#कम्युनिस्ट आंदोलन
Explore tagged Tumblr posts
Text
सीपीएम जिला कमेटी की बैठक में विभिन्न मुद्दों पर आंदोलन की रणनीति तय
दिनांक 22 फरवरी 2025 को प्रेस बयान जारी करते हुए भारत की कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी के जिला सचिव सुंदरलाल बेनीवाल ने बताया कि आज जिला पार्टी कार्यालय बी टी आर भवन में पार्टी जिला कमेटी की बैठक पूर्व विधायक गिरधारी लाल महिया की अध्यक्षता में आयोजित की गई। बतौर राज्य पर्यवेक्षक के तौर पर छगनलाल चौधरी एवं राम रतन बगड़िया उपस्थित रहे। बैठक में लूणकरणसर में नहरी पानी की मांग पर चल रहे संयुक्त…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 July 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेला प्रारंभ-भेदभावाचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग तर सरकारकडून आरोपांचं खंडन
· महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद
· शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित तर वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा
आणि
· पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंच्या मोहिमेला आजपासून सुरुवात
सविस्तर बातम्या
संसदेत कालपासून अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पात निधी वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. काल राज्यसभेत यावरच्या चर्चेत बोलतांना सीतारामन यांनी, अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही, असा अर्थ होत नाही, असं नमूद केलं. लेखानुदान तसंच अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
तत्पूर्वी सदनाच्या कामकाजाला प्रारंभ होण्याआधी, विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अर्थसंकल्पात अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. या आक्षेपांवर मंत्र्यांनी उत्तर दिल्यावरही, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर आपण संसदेच्या बाहेर आणि आतही आंदोलन करणार असल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सभात्याग केला. त्यानंतर झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या खासदार कुमारी सेल्जा, समाजवादी पार्टीचे वीरेंद्र सिंह, द्रविड मुन्नेत��र कळघमचे दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी सहभाग घेत, अर्थसंकल्पावर टीका केली.
भाजपाचे विप्लव कुमार देव यांनी २०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक व्यवस्था पारदर्शक झाल्याचं प्रतिपादन केलं.
****
यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात आत्तापर्यंत नवे रेल्वेमार्ग, एकेरी मार्गाचं दुपदरीकरण, त्रिपदरीकरण इत्यादी कामांसाठी, आठ हजार ५८१ कोटी रुपये, तर गतिशक्ती, मल्टिमोडल टर्मिनल, रेल्वेस्थानकं अशा कामांसाठी, एक लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती वैष्णव दिली.
****
असत्य आणिभ्रामक माहितीच्या प्रसारणाला प्रतिबंध करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचं क्लस्टर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वसमत इथल्या हळद संशोधन केंद्राबाबत काल आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या केंद्रासाठी ८०० कोटी रुपये निधी कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, तीन वर्षांत हा प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्रीयावेळी दिले.
****
राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला महायुती सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही मागणी केली आहे.
****
येत्या १६ ते २९ ऑगस्ट दरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दिला आहे. नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातल्या सध्याच्या जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणामध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं त्यांचं उपोषण सुरू होतं.
दरम्यान, जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
दरम्यान, ‘हैदराबाद गॅझेट’ मधल्या उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी संबंधित पथकाला दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा - कुणबी प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, सगे-सोयरे बाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी, आदी सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत घेऊन, मराठा आरक्षण आंदोलनाचा राजकीय वापर करणाऱ्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, यावर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन केलं. आरक्षण देताना मराठा किंवा ओबीसी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजपासून आरक्षण बचाव यात्रेला प्रारंभ होणार आहे. चैत्यभूमीपासून सुरू होणारी ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलडाणा या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत येत्या ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचेल. या ठिकाणी जाहीर सभेनं या यात्रेची सांगता होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ��ावांमध्ये आजपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी शिबीरं घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. महापालिका आणि नगरपरिषद हद्दीतही नोंदणीची कामं वेगानं करावीत असं त्यांनी सूचित केलं. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच लाख १३ हजार १३० महिलांची या योजनेसाठी नोंदणी झाली आहे.
****
नांदेड महापालिकेच्या तेवीस मदत केंद्रांमार्फत या योजनेसाठी अर्ज संकलन सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा हजार अर्ज दाखल झाले असून, जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरावेत, असं आवाहन नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातही या योजनेच्या प्रचारासाठी पालम, गंगाखेड आणि पूर्णा इथं कार्यशाळा घेण्यात आल्या. पूर्णा तालुक्यात एकूण १३ हजार २९० महिलांचे अर्ज सादर करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी जीवराज यांनी दिली.
****
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे सामने आजपासून सुरु होत आहेत. तीरंदाजी मध्ये दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुण दीप रॉय आणि प्रवीण जाधव वैयक्तिक प्रकारात खेळणार आहेत. ऑलिम्पिकचं औपचारिक उद्घाटन उद्या होणार आहे.
****
राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री संदिपान भुमरे यांची लोकसभेवर निवड झाल्यानं, हे पद रिक्त झालं होतं.
****
परभणी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत काल इग्नाईट ���हाराष्ट्र-2024 ची एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा काल परभणी इथं घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. अन्य एका बैठकीत जिल्हाधिकारी गावडे यांनी, सरकारच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांचा आढावा घेतला.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तीन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. नितीन गुंड असं त्याचं नाव आहे, दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ सेन��नी, पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांना काल जयंतीदिनी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत निवृत्त प्राचार्य शिवशंकर मिश्रा यांनी गोंविदभाईच्या आठवणींना उजाळा दिला.
****
परभणी आणि मानवत तालुक्यातल्या गावांना जायकवाडी जलाशय आणि निम्न दुधना प्रकल्पाचा अजूनही लाभ मिळत नसल्याचं निवेदन, शेतकऱ्यांच्या वतीनं काल परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आलं. येत्या पाच ऑगस्टपर्यंत वंचित गावांतल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या नऊ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३७६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त असून, जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातलं भावली धरण शंभर टक्के भरल्यानं त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
****
0 notes
Link
0 notes
Text
कम्युनिस्ट आंदोलन की रणनीतिक और सांगठनिक विफलता - अभिषेक आज़ाद
कम्युनिस्ट आंदोलन की रणनीतिक और सांगठनिक विफलता - अभिषेक आज़ाद #CommunistMovement #Marxism #Movement #BreackingWithOldIdeas1975 #The_National_Press
कम्युनिस्ट आंदोलन के लिए तीन चीजों का होना ज़रूरी है – पार्टी, प्रोग्राम और रणनीति। जिसमे संगठन सर्वाधिक महत्वपूर्ण है। पार्टी एक राजनैतिक संगठन के रूप में प्रोग्राम बनाती है, और उस पर रणनीतिक रूप से अमल करती है। एक प्रभावशाली संगठन और कुशल रणनीति के आभाव में कम्युनिस्ट आंदोलन सफल नहीं हो सकता। कम्युनिस्ट आंदोलन के असफलता का प्रमुख कारण संगठन और रणनीति के मोर्चे पर विफलता है।
संगठन और रणनीति…
View On WordPress
#Author Abhishek Azad#Delhi University#Strategy and Tactics#University#University of Delhi#अभिषेक आज़ाद#कम्युनिस्ट आंदोलन#क्रांति#दिल्ली यूनिवर्सिटी#मार्क्सवाद#मार्क्सिम#रणनीति और युक्ति
0 notes
Text
रायपुर। छत्तीसगढ़ के उत्तर बस्तर जिलों - कांकेर, कोंडागांव और नारायणपुर - के दौरे के बाद पूर्व राज्यसभा सदस्य और मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी की पोलिट ब्यूरो सदस्य बृंदा करात ने बस्तर में ईसाई आदिवासियों पर हो रहे हमलों को संघ-BJP की सुनियोजित सांप्रदायिक उकसावे का परिणाम बताया है और राज्य सरकार से आदिवासियों के संवैधानिक अधिकारों की सुरक्षा करने की मांग की है। इन हमलों के प्रति राज्य सरकार के असंवेदनशील होने का आरोप लगाते हुए उन्होंने बताया कि संबंधित क्षेत्रों में सरकार का कोई मंत्री या प्रतिनिधिमंडल आज तक नहीं पहुंचा है और न ही हिंसा से पीड़ित लोगों को कोई मुआवजा दिया गया है। उन्होंने कहा कि चुनावी वर्ष होने के कारण संघ-भाजपा द्वारा आदिवासियों को सांप्रदायिक आधार पर विभाजित करके राजनैतिक लाभ लेने के लिए धर्मांतरण को मुद्दा बनाने की कोशिश की जा रही है। कल शाम यहां आयोजित एक पत्रकार वार्ता में उन्होंने बताया कि 20-22 जनवरी तक अपने तीन दिनों के दौरे में उन्होंने 100 से अधिक लोगों से मुलाकात की, जिनमें हिंसा के पीड़ित लोग, पास्टर, फादर, आदिवासी संगठनों के सदस्य, स्थानीय निकायों के निर्वाचित प्रतिनिधि, छत्तीसगढ़ प्रगतिशील ईसाई फोरम के नेता तथा प्रशासनिक अधिकारी शामिल थे। सबसे चर्चा के बाद धर्मांतरण के नाम पर संघ-BJP प्रायोजित और 'जनजातीय सुरक्षा मंच' द्वारा ईसाई आदिवासियों के खिलाफ संगठित हिंसा की वह भयावह तस्वीर सामने आई, जिसमें 1500 से अधिक आदिवासियों को अपने गांवों/घरों से विस्थापित होना पड़ा है, विशेष रूप से महिलाओं और बच्चों को इस हिंसा का निशाना बनाया गया है, चर्चों और घरों में तोड़फोड़ की गई है और उनके खेतों को उजाड़ा गया है, दफनाए गए शवों को बाहर निकाला गया है, पीड़ितों का क्रूर सामाजिक बहिष्कार किया गया है और सार्वजनिक हैंड पंपों से पानी लेने तक की मनाही की गई है। माकपा नेता ने प्रत्येक प्रभावित परिवार को हुए नुकसान का आकलन कर तत्काल मुआवजा देने की मांग की। उन्होंने कहा कि पिछले कई महीनों से सुनियोजित रूप से हिंसा की ऐसी घटनाएं हो रही हैं, लेकिन प्रशासन की ओर से इस तरह के घोर अवैध कार्यों को रोकने के लिए कोई ठोस प्रयास नहीं किया जा रहा है। माकपा नेता ने कहा कि प्रशासन इतना संवेदनहीन है कि जो लोग प्रशासन द्वारा चलाए जा रहे राहत शिविरों में रह रहे थे, उन्हें बिना किसी सुरक्षा के "घर भेज दिया गया है", जिससे अब वे लोग हिंसा के नए चक्र का सामना कर रहे हैं और उन्हें "तिलक" लगवाकर हिन्दू धर्म अपनाने या पुनः गांव छोड़ने के लिए बाध्य किया जा रहा है। उन्होंने सरकार द्वारा मंत्रियों की एक टीम भेजकर स्थिति का आंकलन कर उचित कदम उठाए जाने की जरूरत बताई है। बृंदा करात ने कहा कि वनाधिकार कानून को राज्य में सही तरीके से लागू नहीं किया जा रहा है। नारायणपुर जिले में लौह अयस्क खनन की दो परियोजनाएँ हैं, जिनका आदिवासियों द्वारा कड़ा विरोध किया जा रहा है। लेकिन राज्य सरकार ग्रामसभाओं की राय लिए बिना परियोजना पर आगे बढ़ रही है, जो अत्यंत आपत्तिजनक है।उन्होंने कहा कि सांप्रदायिक प्रकृति की हाल की घटनाओं को आदिवासियों के इस एकजुट आंदोलन को कमजोर करने के लिए भी संगठित किया गया है। करात ने अपने दौरे में मिले तथ्यों से एक पत्र लिखकर मुख्यमंत्री भूपेश बघेल को भी अवगत कराया है। उन्होंने आशा व्यक्त की है कि संघ-भाजपा प्रायोजित इस सांप्रदायिक हिंसा से निपटने के लिए और आदिवासियों के संवैधानिक अधिकारों की सुरक्षा के लिए सरकार और प्रशासन उचित कदम उठाएगी। मुख्यमंत्री भूपेश बघेल को बृंदा करात द्वारा लिखा गया पत्र इस प्रकार है प्रिय मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल जी, नमस्कार. यह ज्ञापन उत्तर बस्तर कर कांकेर, कोडागांव और नारायणपुर जिलों में कुछ जरूरी मुद्दों पर आपका ध्यान आकर्षित करने के लिए है, जहां ईसाई समुदाय के सदस्यों पर हमले हुए हैं। वृंदा करात (पोलिट ब्यूरो सदस्य, माकपा) धर्मराज महापात्र (कार्यवाहक सचिव,माकपा, छत्तीसगढ़), बाल सिंह, (राज्य सचिव आदिवासी एकता महासभा) नजीब कुरैशी और वासुदेव दास, (माकपा कांकेर जिला संगठन समिति के नेता) ने 20 जनवरी से 22 जनवरी तक इन क्षेत्रों का दौरा किया। प्रतिनिधिमंडल का उद्देश्य हिंसा के पीड़ितों के साथ एकजुटता व्यक्त करना था और यह भी समझना था कि आदिवासी समुदायों के बीच ऐसे तीखे विभाजन कैसे हो सकते हैं, जो हिंसा की ओर ले जाते हैं, जबकि यह समुदाय अब तक शांति और सद्भाव से रहते थे।प्रतिनिधिमंडल ने 100 से अधिक लोगों से मुलाकात की, जिनमें हिंसा के पीड़ित, पास्टर , फादर, आदिवासी, आदिवासी संगठनों के सदस्य, स्थानीय निकायों के कुछ निर्वाचित सदस्य, कार्यकर्ता, छत्तीसगढ़ प्रगतिशील ईसाई फोरम के नेता शामिल थे। हमने कांकेर
जिले के एसपी, नारायणपुर के कलेक्टर, कोडागांव के एसडीएम और कुछ अन्य अधिकारियों से मुलाकात की। हमें यह जानकर आश्चर्य हुआ कि कोई भी मंत्री या सरकार द्वारा नियुक्त किसी वरिष्ठ नेता ने पीड़ितों और प्रभावित लोगों से मिलने के लिए अब तक क्षेत्र का दौरा नहीं किया है। हम इस तरफ आपका ध्यान आकृष्ट करना चाहते हैं, क्योंकि यह इस दृष्टिकोण को दर्शाता है, जिसे हमने विभिन्न पीड़ितों के साथ अपनी बातचीत में भी नोट किया था, कि पीड़ितों, विशेष रूप से महिलाओं और बच्चों के खिलाफ हुई हिंसा की गंभीरता को अधिकारियों द्वारा कम करके आंका गया है। हिंसा की घटनाओं के कारण घरों, चर्चों, सामान और आजीविका को व्यापक नुकसान पहुंचा है और फिर भी एक भी परिवार या व्यक्तिगत पीड़���त को कोई मुआवजा नहीं दिया गया है और न ही नुकसान का आकलन करने का कोई प्रयास किया गया है। लगभग 1500 प्रभावित लोग, जिन्हें अपने गाँवों से भागने के लिए मजबूर किया गया था या जबरन बाहर निकाल दिया गया था, जो प्रशासन द्वारा चलाए जा रहे राहत शिविरों में थे, उन्हें अब "घर भेज दिया गया है"। हालांकि प्रशासन द्वारा उनकी सुरक्षा का आश्वासन दिया गया है, फिर भी हम ऐसे कई परिवारों से मिले, जो फिर से अपना घर छोड़ने को मजबूर हुए हैं। वे रिश्तेदारों के यहां रह रहे हैं या गिरजाघरों में शरण लिए हुए हैं। उदाहरण के लिए, गाँव टेम्बरू में, जब पीड़ितों को लेकर प्रशासन का पिकअप वाहन गाँव पहुँचा, तो उनका सामना एक समूह से हुआ, जो "तिलक" लिए हुए था। उन्होंने ईसाइयों से कहा कि वे अपने गाँव में प्रवेश कर सकते हैं यदि वे "समाज" - घर वापसी के प्रतीक के रूप में तिलक लगाते हैं, अन्यथा उन्हें गाँव में प्रवेश नहीं करने दिया जाएगा। चूँकि पिक अप में सवार लोगों में से कोई भी इस तरह की अवैध शर्तों के लिए सहमत नहीं था, इसलिए उन्हें अपने घरों में जाने की अनुमति नहीं थी। कुछ गाँवों में सबसे क्रूर किस्म का सामाजिक बहिष्कार किया गया है। ऐसा बहिष्कार इन गाँवों में पहले कभी नहीं देखा गया था। तथाकथित अछूतों के खिलाफ उच्च जातियों द्वारा किए गए शुद्धिकरण अनुष्ठानों के बारे में हम आज भी जानते हैं, लेकिन ये कभी भी आदिवासी प्रथा का हिस्सा नहीं बने हैं। आज इसे आदिवासी समुदायों पर थोपने की कोशिश की जा रही है। ऐसे कई मामले हैं, जहां ईसाई आदिवासियों को सार्वजनिक हैंडपंपों को छूने की अनुमति नहीं है और यदि वे ऐसा करते हैं, तो इसे "शुद्ध" करने के लिए बार-बार धोया जाता है। कुछ गाँवों में दुकानदारों को ईसाई आदिवासियों को कुछ भी न बेचने की धमकी दी गई है। उन्हें काम देने पर एक तरह से पाबंदी है। लेकिन प्रशासन की ओर से इस तरह के घोर अवैध कार्यों को रोकने के लिए कोई ठोस प्रयास नहीं किया जा रहा है। हम अवश्य ही यह भी उल्लेख करना चाहते हैं कि ऐसे उदाहरण भी सामने आये हैं, जहां पीड़ित ने हमें बताया कि उसकी निश्चित ही मौत हो जाती, लेकिन पुलिस द्वारा उसे बचा लिया गया। सरकार के लिए यह आवश्यक है कि वह मंत्रियों की एक टीम को क्षेत्र में भेजकर स्थिति का आंकलन करें और उचित कदम उठाए। प्रत्येक प्रभावित परिवार को उनके नुकसान के आकलन कर तत्काल मुआवजा भी देना आवश्यक है। हम विशेष रूप से महिलाओं की दुर्दशा की ओर आपका ध्यान आकर्षित करते हैं। हम ऐसी कई महिलाओं से मिले जिन्हें बेरहमी से पीटा गया था, जो आज भी सदमे में हैं और आतंकित हैं। इनमें दो गर्भवती महिलाएं भी थीं। गांव रमाबंड में कम से कम ग्यारह महिलाओं को बुरी तरह पीटा गया। इस गाँव में एक सबसे भयानक घटना में, महिलाओं के एक समूह ने तीन महिलाओं को आंशिक रूप से निर्वस्त्र कर दिया, उन्हें अपने पैरों से रौंदा और गांव से बाहर ले गए, अंत में उन्हें कंटीली झाड़ियों में फेंक दिया गया। अलमेर गांव में भीड़ ने 9वीं कक्षा की एक किशोरी का उसके घर से अपहरण कर लिया, उन्होंने ईसाई घरों पर हमला किया और जंगल तक घसीटा। अपराधियों का पीछा करने वाली उसकी साहसी दादी ने उसे बचा लिया। युवती के कपड़े फटे हुए थे। पुरुषों द्वारा महिलाओं के सिर, हाथ और पैर पर पीटने के वीडियो सबूत हैं। विडंबना यह है कि 18 दिसंबर, 2022 को संयुक्त राष्ट्र द्वारा "अल्पसंख्यक दिवस" के रूप में घोषित दिन ही कोडागांव और नारायणपुर में चर्चों पर लगभग एक साथ हमले हुए थे। लाठी चलाने वाले पुरुषों की भीड़ ने चर्चों में प्रवेश किया और सभी को देखते ही पीट दिया, पुरुषों महिलाओं और यहां तक कि बच्चों को भी नहीं बख्शा गया। एक विकलांग महिला, जो विधवा है, उसे बुरी तरह पीटा गया और उसके घर से बाहर निकाल दिया गया है। उसका कहना है कि उनका मकसद उनकी जमीन और उनके घर को हड़पना है। बच्चे हफ्तों तक स्कूल नहीं गए, कुछ अभी भी स्कूल से बाहर हैं। उनके माता-पिता ने कहा कि उनके लिए अपनी अर्धवार्षिक परीक्षा देना बहुत कठिन था। महिलाओं और बच्चों को सहायता प्रदान करना तत्काल आवश्यक है।
हिंसा के इस दौर की पहली घटना, जैसा कि हमें बताया गया है, कांकेर जिले के आमाबेड़ा ब्लॉक के कुरुटोला में हुई थी। 1 नवंबर 2022 को करीब 50 साल की चैती बाई नरेटी की पीलिया से मौत हो गई। उसके परिवार के सदस्यों ने गांव के नेताओं की सहमति से उसके शरीर को अपनी जमीन में दफन कर दिया। हालाँकि जनजाति सुरक्षा मंच के बैनर तले पुरुषों के एक समूह ने इसका विरोध किया। उन्होंने कहा कि अगर किसी ईसाई को गांव में दफनाया गया तो यह गांव के "आदिवासी देवता" का अपमान होगा और वह गांव को तबाह कर देगा। दफनाने के खिलाफ लामबंदी शुरू हो गई। भाजपा के पूर्व विधायक भोजराज नाग के नेतृत्व में थाने पर प्रदर्शन किया गया, जिन्होंने घोषणा की कि शव को कब्र से बाहर निकालना होगा। पुलिस ने मृतक के पुत्र मुकेश नरेटी को थाने बुलाया। बताया जा रहा है कि पुलिस के सामने भीड़ ने उसकी पिटाई कर दी। उन्होंने मांग की कि वह शरीर को बाहर निकालें अन्यथा उसका "एनकाउंटर" किया जाएगा। उसकी बहन योगेश्वरी सहित उनके परिवार के सदस्यों को भी पीटा गया। 3 नवंबर की रात को कुछ आदमियों के एक समूह ने कब्र से शव को खोदकर निकाला। अगले दिन पुलिस ने शव को कब्जे में ले लिया और उसे 100 किमी. दूर एक ईसाई कब्रिस्तान में दफना दिया। ��ह परिवार के सदस्यों की अनुपस्थिति में किया गया था, जो डर के मारे गांव छोड़कर भाग गए थे। भाजपा नेताओं की सीधी संलिप्तता से इस घटना से सरकार को सतर्क होना चाहिए था। इसके बजाय, अपराधियों ने बेखौफ होकर काम करना शुरू कर दिया और पूरे क्षेत्र में इस तरह की घटनाओं की सूचना मिली। यह एक पूरे समुदाय पर हमलों के रूप में बढ़ गया। यह ध्यान दिया जाना चाहिए कि यह उस क्षेत्र में कोई मुद्दा नहीं रहा है, जहाँ ईसाई आदिवासी बिना किसी आपत्ति के गाँव में अपने मृतकों को दफनाते रहे हैं। अब भी अधिकांश गांवों में यह कोई मुद्दा नहीं है। हालांकि यह धर्म के नाम पर आदिवासियों को बांटने के लिए सुनियोजित और प्रेरित तरीके से लामबंदी की जा रही है। हमें बताया गया है कि अक्टूबर में भी डराने-धमकाने की कुछ ऐसी घटनाएं हुई थीं, लेकिन प्रशासन की ओर से समय पर कोई हस्तक्षेप नहीं किया गया। लेकिन हर जगह "जनजाति सुरक्षा मंच" ही इन इन घटनाओं का संचालन कर रहा है। जनजाति सुरक्षा मंच एक ऐसा संगठन है जिससे भाजपा के जाने-माने नेता जुड़े हुए हैं। इससे पहले इस क्षेत्र में ईसाई समुदाय पर घर वापसी के हमलों का नेतृत्व बजरंग दल और संघ परिवार के अन्य संगठनों ने किया था। अब आदिवासी समुदाय को विभाजित करने के लिए "जनजाति" के नाम पर कार्य करने का प्रयास किया जा रहा है। हर मामले में हमें पीड़ितों ने बताया कि आदिवासियों में वे नेता थे, जो भाजपा से जुड़े हुए थे, जिन्होंने लामबंदी की और हमलों का नेतृत्व किया। एक घटना का ज़िक्र कुछ आदिवासियों ने किया, जिनसे हम मिले और कलेक्टर ने पुष्टि की कि 1 जनवरी को घोरा गांव में झड़प हुई थी, जिसमें दोनों पक्षों के लोग घायल हुए थे। यह एकमात्र ऐसी घटना है, जहां ईसाई समुदाय के सदस्यों को इस तरह के संघर्ष में फंसाया गया। कलेक्टर ने हमें बताया कि "दोनों" पक्षों से जिम्मेदार लोगों को गिरफ्तार कर लिया गया है। इसके बाद, भाजपा के जिलाध्यक्ष के नेतृत्व में जेएसएम ने 2 जनवरी को नारायणपुर में एक "विरोध" प्रदर्शन का नेतृत्व किया। इसी बैठक के कारण उसी दिन नारायणपुर में चर्च पर भीड़ का हमला हुआ। प्रतिनिधिमंडल ने नारायणपुर चर्च का दौरा किया और हमने देखा कि तोड़-फोड़, तोड़ी गई मूर्तियाँ, वेदी और सामूहिक उपयोग की अन्य वस्तुएँ नष्ट की गई हैं और खिड़कियां, दरवाजे तोड़े गए हैं। हालांकि कुछ दोषियों को गिरफ्तार कर लिया गया है, सरकार को इसमें शामिल सभी नेताओं के खिलाफ कड़ी कार्रवाई करनी चाहिए। जबरन धर्मांतरण का प्रचार तथ्यों से सामने नहीं आया है। अधिकारियों के मुताबिक जबरन धर्मांतरण का एक भी मामला सामने नहीं आया है। हमारा मानना है कि इस साल के अंत में राज्य विधानसभा के चुनाव के कार्यक्रम को देखते हुए स्पष्ट रूप से इन हमलों के पीछे एक राजनीतिक एजेंडा है। आदिवासियों के विभिन्न समूहों के साथ हमारी बैठकों में, उन्होंने हमें बताया है कि उनकी मुख्य चिंता यह है कि वन अधिकार अधिनियम को लागू नहीं किया जा रहा है। हमने इन वास्तविक शिकायतों के बारे में अधिकारियों को सूचित किया है। नारायणपुर जिले में लौह अयस्क खनन की दो परियोजनाएँ हैं, जिनका आदिवासियों द्वारा कड़ा विरोध किया जा रहा है। सरकार ग्रामसभाओं की राय लिए बिना इन परियोजनाओं पर आगे बढ़ रही है। यह अत्यंत आपत्तिजनक है। सरकार के लिए यह आवश्यक है कि वह कानून द्वारा अनिवार्य रूप से ग्राम सभा की बैठकों को सुनिश्चित करे। सांप्रदायिक प्रकृति की हाल की घटनाओं को आदिवासियों के इस एकजुट आंदोलन को कमजोर करने के लिए तैयार किया गया है।
0 notes
Photo

क्या भारत में उग्रवाद समाप्ति की ओर है? नक्सलवाद कम्युनिस्ट क्रांतिकारियों के आंदोलन का अनौपचारिक नाम है जो भारतीय कम्युनिस्ट आंदोलन के फलस्वरूप उत्पन्न हुआ। नक्सल शब्द की उत्पत्ति पश्चिम बंगाल के छोटे से गाँव नक्सलबाड़ी से हुई है जहाँ भारतीय कम्यूनिस्ट पार्टी के नेता चारू मजूमदार और कानू सान्याल ने 1967 मे सत्ता के खिलाफ़ एक सशस्त्र आंदोलन की शुरुआत की। आइये आज के वीडियो में हम नक्सलवाद/ माओवाद के बारे में समझेंगे। https://youtu.be/MGbWZJ4CYPk https://www.instagram.com/p/CiVAcfWP-2v/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
अग्रलेख : लोकानुकूल..
अग्रलेख : लोकानुकूल.. कोलकाता शहराचे नाव कलकत्ता असे होते तेव्हाची गोष्ट. त्या काळी तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते. ‘उत्तम सेवेसाठी चढे दाम’ हे मान्य करायचे, तर ‘आधी ग्राहकांचा अभ्यास करा’ हेही मान्य असावे लागते. रेल्वेला ते कळते आहे का? मुंबईच्या उपनगरांत लोकांनी आंदोलन केल्यावर रेल्वेने निर्णय बदलला, असे का व्हावे? कोलकाता शहराचे नाव कलकत्ता असे होते तेव्हाची गोष्ट. त्या काळी…
View On WordPress
#अग्रलेख#एडिटोरियल#गद्य#चालू घडामोडी#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मथळा#मथळे#लेख विशेष#लेखन विशेष#लोकानुकूल..#विश्लेषक लेख#विश्लेषण:#संपादकांचा शब्द#संपादकीय#संपादकीय टिप्पणी#संपादकीय विचार
0 notes
Text
सिलगेर आंदोलन का एक साल पूरा, राज्य सरकार आंदोलनकारियों से चर्चा करके समाधन निकले- सौरा यादव
सिलगेर आंदोलन का एक साल पूरा, राज्य सरकार आंदोलनकारियों से चर्चा करके समाधन निकले- सौरा यादव
रायपुर(realtimes) भारत की कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी लेनिनवादी) रेड स्टार के राज्य सचिव कॉमरेड सौरा यादव ने कहा है कि आदिवासियों पर दमन तेजी से बढ़ा है, हाल ही में मध्यप्रदेश के सिवनी में दो आदिवासियों की पीट पीट कर हत्या कर दिया गया,पूरे देश भर में निर्दोष आदिवासियों पर तेजी से दमन बढ़ गया है। छत्तीसगढ़ की कांग्रेस की भूपेश बघेल सरकार आदिवासियों का हितैषी होने का ढोल पिटना बंद करे,इन तीन साल…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवरांचं भवितव्य मतयंत्रात बंद
दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य
आणि
मलेशिया मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधूचा प्रवेश
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, लातुर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांनी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल जाहीर केलेल्या अधिकृत सहा संकेतस्थळावर पाहता येईल असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील ८ राज्यांमध्ये ५८ जागांसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झालं. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही आज मतदान पार पडलं. हरयाणातील कर्नाल आणि उत्तरप्रदेशातल्या गैनसरी या विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक घेण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, संबित पात्रा, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, ��न्हैय्या कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ७७.९९ टक्के, उत्तर प्रदेश ५२.०२, झारखंड ६१.४१, बिहार ५२.२४, जम्मू काश्मिर ५१.३५, दिल्ली ५३.७३, हरियाणा ५५.९३ तर ओडिशामध्ये ५०.६० टक्के मतदान झालं आहे.
****
राजधानी दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्ली राज्य सरकारमधल्या मंत्री आतिशी यांनी आज मतदान केलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मंत्री हरदीप पुरी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृह सचिव अजय भल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी, काँग्रेसचे उदित राज, कन्हैय्या कुमार यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्त्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केलं आहे. मेहबुबा या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटना अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला.
****
मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं असून, प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ राज्यातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी पार पडली. याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, याचा आढावा दररोज घेतला जात आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी ८ पासून पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या कामी जवळपास हजारो कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.
****
विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर नागपूर इंथल्या अंबाझरी घाट येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहाचे कर्मचारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांसह नागपूरमधील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल ८५ व्या वर्षी त्यांचं नागपुरात निधन झालं होतं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-२०२४ या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन आज भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलीत यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही स्पर्धा म्हणजे देशामधील कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा परिसरात आज प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं राबविण्यात येत असून, छोट्या व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता असताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बेकायदेशीररित्या बैठक घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
केदारना��मध्ये काल झालेल्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक विभागानं तपास पूर्ण होईपर्यंत केदारनाथ घाटीमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण होणार नसल्याचं बंदी आदेशात म्हटलं आहे.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता हायकोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलतर्फे आज निषेध करण्यात आला. कोलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिलेले हजारो दाखले रद्द करण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान करत या निर्णयाचा विरोध केला, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.
****
धुळे जिल्हा पोलिसांनी १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई सुरु केली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना दारु विक्री करणाऱ्या दोन वाईन शॉपवर आज गुन्हे दाखल केले आहेत.
****
भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४ पूर्णांक ५४९ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६४८ पूर्णांक ७ अब्ज डॉलर्सच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे.
****
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटन स्पर्धेत भारताची ऑलिंपिक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा १३-२१, २१-१६, २१-१२ अशा फरकानं पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या झी-यी -यांग हिच्याशी उद्या होणार आहे.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर उद्या सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात हा सामना होणार आहे.
****
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ शहरात व��हतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दररोज दोन ड्राईव्ह पोलिस घेत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात दुचाकी, चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे.
****
0 notes
Link
0 notes
Text
'प्रतिबंध लोगों की रोजी-रोटी बर्बाद कर रहे हैं' - The hindu news
‘प्रतिबंध लोगों की रोजी-रोटी बर्बाद कर रहे हैं’ – The hindu news
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ने कहा है कि COVID-19 के प्रसार को रोकने के लिए जो प्रतिबंध लगाए गए हैं, वे वास्तव में लोगों की आजीविका को नष्ट करते हुए उनके अधिकारों के लिए दबाव बनाने के आंदोलन को दबाने के लिए हैं। गुरुवार को यहां पार्टी कार्यालय में एक मीडिया सम्मेलन को संबोधित करते हुए, माकपा के जिला सचिव के. नीला ने कहा कि सरकार केवल उन लोगों के खिलाफ मामला दर्ज कर रही है जो अपने…
View On WordPress
0 notes
Link
Korba News: माकपा द्वारा मालगाड़ियों का चक्का जाम करने के आह्वान को मिला जबरदस्त समर्थन Korba News: कोरबा। गेवरा स्टेशन से बंद ...
0 notes
Text
Rise of Naxalism in India.
Rise of Naxalism in India.
भारतीय माओवादी आंदोलन, जिसे लोकप्रिय रूप से नक्सल आंदोलन के रूप में जाना जा��ा है, भारत में व्यापक कम्युनिस्ट आंदोलन से उत्पन्न हुआ। नक्सलवाद शब्द की उत्पत्ति पश्चिम बंगाल राज्य के दार्जिलिंग जिले के नक्सलबाड़ी गाँव से हुई है, जहाँ से 1967 में माओवादियों के नेतृत्व में किसान विद्रोह शुरू हुआ था। नक्सली विद्रोह का नेतृत्व चारु मजूमदार (मुख्य विचारक) कानू सान्याल (किसान नेता) और जंगल संथाल (आदिवासी…

View On WordPress
0 notes
Text
बीज वितरण के नाम पर 36 लाख गवन का आरोप लगाते हुए भाकपा ने किसानों की समस्याओं को लेकर जिले भर में किया प्रदर्शन
बीज वितरण के नाम पर 36 लाख गवन का आरोप लगाते हुए भाकपा ने किसानों की समस्याओं को लेकर जिले भर में किया प्रदर्शन
Sheikhpura: भारतीय कम्युनिस्ट पार्टी के द्वारा जिले के अरियरी, शेखपुरा, चेवाड़ा समेत सभी प्रखंड मुख्यालयों पर राज्यव्यापी आंदोलन के तहत किसानों के विभिन्न समस्याओं को लेकर धरना और प्रदर्शन किया गया। शेखपुरा प्रखंड कार्यालय पर इस प्रदर्शन का नेतृत्व सीपीआई के अंचल प्रभारी सचिव नीधिश कुमार गोलू, जिला कार्यकारिणी सदस्य रमाशंकर सिंह, अधिवक्ता सहायक अंचल सचिव ललित शर्मा ने किया। वहीं अरिअरी प्रखंड…

View On WordPress
0 notes
Text
"आरोपियों के लिए यह आसान है": चीन का अवरुद्ध #MeToo आंदोलन
“आरोपियों के लिए यह आसान है”: चीन का अवरुद्ध #MeToo आंदोलन
चीन की टेनिस स्टार पेंग शुआई ने कम्युनिस्ट पार्टी के एक शीर्ष नेता पर उनका यौन शोषण करने का आरोप लगाया। बीजिंग: चीन का #MeToo आंदोलन तेज़ इंटरनेट सेंसर, एक पितृसत्तात्मक समाज और एक कानूनी व्यवस्था के सामने ठोकर खा गया है जो दावेदार पर भारी बोझ डालता है। इस महीने टेनिस स्टार पेंग शुआई द्वारा विस्फोटक दावा किया गया था कि कम्युनिस्ट पार्टी के एक पूर्व शीर्ष राजनेता ने उनका यौन उत्पीड़न किया था,…

View On WordPress
0 notes
Text
माकपा राज्य सम्मेलन 21-22 को कोरबा में
माकपा राज्य सम्मेलन 21-22 को कोरबा में
आएंगे तपन सेन और जोगेंद्र शर्मा, संगठन विस्तार की बनेगी योजना रायपुर(realtimes) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी का 7वां राज्य सम्मेलन 21-22 दिसम्बर को कोरबा जिले के बलगी कोयला क्षेत्र में आयोजित किया जा रहा है। 21 दिसम्बर की सुबह 10 बजे सम्मेलन का उदघाटन माकपा पोलिट ब्यूरो के सदस्य, प्रसिद्ध मजदूर नेता और पूर्व सांसद तपन सेन करेंगे। यह खुला सत्र होगा, जिसमें वामपंथी आंदोलन से जुड़े अन्य नेता और…

View On WordPress
0 notes