#कोविंद
Explore tagged Tumblr posts
Text
सहज-सरल स्वभाव के धनी, सादगी की प्रतिमूर्ति, देश के सर्वांगीण विकास में उत्कृष्ट योगदान देने वाले, भारत के निवर्तमान राष्ट्रपति आदरणीय श्री रामनाथ कोविंद जी, आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें और हम सबका मार्गदर्शन करते रहें ।
#KiranAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
2 notes
·
View notes
Text
सहज-सरल स्वभाव के धनी, सादगी की प्रतिमूर्ति, देश के सर्वांगीण विकास में उत्कृष्ट योगदान देने वाले, भारत के निवर्तमान राष्ट्रपति आदरणीय श्री रामनाथ कोविंद जी, आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
प्रभु श्री राम जी से प्रार्थना है कि आप सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें और हम सबका मार्गदर्शन करते रहें ।
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust.
www.helputrust.org
2 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्राद��शिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या, केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते आज होणार आहे
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे. याच अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राह���ार आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्यांना उपलब्ध करुन दिले जातील. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामुळे निवडणुक प्रकियेची अखंडता धोक्यात येत असून, तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करु शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरू झालं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली. मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देय निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संगितलं आहे. काल नागपुरात कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला डॉ. उईके यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला साप्ताहिक भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचंही उईके यांनी यावेळी सांगितलं.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहिल्यानगर शहर आणि ��िल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरील घाट रस्ता काल २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार आहे. देवस्थान न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. मात्र नाताळ आणि नववर्षानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 notes
Text
2034 तक वन नेशन वन इलेक्शन होना असम्भव, जानें समिति ने अपनी रिपोर्ट में क्या कहा
Delhi News: देशभर में विधानसभा और लोकसभा के चुनाव एक साथ करवाने की ओर मोदी सरकार तेजी से कदम बढ़ा रही है। कैबिनेट से मंजूरी के बाद विधेयक को संसद के शीत सत्र के दौरान ही लोकसभ��� में पेश कर दिया जाएगा। बता दें कि एक राष्ट्र एक चुनाव को लेकर मोदी सरकार ने पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद की अध्यक्षता में समिति बनाई थी। 14 मार्च को समिति ने अपनी रीपोर्ट सौंप दी थी। एकसाथ चुनाव कराने के लिए प्रस्तावित…
0 notes
Text
वन नेशन वन इलेक्शन: बदलेगा भारत का चुनावी चेहरा
नई दिल्ली, 12 दिसंबर 2024। कैबिनेट में 12 दिसंबर 2024 को वन नेशन वन इलेक्शन विधेयक को मंजूर किये जाने के बाद बहस अब और तेज़ हो गई है। 18 सितंबर 2024 को केंद्रीय कैबिनेट ने राम नाथ कोविंद समिति की रिपोर्ट को मंजूरी देकर इसे नई दिशा दी थी। वन नेशन वन इलेक्शन का विचार भारतीय राजनीति और प्रशासन में बड़ा बदलाव ला सकता है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस मुद्दे को पहली बार 2019 में स्वतंत्रता दिवस के…
0 notes
Text
One Nation One Election : मोदी कैबिनेट ने एक देश एक चुनाव बिल को दी मंजूरी
नई दिल्ली। One Nation One Election देश में लोकसभा और विधानसभा चुनावों को एक साथ करवाने का रास्ता अब साफ हो गया है। मोदी कैबिनेट ने ‘एक राष्ट्र एक चुनाव’ बिल को आज मंजूरी दे दी है। सरकार इस बिल को अगले हफ्ते संसद में पेश कर सकती है। इससे पहले कैबिनेट ने राम नाथ कोविंद समिति द्वारा इस पर बनाई गई रिपोर्ट को मंजूरी दी थी। Congress Leader Rahul Gandhi : हाथरस में दुष्कर्म पीड़िता के परिवार से मिले…
0 notes
Text
डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय को नैक ने दिया ए प्लस ग्रेड, यूनिवर्सिटी कैंपस में मनाया जश्न
डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय को राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद (नैक) ने पांच साल के लिए ए प्लस ग्रेड प्रदान किया है। नैक की ओर से शनिवार को ईमेल के माध्यम से विश्वविद्यालय प्रशासन को यह सूचना दी गई। विश्वविद्यालय ने सात प्रमुख मापदंडों के आधार पर 4 में से 3.33 संचयी ग्रेड बिंदु औसत (सीजीपीए) हासिल किया है, जिससे यह विश्वविद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) से अधिक अनुदान के योग्य हो गया है। इससे पहले 2017 में विश्वविद्यालय को बी डबल प्लस ग्रेड दिया गया था। शनिवार को दोपहर करीब एक बजे यह खबर मिलते ही विश्वविद्यालय परिसर में खुशी की लहर दौड़ गई। कुलपति प्रो. आशु रानी ने खंदारी परिसर में ढोल-नगाड़े बजवाकर इस सफलता का जश्न मनाया। शिक्षकों और कर्मचारियों ने एक-दूसरे का मुंह मीठा कर खुशी का इजहार किया। प्रो. आशु रानी ने बताया कि नैक की सात सदस्यीय टीम ने 24 से 26 अक्टूबर तक विश्वविद्यालय का निरीक्षण किया था। टीम ने न केवल शोध कार्यों का आकलन किया बल्कि शैक्षणिक गुणवत्ता, विवि के रखरखाव और सांस्कृतिक गतिविधियों को भी जांचा। इन सात मानकों पर हुआ मूल्यांकन नैक ने जिन सात बिंदुओं के आधार पर मूल्यांकन किया उनमें शामिल हैं: - पाठ्यक्रम पहलू - शिक्षण अध्ययन और मूल्यांकन - अनुसंधान परामर्श - संसाधन - छात्र समर्थ और प्रगति - शासन और नेतृत्व - नवीनता और श्रेष्ठ प्रणाली ए प्लस ग्रेड मिलने का लाभ छात्र कल्याण अधिकारी प्रो. मोहम्मद अरशद ने बताया कि ए प्लस ग्रेड मिलने से विश्वविद्यालय का एकेडमिक स्तर बेहतर हुआ है। इसके चलते विश्वविद्यालय अब केंद्रीय और राज्य सरकार से अधिक अनुदान प्राप्त कर सकेगा। इससे शिक्षकों के पास नए प्रोजेक्ट्स आएंगे और विद्यार्थियों के लिए रोजगार के अवसर भी बढ़ेंगे। इसके अलावा, राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयों के साथ शैक्षिक आदान-प्रदान के समझौतों में भी सहूलियत मिलेगी, जिससे शोध कार्यों का स्तर उन्नत होगा। ��ीम में शामिल थे ये सदस्य नैक टीम का नेतृत्व इस्लामिक इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी के पूर्व कुलपति प्रो. मुश्ताक अहमद सिद्दीकी ने किया। अन्य सदस्य थे जामिया मिलिया इस्लामिया के प्रो. रवींद्र कुमार, महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी ऑफ बड़ौदा के प्रो. ईश्वरचंद्र पंडित, वीर सुरेंद्र साई यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी के डॉ. देवदत्त मिश्र, श्री शंकराचार्य यूनिवर्सिटी ऑफ संस्कृत के प्रो. वीजी गोपालकृष्णन, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के प्रो. नरेश गायकवाड और डॉ. एमजीआर शैक्षिक एवं अनुसंधान संस्थान के प्रो. वेल्लनकन्नी सिरिल राज। 20 साल में बी से ए प्लस तक का सफर डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय का पहला नैक मूल्यांकन 2004 में हुआ था, जिसमें इसे बी प्लस ग्रेड मिला था। 2017 में इसे बी डबल प्लस ग्रेड मिला और अब 2024 में ए प्लस ग्रेड मिलने से विश्वविद्यालय शीर्ष संस्थानों की सूची में शामिल हो गया है। प्रो. आशु रानी ने इस उपलब्धि का श्रेय शिक्षकों, कर्मचारियों और छात्रों के सहयोग को दिया और कहा कि विश्वविद्यालय का लक्ष्य अब ए डबल प्लस ग्रेड प्राप्त करना है। टॉप-10 विश्वविद्यालयों में शामिल आईक्यूएसी निदेशक प्रो. संजीव कुमार के अनुसार, यूपी के 28 राज्य विश्वविद्यालयों में से अब केवल 5 के पास ए डबल प्लस और 5 के पास ए प्लस ग्रेड है। इस ग्रेड के साथ ही डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय प्रदेश के टॉप-10 विश्वविद्यालयों में अपनी जगह बना चुका है। विश्वविद्यालय का गौरवशाली इतिहास डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालय की स्थापना 1 जुलाई 1927 को हुई थी और इसका मूल अधिकार क्षेत्र आगरा, मध्य भारत और राजपूताना में था। अब यह विश्वविद्यालय आगरा मंडल के चार जिलों तक सीमित है और 649 कॉलेज इसके अंतर्गत आते हैं। पूर्व राष्ट्रपति शंकर दयाल शर्मा, रामनाथ कोविंद और पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जैसे प्रतिष्ठित व्यक्तित्व भी इसके छात्र रह चुके हैं। राज्यपाल का ए डबल प्लस का लक्ष्य राज्यपाल आनंदी बेन पटेल ने विश्वविद्यालय को ए डबल प्लस ग्रेड प्राप्त करने का लक्ष्य दिया था और हाल ही में हुए दीक्षांत समारोह में इसकी ओर ध्यान देने का निर्देश भी दिया था। सिविल सोसाइटी ने उठाये सवाल विश्वविद्यालय के ए प्लस ग्रेड मिलने पर सिविल सोसाइटी के सचिव अनिल शर्मा ने छात्रों से जुड़े कई अहम सवाल उठाए। उन्होंने कहा, “क्या ए प्लस ग्रेड मिलने से सत्र समय पर चलेंगे? मार्कशीट और डिग्री छात्रों को समय पर मिलेंगी? क्या शिक्षा का स्तर उस ऊंचाई तक पहुंचेगा, जिसके लिए यह विश्वविद्यालय प्रसिद्ध था? बिना स्थायी शिक्षकों के क्या शिक्षा का स्तर सुधर पाएगा?" अनिल शर्मा ने कहा कि आज प्रकाशित एक बयान में स��पष्ट किया गया है कि विश्वविद्यालय को अधिक अनुदान प्राप्त होगा, लेकिन यह किसके लिए होगा? उन्होंने कहा, "कम छात्र संख्या वाले पाठ्यक्रमों को बंद करने की योजना है। ओएमआर शीट पर परीक्षा कराने का विरोध ऑटा (ऑल यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन) कर रही है। छात्रों के हितों के लिए हमारे कई प्रश्न और चिंताएं हैं।" शर्मा ने विश्वविद्यालय प्रशासन से आग्रह किया कि वह न केवल वित्तीय सहायता प्राप्त करने पर ध्यान दें, बल्कि शिक्षकों की नियुक्ति, शैक्षणिक सत्र को समय पर रखने, और छात्रों के प्रमाणपत्र एवं डिग्रियों को सही समय पर वितरित करने जैसे बुनियादी मुद्दों को भी प्राथमिकता दें। Read the full article
#academicstandards#AnilSharma#civilsociety#Dr.BhimraoAmbedkarUniversity#NAACA+grade#permanentfaculty#studentwelfare#universityfunding#universityreforms
1 note
·
View note
Text
रामनाथ कोविंद ने रामचंद्र बाबू जी की समाधि पर पुष्प चक्र अर्पित कर किया नमन
शाहजहांपुर, 20 सितंबर (हि.स.)। पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद शुक्रवार को जिले के हरदोई बाईपास स्थित श्री रामचंद्र मिशन आश्रम पहुंचे और आश्रम के संस्थापक रामचंद्र बाबू जी की समाधि पर पुष्प चक्र अर्पित कर उन्हें नमन किया। इसके बाद कोविंद रामचंद्र जी महाराज के आवास पर भी गए। पूर्व राष्ट्रपति कोविंद ने बाबू जी के जीवन के बारे में और उनसे मिलने वाले लोगों से बातचीत की। उन्होंने कहा कि बाबूजी रुपये का…
0 notes
Text
वन नेशन, वन इलेक्शन: एक नई राजनीतिक दिशा
नई दिल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एक महत्वपूर्ण वादा पूरा करते हुए ‘वन नेशन, वन इलेक्शन’ के प्रस्ताव को मंजूरी दे दी है। इसके अंतर्गत लोकसभा और सभी राज्यों के विधानसभा चुनाव एक साथ आयोजित किए जाएंगे। सरकार इस विषय पर संसद के शीतकालीन सत्र में विधेयक पेश करने की योजना बना रही है। उल्लेखनीय है कि पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद की अध्यक्षता में गठित एक समिति ने मार्च में इस विषय पर अपनी…
0 notes
Text
"वन नेशन वन इलेक्शन नही", "वन नेशन वन एज्युकेशन" होना चाहिए, जनता को संबोधित करते हुए केजरीवाल ने कही बड़ी बात
केंद्रीय कैविनेट ने 18 सितंबर 2024 को “वन नेशन वन इलेक्शन” पर पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद की आध्यक्षता वाली समिति के प्रस्ताव को मंजूरी दे दिया है. बिल को शीतकालीन सत्र में संसद से पास कराएगी, जिसके बाद यह कानून बन जाएगा और असके साथ ही देश में एक चुनाव कराने ते द्वार भी खुल जाएगा. वन नेशन वन इलेक्शन को लोकर तमाम राजनातिक दलों ने नाराजगी भी जताया है. इसी बीच दिल्ली के पूर्व सीएम रविंद केजरीवाल…
#Arivand Kejriwal#Delhi CM Arvind Kejriwal says#Kejriwal said#One Nation One Education#One Nation One Election
0 notes
Text
one nation one election- वन नेशन वन इलेक्शन प्रस्ताव को कैबिनेट से मिली मंजूरी, शीतकालीन सत्र में होगा बिल पेश
नयी दिल्ली: वन नेशन-वन इलेक्शन के प्रस्ताव को मोदी कैबिनेट ने मुहर लगा दी है. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने बुधवार को घोषणा की कि केंद्रीय मंत्रिमंडल ने वन नेशन-वन इलेक्शन पर उच्च स्तरीय समिति की सिफारिशों को स्वीकार कर लिया है. ऐसी चर्चा है कि केंद्र सरकार इससे जुड़ा बिल जल्द ला सकती है. बता दें कि पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद के नेतृत्व वाली समिति ने वन नेशन वन इलेक्शन की संभावनाओं पर…
0 notes
Text
वन नेशन-वन इलेक्शन' के प्रस्ताव को मोदी कैबिनेट ने दी मंजूरी, कोविंद कमेटी ने दी है रिपोर्ट .....
नई दिल्ली वन नेशन-वन इलेक्शन’ के प्रस्ताव को मोदी कैबिनेट से मंजूरी मिल गई है. इस पर कोविंद कमेटी ने रिपोर्ट दी है. पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद के नेतृत्व वाली समिति ने वन नेशन वन इलेक्शन की संभावनाओं पर मार्च में अपनी रिपोर्ट सौंप दी थी. इस रिपोर्ट में जो सुझाव दिए गए हैं, उसके मुताबिक पहले कदम के रूप में लोकसभा और राज्य विधानसभाओं के चुनाव एक साथ कराए जाने चाहिए. समिति ने आगे सिफारिश की है…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 December 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
संविधान हा वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठीचा प्रेरणास्रोत-राज्यसभेत संविधानावरील विशेष चर्चेच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं लोकसभेत सादर-विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी
परभणी आणि बीड प्रकरणी विधानसभेत आज नियम १०१ अन्वये चर्चा-अध्यक्षांची घोषणा
विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उद्या निवडणूक-महायुतीकडून राम शिंदे यांना उमेदवारी
आणि
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रिया थत्तेला सुवर्णपदक
****
संविधान हा फक्त एक दस्तावेज नाही, तर वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठीचा प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. संविधान हा दाखवण्याचा नव्हे तर अंगीकार करण्याचा विषय असल्याचं शहा यांनी नमूद केलं. दरम्यान, या विधेयकावर काल सकाळपासून सुरू झालेल्या चर्चेत सभागृह नेते, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेसचे सय्यद नासीर हुसैन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, बीजू जनता दलाचे निरंजन बिशी आदी मान्यवरांनी सहभाग घेत, आपली मतं मां��ली.
****
एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं काल लोकसभेत मांडण्यात आली. संविधान दुरुस्ती विधेयक २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक २०२४ सभागृहात सादर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. ही विधेयकं सदनाच्या पटलावर मांडण्यासाठी मत विभाजनाची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यानुसार घेण्यात आलेल्या मतदानात २६९ सदस्यांनी विधेयकं मांडण्याच्या बाजूने तर १९८ सदस्यांनी त्या विरोधात मतदान केलं. त्यानंतरही विरोधकांनी ही विधेयक म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला असल्याची टीका करत, ही विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. ��र्जुन राम मेघवाल यांनी विरोधकांचा हा आरोप खोडून काढत विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर आणण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, एक देश एक निवडणूक या संकल्पनेबाबत अधिक माहिती देणारा हा विशेष वृत्तांत,
‘‘जगातली प्रमुख लोकशाही राजवट असलेल्या भारतात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक निवडणुका झाल्या आहेत. १९५१ ते १९६७ या काळात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित झाल्या होत्या. त्यानंतर मात्र देशभरात सातत्यानं सुरु असलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे ‘एक देश एक निवडणूक’ हा विषय समोर आला. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस या विधेयकात आहे. हा निर्णय झाल्यास, निवडणुका कालबद्ध मर्यादेत होणं आणि निवडणूक खर्च कमी होण्यासोबतच, नियमित कामकाजातला अडथळाही यामुळे दूर होणार आहे.
या मुद्याचा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीला साडे २१ हजारांहून अधिक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. यात ८० टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिकांनी निवडणुका एकत्रित घेण्याच्या बाजूनं कौल दिला. ४७ राजकीय पक्षांनीही आपलं मत नोंदवलं. त्यानंतर या समितीने सादर केलेला अहवाल १८ सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकृत करण्यात आला.’’
****
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत शेतकऱ्यांचा किटकनाशकांपासून बचावासाठी किसान कवच सूट चं लोकार्पण केलं. किटकनाशकांमुळे श्वसनाच्या त्रासासह त्वचेचे विकार तसंच डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो, किसान कचव सूट यावर योग्य उपाय असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. काही शेतकऱ्यांना या सूट चं काल वाटप करण्यात आलं.
****
परभणी आणि बीड प्रकरणी आज विधानसभेत नियम १०१ अन्वये चर्चा घेण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे नितीन राऊत यांनी काल सदनाचं कामकाज सुरू होताच, यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला, त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं. हा विषय गंभीर असून, त्यावर आज नियम १०१ अन्वये चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर ��ेलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आरोपीला अजूनही अटक झाली नसल्यावरुन टीका केली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी यासंदर्भात बोलताना, सगळ्या सात आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान, या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ मध्ये सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत मांडलं. प्रतिज्ञापत्र, करार तसंच संबंधित कागदपत्रांवर सध्या लागणारं शंभर रुपयांचं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रूपये करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याबाबतचा अध्यादेश सरकारनं चौदा ऑक्टोबरला काढला होता.
दरम्यान, शालेय तसंच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट शिथिल करून शंभर रुपयांचं स्टॅम्प पेपर लागू करावा अशी मागणी विधान परिषदेत सदस्य सुनिल शिंदे यांनी केली.
****
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक उद्या १९ डिसेंबरला होणार आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महायुतीने प्राध्यापक राम शिंदे यांना उमेदवारी दिली असून, ते आज सकाळी अर्ज दाखल करणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २५ जानेवारी पासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, गॅजेटची अंमलबजावणी करावी, सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
****
महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं भाग्योदय ग्राम संघ महिला बचत गटाच्या माध्यमातून लिंगभेद समानतेविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे. याबाबत धाराशिव तालुका लिंग समानता अभियान कक्षाचे तालुका व्यवस्थापक तेजस कुलकर्णी यांनी माहिती दिली....
‘‘धाराशिव तालुका आणि जिल्ह्यामध्ये नयी चेतना पहल तीन हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत, याच्यासाठी आम्ही जनसंसाधन क���ंद्रांतर्गत जीपीपींची निवड केली आहे. जीपीपींच्या माध्यमातून प्रत्येक गटामध्ये आम्ही ज्या काही महिला विषयक लिंग भेदभाव होतात, त्याविषयी आम्ही जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून करत आहोत. याच्यासाठी आम्ही लिंग भेदभाव करणार नाही, याची शपथ प्रत्येक महिलेला देत आहोत. त्याचबरोबर गावोगावी प्रभातफेऱ्या काढत आहोत. बालविवाह बंद होण्यासाठी आम्ही शपथ देत आहोत.’’
****
राज्य शासनाची पिंक रिक्षा योजना महिलांसाठी उपयुक्त असून, महिलांनी याबाबत जाणून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे यांनी केलं आहे. आकाशवाणीला यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी हे आवाहन केलं. त्या म्हणाल्या...
‘‘या योजनेचा उद्देश असा आहे की, राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, तसेच महिला सशक्तीकरणासाठी चालना देणे. महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राज्य शास��ाने सुरू केलेली आहे.’’
रेशमा चिमंद्रे यांची ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी दहा वाजून ४५ मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल.
****
नवी दिल्ली इथं झालेल्या महिलांच्या २५ मीटर पिस्टल राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रिया थत्ते हिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. अंतिम फेरीत रियाने पंजाबच्या सिमरनप्रीत कौर ब्रार हिचा सात - दोन असा पराभव केला.
****
बॉर्डर - गावस्कर चषक मालिकेत ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता आहे, सामन्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताचा पहिला डाव २६० धावांवर संपुष्टात आला. काल या सामन्यात फॉलोऑन टाळण्यात भारताला यश आलं. मात्र भारत पहिल्या डावात अजूनही १८५ धावांनी पिछाडीवर आहे. पावसामुळे सध्या खेळ थांबला आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, काल नवी मुंबईत झालेल्या दुसऱ्या टी - ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा नऊ खेळाडू राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला येत्या २९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं. या यात्रेच्या तयारीबाबत कालच्या आढावा बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचं आवाहन नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता तथा पाणी पट्टी कर वसुली मोहिम राबवली जात आहे. हर्सुल परिसरातल्या ४३ लाख ३० हजार ४८ रूपये थकवणाऱ्या मंगल कार्यालयाला काल वसुली पथकाच्या अधिकारी यांनी टाळे ठोकून कारवाई केली.
****
मध्यप्रदेशात देवास इथल्या अमलताश अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या पत्नी डॉ शामला वानखेडे यांचं छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, त्या ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
0 notes
Text
अनंत और राधिका को आशीर्वाद देने पहुंची राजनीतिक हस्तियां, पूर्व राष्ट्रपति राम नाथ कोविंद का अंबानी ने किया स्वागत Ambani #Wedding #Aashirwad
0 notes
Text
History 1 October: आज के दिन हुआ था पूर्व राष्ट्रीय रामनाथ कोविंद का जन्म, पढ़ें 1 अक्टूबर का इतिहास
History 1 October : 1 अक्टूबर (aaj ka itihas) को विश्वभर में ‘इंटरनेशनल डे फॉर ओल्ड पर्सन’ (International Day for Older Persons) यानी की ‘अंतरराष्ट्रीय बुजुर्ग दिवस’ मनाया जा रहा है. साल 1991 में संयुक्त राज्य संघ ने हर साल 1 अक्टूबर (1 october ka itihas) को इस दिन को मानाने की घोषणा की थी. इस दिन को मानाने का मकसद दुनियाभर के बुजुर्ग नागरिकों को उनका अधिकार दिलाना था. इस साल इसकी थीम ‘वृद्ध…
0 notes
Text
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने देश के पूर्व राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद जी एवं उनके परिवार से मिलकर उन्हें दीपावली की शुभकामनाएँ दी।
0 notes