस्थता से हल होना होगा तो हो जाएगा।' जानकारी के लिए बता दें फिल्म 'राम की जन्मभूमि' के प्रोड्यूसर और लेखक शिया वक्फ बोर्ड के चेयरमैन वसीम रिजवी है। साथ ही इस फिल्म के एसोसिएट डायरेक्टर विकास कुमार सिंह हैं। 'राम की जन्मभूमि' में मुख्य किरदार में अभिनेता मनोज जोशी और गोविंद नामदेव नजर आएंगे। यह फिल्म 29 मार्च को रिलीज़ होगी।
Read the full article
0 notes
'मैं मुलायम सिंह यादव' का ट्रेलर रिलीज़, जानिए कब हो रही है रिलीज 'नेताजी' की बायोपिक
‘मैं मुलायम सिंह यादव’ का ट्रेलर रिलीज़, जानिए कब हो रही है रिलीज ‘नेताजी’ की बायोपिक
लखनऊ। समाजवादी पार्टी के संरक्षक मुलायम सिंह यादव जी की बयोपिक ‘मैं मुलायम सिंह यादव’ का ट्रेलर रिलीज कर दिया गया है। जल्द ही इस फिल्म का पोस्टर भी रिलीज किया गया था। यह फिल्म 2 अक्टूबर को रिलीज की जाएगी। इस फिल्म में मिमोह चक्रवर्ती, अमित सेठी, मुकेश तिवारी, गोविंद नामदेव, जरीना वहाब और सुप्रिया कार्णिक नजर आने वाले हैं । फिल्म का निर्देशन सुवेंदु राज घोष द्वारा किया गया है। यह फिल्म मुलायम सिंह…
View On WordPress
0 notes