Tumgik
#कोणती?
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Health: रक्तातील साखरेची कोणती मर्यादा आहे धोकादायक? डायबिटीसबद्दल अनेकांना माहिती नाही या गोष्टी
Health: रक्तातील साखरेची कोणती मर्यादा आहे धोकादायक? डायबिटीसबद्दल अनेकांना माहिती नाही या गोष्टी
Health: रक्तातील साखरेची कोणती मर्यादा आहे धोकादायक? डायबिटीसबद्दल अनेकांना माहिती नाही या गोष्टी मुंबई, भारतात मधुमेह (Diabetes)  हा सर्वात सामान्य आजार झाला आहे. लोकं मोठ्या प्रमाणात या आजाराला बळी पडत आहेत, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागरूकतेचा (Awareness) अभाव आणि चुकीची जीवनशैली. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  रक्तातील साखरेशी संबंधित महत्वाची…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
84 लक्ष योनींमधून मुक्त होण्यासाठी कोणती भक्ती करावी लागेल पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
3 notes · View notes
bilkul-lazeez-hu · 1 month
Note
तुमची सर्वात आवडती भाजी कोणती आहे?
भेंडी
Don't judge me okay. Tasa mi saglya bhajya khate, i love a lot of vegetables but bhendi just hits the spot yk
4 notes · View notes
kamlakar-das · 7 months
Text
Tumblr media
मोक्ष मोक्ष तर सारेच बोलतात पण खरा मोक्ष काय असतो तो कसा मिळवला जातो त्याचे मंत्र कोणती असतात तो देणारा संत कोण असतो याची इथंभूत माहिती मिळवण्यासाठी जरूर वाचा पवित्र पुस्तक ज्ञानगंगा
2 notes · View notes
airnews-arngbad · 16 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजमाध्यमावरील संदेशात फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्यानव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेल उत्सव 2024 चं आयोजन केलं होतं. यात विविध मंत्रालयातील दोनशेपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि जपान यांच्यातल्या डिजीटल संबंधाना बळकट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज जपानचे मंत्री तारो कोनो यांच्यासोबत बैठक घेतली. भविष्यात होऊ घातलेल्या तांत्रिक विकासाच्या मुद्यावर डिजीटल क्षेत्रात उभय राष्ट्रात मदत कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, या दौऱ्यात वैष्णव यांनी जपानच्या रेल्वे तसंच दळणवळण मंत्र्यांशी चर्चा करत रेल्वे, पर्यटन आणि परिवहन क्षेत्रातल्या मुद्यांवर भर दिला आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या बुडामेरू कालव्याला भगदाड पडल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कर  तैनात करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लष्कराकडे मदत मागितल्यानंतर लष्करी अभियंता कृती दलाच्या ४० अभियंत्यांना हवाई मार्गाने विजयवाडा इथं नेण्यात आलं आहे. सैन्याच्या अतिरिक्त तुकड्याही तैनातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. शहरातल्या गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था करण्यात आली, याबाबतची माहिती महाजन यांनी घेतली.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणा-या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. ते मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीनं या ठिकाणी पर्यायी मार्गांचं काम करण्यात आलं आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये जा करु शकेल, असं चव्हाण म्हणाले.  कोकणात जाणा-या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, रायगड- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. उद्या गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी आपल्या गावाकडं जात आहेत. मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक जण पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, असं प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केलं आहे. नांदेड इथल्या श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात काल  शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचं आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचही वाघमारे म्हणाले.
****
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव - २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणेश मंडळांसाठीच्या पारितोषिकांचं काल वितरण करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जिल्ह्यातल्या छत्तीस उत्कृष्ट आणि वीस उत्तेजनार्थ गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात आलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ज भारतीय खेळाडू ऍथलेटीक्समध्ये पदकांसाठी खेळणार आहेत. पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दीपेश कुमार खेळणार आहे. तर, उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमार, भारोत्तोलन स्पर्धेत कस्तुरी राजामनी, महिला भालाफेक स्पर्धेत भावनाबेन चौधरी आणि शॉट पूट एफ-५७ प्रकारात सोमन राणा आणि होकातो सेमा पदकासाठी मैदानात उतरतील.
****
0 notes
shrikrishna-jug · 19 days
Text
सर्व शक्तीमान सूर्य
मला असं वाटतं की,सूर्य शक्तिशाली आहे आणि सूर्याशिवाय आपल्यापैकी कोणीही जिवंत राहू शकत नाही.तथापि, मी असा युक्तिवाद करेन की जर 10 लोकांना विचारलं की सूर्याची त्यांच्या जीवनात कोणती भूमिका आहे, तर प्रत्येक व्यक्ती वेगळं उत्तर देईल. हे कदाचित एखाद्या व्यक्तीला विचारलं गेलेल्या दिवसावर देखील अवलंबून असेल.उदाहरणार्थ,एखाद्या वयस्कर माणसाचं घ्या,भर उन्हाळ्याच्या दिवशी त्याच्या मागच्या अंगणात अगदी सकाळी…
0 notes
pradip-madgaonkar · 1 month
Text
डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता?
Pradip : विकासचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता?
Pradip : विकासची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शाम्पू?
Pradip : विकासचा हर्बल शाम्पू.
डॉक्टर : हा विकास मल्टिनॅशनल कंपनीचा ब्रॅण्ड आहे, की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?
Pradip : नाही, विकास माझा रूम पार्टनर आहे.
😀🙃😀😃😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 1 month
Text
डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता?
Bandya : विकासचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता?
Bandya : विकासची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर : शाम्पू?
Bandya : विकासचा हर्बल शाम्पू.
डॉक्टर : हा विकास मल्टिनॅशनल कंपनीचा ब्रॅण्ड आहे, की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?
Bandya : नाही, विकास माझा रूम पार्टनर आहे.
😀🙃😀😃😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
vishnulonare · 2 months
Text
Tumblr media
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग - मोक्ष प्राप्तिसाठी उत्तम साधना कोणती आहे? | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
nagesh-thakur · 2 months
Text
Birthday Wishes For Father
आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या#आयुष्यात एक खासव्यक्ती मुळेच आहे.आज तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्या#शुभेच्छा आणि भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे #शब्दाचं नाही.मी भाग्यवान आहे की तुम्हीमाझे वडील आहात.🎂🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎂 जन्म पुन्हा कधीच भेटत नाही,माणसं हजारो भेटतात पण,आपल्या वडीलान सारखं कोणीभेटत नाहीवाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. कोणीतरी विचारले – अशी कोणती जागाआहे जिथे…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या 'या' आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती?
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या ‘या’ आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती?
Lucky Horoscope Today 14 December 2022 : १४ डिसेंबरच्या ‘या’ आहेत नशीबवान राशी, तुमची रास कोणती? Lucky Zodiac Sign Today : १४ डिसेंबरच्या दिवशी काही नशीबवान राशी आहेत ज्यांचा दिवस चांगला जाईल. Lucky Zodiac Sign Today : १४ डिसेंबरच्या दिवशी काही नशीबवान राशी आहेत ज्यांचा दिवस चांगला जाईल. Go to Source
View On WordPress
0 notes
nirajnanal · 2 months
Text
Money in Mind & Mind in Money
तुम्हाला किती पैसे मिळतात,त्यातील किती पैशांची बचत करायची,कुठे किती गुंतवणूक करायची ,भविष्यात किती पैसे लागतील याचा तुम्ही विचार करता का? करत असाल तर अभिनंदन, करत नसाल तर असा विचार करायला सुरुवात करा. असा विचार करून कोणती कृती करायची याची माहिती तुम्हाला त्या विषयातील तज्ञ येथे देत राहतील. मी त्या विषयातील तज्ञ नाही, मी मनातील भावना आणि विचार यांचा अभ्यासक आहे. मनातील भावना कशा निर्माण होतात, त्रासदायक भावना कशा बदलता येतात, भावनांचा आपल्या वागण्यावर कसा परिणाम होतो याची माहिती मी देऊ शकतो. पैसा,धन याविषयी देखील तुमच्या मनात ज्या भावना असतात त्यानुसार तुमचे वागणे होत असते. पैशांची बचत, गुंतवणूक, पैसे कोणत्या गोष्टींसाठी वापरायचे अशा अनेक गोष्टीविषयी प्रत्येकाच्या मनातील भावना वेगळी असू शकते, त्यानुसार प्रायोरिटी, प्राधान्य क्रम बदलतात. तुमचे व्यक्तिमत्व,संस्कार, तुमची आर्थिक धोका पत्करण्याची तयारी, तुम्ही भविष्याचा विचार कसा करता, आणि याविषयीच्या तुमच्या भावना कशा महत्वाच्या असतात याची चर्चा आपण येथे करणार आहोत.
भविष्याचा विचार अवश्य करायला हवा, त्यासाठी आवश्यक बचत आणि गुंतवणूक करायला हवी. पण एखादा माणूस सतत हाच विचार करत राहिला तर तो वर्तमान क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. असा आनंद घ्यायचा असेल तर विचार करणे आणि मनात आपोआप विचार येणे यातील फरक समजायला हवा.तुम्हाला हा फरक समजतो का? मन विचारात असते त्यावेळी तुम्ही विचार करत असतं किंवा मनात विचार येत असतात. पैशविषयी विचार करायला हवा पण त्याबद्दल आपोआप कोणते विचार मनात अधिक येत राहतात याबद्दल सजगता विकसित करायला हवी. ती काशी विकसित करायची याची माहिती तुम्हाला येथे मिळेल.
पैसे खर्च करून तुम्ही एखादा आनंददायी अनुभव विकत घेतला असेल पण त्यावेळी यासाठी इतका खर्च झाला आहे हाच विचार मनात येत राहिला आणि त्यावर तुम्ही विचार करत राहिलात तर खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात कारण असे विचार असताना आनंद अनुभवता येत नाही. भरकटणारे मन आनंदी नसते असे जगभरातील संशोधनात स्पष्ट होत आहेच पण तुम्हीही त्याचा अनुभव घेऊ शकता. कोणताही सुखद अनुभव घेताना लक्ष वर्तमान क्षणात कसे ठेवायचे या विषयी आपण येथे चर्चा करू. मात्र केवळ चर्चा पुरेशी नाही, त्यानुसार तुम्ही लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, किंवा मला आत्ता जसे पैसे मिळत आहेत तसे ते भविष्यात मिळतील का असे त्रासदायक विचार बहुसंख्य माणसांच्या मनात येत असतात. मग असे विचार येऊ नयेत म्हणून ड्रिंक, डान्स, सेक्स किंवा मन दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण सतत असे विचारांपासून पळून जाणे योग्य नसते, त्याचे अनेक दुष्परिणाम होत राहतात,मन दुसरीकडे वळवले तरी अबोध मनात ते विचार राहतात. त्यामुळे जाणीव होत नाही, जागृत मनाला समजत नाही असा मानसिक तणाव कायम राहतो. अशा तणावामुळे अनेक शारीरिक आजार होतात. ते कमी करायचे, टाळायचे असतील तर सतत व्यस्त न राहता काहीवेळ काहीही न करता शांत बसायचे. त्यावेळी अज्ञ मनात जे काही आहे त्यानुसार जागृत मनात विचार येतात. या आपोआप येत राहणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लाटाना सामोरे जाण्याचे कौशल्य विकसित करता येते. हे कौशल्य कसे विकसित करायचे याची माहिती तुम्हाला येथे मिळत राहील.
थोड्या कालावधीत भरपूर पैसे मिळायला हवेत असा विचार बरेच जण करत असतात. आर्थिक फसवणूक याच विचाराला बळी पडून होत असते. असे फसवणूक करणारे एक मोहजाल निर्माण करतात त्यामुळे तार्किक विचार करणारा मेंदूचा भाग काहीकाळ कामच करत नाही.अशा वेळी भावनांची सजगता असेल तर हा लोभ टाळता येतो. एक वर्षात दुप्पट पैसे करून देणारी व्यक्ती खोटे दावे करते आहे,तिने काही वेळा असे पैसे दिले तरीही या व्यवहारात फसवणूक होऊ शकते हा विचार करणे सजगता असेल तरच शक्य होते.अशी भावनांची सजगता कशी विकसित करायची हे आपण येथे पाहू.
अशी फसवणूक होऊ शकते या विचाराने काही माणसे कुठेही गुंतवणूक करायला घाबरतात. काहीजण तर येणाऱ्या पैशांची बचत करणे सोडाच, न आलेला पैसा ही आधीच खर्च करून टाकतात. आज वापरा नंतर पैसे द्या अशा अनेक जाहिराती आपल्याला सतत दिसत असतात. खिशात पैसे नसले तरीही खूप शॉपिंग करता येते. अशी क्रेडिट कार्ड सतत वापरण्याची मानसिकता का निर्माण होते, त्याचे कोणते फायदे आणि तोटे आहेत, समृद्धी वाढवण्यासाठी अशी मानसिकता कशी धोकादायक असते, याचाही विचार आपण येथे करूया. शॉपिंग करणे हे देखील एक व्यसन आहे, ते केले नाही की अस्वस्थ वाटू लागते यामागे मेंदूतील काही रसायने कारणीभूत असतात, त्यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे देखील तुम्ही समजून घेऊ शकता.
माणसाचा मेंदू आळशी असतो, त्यामुळे तो फास्ट थिंकिंग करतो. त्यानुसार मनात येणाऱ्या विचारांचा प्रभाव माणसाच्या पूर्ण विचार प्रक्रियेवर राहतो. गुंतवणूक करताना कितीही तांत्रिक विश्लेषण केलेले असले तरीही निर्णय घेताना माणसे या फास्ट थिंकिंग नुसारच निर्णय घेतात. या विषयावर अनेक वर्षे संशोधन करून डॉ डनियल केनहमन यांनी थिंकिंग फास्ट अँड स्लो हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्यासारखे अनेक जण बिहेवियर इकॉनॉमी म्हणजे आर्थिक व्यवहारांची मानसिकता आणि वर्तन या नवीन विषयात काम करत आहेत. त्यांचे निष्कर्ष आपण येथे सोप्या भाषेत समजून घेऊ, त्यासाठी नियमितपणे येथे भेटत राहू.
0 notes
imphistory · 3 months
Text
Tumblr media
गजराजाचे मस्तक गणेशाला लावल्यानंतर त्यांच्या मूळ छिन्नविच्छिन्न मस्तकाचे काय झाले, कुठे आहे गणेशाची कोणती मूर्ती शुभ आहे आणि घरासाठी कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती उत्तम आहे घरात फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती ठेवावी. घरी मूर्ती नेहमी फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती ठेवावी.
0 notes
mhadalottery2023 · 3 months
Text
द्रोणागिरी, तळोजा नोडमधील घरांच्या सोडतीची तारीख जाहीर? अर्जदार संभ्रमात | 2 bhk flat Mumbai
2 bhk flat Mumbai : लोकसभा आणि त्यापाठापोठ विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडकोच्या घरांची पूर्वनियोजित ७ जून रोजीची संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. सिडकोच्या संबंधित विभागाने तशा आशयाचे संदेश संबंधित अर्जदारांना पाठविले आहेत. असे असले तरी सोडतीची पुढची तारीख कोणती, याबाबत कोणतीही सूचना दिली गेली नसल्याने अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. द्रोणागिरी आणि तळोजा नोडमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 22 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी क्षमायाचना 
देशातून पेट्रोल-डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मात्र धोरणात्मक निर्णय घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश
जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश
आणि
पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारताला काल चार पदकं-नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध
सविस्तर बातम्या
केंद्रातील एनडीए सरकार तसंच राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बंदराचं, पंतप्रधानांच्या हस्ते काल भूमिपूजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्वप्रथम, सिंधुदूर्ग जिल्ह्यात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली.
वाढवण हे आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल या बंदरामुळे किमान १२ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, रायगड जिल्ह्यात नव्यानं विकसित होणारं दिघी औद्योगिक क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात महिला करत असलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले.
दरम्यान, मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये काल ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, जगभरातले जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं युपीआय हे ॲप, फिन्टेकचं जगभरातलं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फिन्टेक अर्थात वित्तीय तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, तसंच ग्रामीण आणि शहरी भागातली दरी कमी झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुघर्टनेसंदर्भात माफी नसते, मात्र ही माफी मागण्यासाठी सुद्धा बराच उशीर झाल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही काल मालवण इथं संबंधित परिसराला भेट देऊन पाहणी केली, हे सरकार पुतळा कोसळण्याचं खापर नौदलावर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली.
दरम्यान, पुतळा दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी चेतन पाटील याला अटक केली आहे. हा पुतळा करण्याचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून चेतन पाटील काम पाहात होता. या कंपनीचा मालक आणि संबंधित पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे.
दरम्यान, राजकोट इथं राज्य शासन आणि नौदलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव इथे उभारण्यात आलेल्या भव्य शिवसृष्टीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. 
****
sदेशातून पेट्रोल आणि डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते काल अमरावती इथं एका वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटन सोहळ्यात बोलत होते. चालकानं दिवसभरात फक्त आठ तास वाहन चालवण्यासंबंधी नियम लवकरच करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
****
वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासाकरता नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल उलेमा संघटनेच्या प्रतिनिधींनी आपलं म्हणणं मांडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवरची बंदी तुर्तास टळली आहे. या संदर्भातल्या याचिकेवर काल मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. गणेशोत्सव अवघा काही दिवसांवर आल्यामुळे यंदा पीओपी मूर्तींवर बंदी घालता येणार नाही. मात्र, राज्य सरकारनं केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या २०२० च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. गणेश मूर्तींसंदर्भात पीओपी बंदीचं पालन करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे आदेश न्यायालयानं राज्य सरकारसह सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. सरकारनं याबाबत वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी काल राजीनामा सोपवला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतापूरकर यांचं स्वागत केलं.
****
पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारतानं काल एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं पटकावली. १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एस एच वन प्रकारात, अवनी लेखरा हिने सुवर्णपदक तर मोना अग्रवालने कांस्य पदक पटकावलं. अवनीने सलग दुसऱ्या पॅरालम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात मनीष नारवालनं रौप्‍यपदक जिंकलं तर महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत प्रीती पाल हिनं काल कांस्यपदक पटकावलं.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने अमृत महा आवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना जिल्हास्तरीय पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात आलं.
****
महिला बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, तसंच ग्राहकांना उत्तम वस्तू उपलब्ध होतील, असं छत्रपती संभाजीनगरचे ���िल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  महसूल तसंच पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक काल झाली. संवाद, समन्वय आणि प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास गणेशोत्सव हा आनंददायी आणि निर्विघ्न होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केला.
****
महास्वराज्य अभियानांतर्गत नांदेड इथं काल भटक्या आणि विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी तसंच शिधापत्रिकांचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केलं. 
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शाळांच्या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. ते काल विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत कार्यशाळेत बोलत होते. शाळेत स्वसंरक्षणासह गुड टच, बॅड टच याबाबत धडे देण्यात यावेत. मुख्याध्यापकांनी शाळेत एखादी अनुचित घटना घडूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पांचाळ यांनी यावेळी दिला.
****
धाराशिव जिल्ह्यात क्षय रोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रौढांच्या बीसीजी लसीकरण मोहिमेला तीन सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केलं आहे
****
लाडकी बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठीच निवडणुका पुढे ढकलण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी पैसे नसल्याचं सरकार सांगतं, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून येतात असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
****
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी काल बीड इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल बीड इथं बिंदुसरा नदी पुलावर आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा साठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, धरणाच्या उजव्या कालव्यातून काल माजलगाव धरणासाठी शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 3 months
Text
तहान तुझ्या एका थेंबातून
तू आहेस प्रीतीचा सागरतहान तुझ्या एका थेंबातूनलोटलेस जर कां तू मलाजाईन मी ह्या जगातूनतहान तुझ्या एका थेंबातून दुःखी मन,पक्षासम वेड्याझाले बेचैन आता उडायाकोमल पंख,नेत्र धुसरप्रवास आहे सागरा पार समजाव तुच ही आताअमुचा मार्ग चुकला कसाइथे डुलत जीवन गातेमृत्यू ठाकला उभा तिथे कोण जाणे सीमा कुठलीचिंता तर थपकूनी बसलीजरा कानात येऊनी सांगदिशा कोणती घेऊ मार्गात
View On WordPress
0 notes