Tumgik
#उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पुणे -शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्‍शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाकडून आदेश येताच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 hour
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या युवासेनेचे उमेदवार विजयी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूर इथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ
आणि
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. आज मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश दिल्याचं आणि त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. शहरी भागातल्या जवळपास १०० टक्के आणि ग्रामीण भागातल्या ५० टक्के मतदान केंद्रावर web casting सुविधा दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व आदेश दिल्याची माहितीही निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिली.
****
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व १० जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या ५ जागांवर प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज कोहचाडे, शशिकांत झोरे, मयुर पांचाळ आणि स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले आहेत.
****
महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महायुतीनं आम्हाला ३५ ते चाळीस जागा द्याव्यात, अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आज कोल्हापुरातून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कोल्हापूर ते अयोध्या या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर स्थानकावर उपस्थित होते. यावेळी आठ���े ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेनं अयोध्येसाठी रवाना झाले. या योजनेत देशातल्या ७३ आणि राज्यातल्या ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे, मुख्यमंत्र्यांनी या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन ती, ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती. भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी डॉलर्स वर पोहोचला आहे.
****
आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत गेल्या तीन वर्षांत ६७ कोटी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट्स अर्थात आभा खाती तयार करण्यात आली आहेत. ४२ कोटी आरोग्य नोंदी या आभा खात्याशी संलग्नित आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमीपूजनही यावेळी होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधे म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भगतसिंगांना आदरांजली वाहिली आहे.
****
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. सुमारे आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी केवळ देशातच नव्हे तर भाषा, प्रांत आणि वयाच्याही सीमा ओलांडून जगभरात आजही लोकप्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी लता मंगेशकरांना आदरांजली वाहिली आहे.
****
सतत नवीन तंत्रज्ञान शिकणं आणि तंत्रज्ञान वापरात अद्ययावत राहणं ही आजच्या जगाची गरज असून, वकिलांनीही हा बदल आत्मसात केला पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. नवी मुंबईतल्या तळोजा इथे देशातल्या पहिल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन आज करण्यात आलं, त्यानंतर नेरूळ इथल्या डी.वाय.पाटील विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीनं ही अकादमी उभारण्यात येत आहे. नवीन वकिलांना विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी धुळे इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
राज्यात या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे बारा जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसला असून, सुमारे तेहतीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा, या अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
आज छत्रपती संभाजीनगर मध्ये हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी आज शहरात स्वच्छता मोहीम राबवली
****
‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक पडवळ यांनी या अभियानाविषयी सांगितलं –
स्वच्छता ही सेवा हे अभियान स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी दौड घेऊन सायकल रॅली केली. याशिवाय गाव स्वच्छतेसाठी गल्लोगल्ली जाऊन स्वच्छतेचा संदशे दिला. आणि हे अभियान आम्ही प्रभावीपणे राबवून आमचं सांजा गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं निश्चितच आम्ही प्रयत्नशील आहोत.
****
परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. महापालिकेसह सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विविध शासकीय कर्मचारी, व्यावसायिक, अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
****
मागेल त्याला सौर कृषी पंप, या योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठीच्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून फक्त चौदा दिवसात राज्यातल्या १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे. चिनी तैपेईच्या जोडीशी आज झालेल्या सामन्यात भारतीय जोडीचा २१-१२, २१-१७ असा पराभव झाला.
****
0 notes
indlivebulletin · 1 day
Text
महाराष्ट्रः उपमुख्यमंत्री फडणवीस के ऑफिस में हंगामा, तोड़फोड़ की कोशिश, महिला ने उखाड़ा नेमप्लेट, गमले भी तोड़े
महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से ठीक पहले प्रदेश के उपमुख्यमंत्री और भारतीय जनता पार्टी (BJP) के वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस के ऑफिस के बाहर एक अज्ञात महिला ने जमकर हंगामा किया और वहां पर तोड़फोड़ भी की. यही नहीं महिला ने फडणवीस के नेमप्लेट को उतारकर फेंक दिया. साथ ही महिला ने वहां रखे गमलों और पौधों को भी नुकसान पहुंचाया. कहा जा रहा है कि हंगामा करने वाली महिला बिना पास के ही मंत्रालय में दाखिल…
0 notes
mhlivenews · 26 days
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 27 days
Text
शिवाजी प्रतिमा मामले में पीएम ने मांगी माफी, उद्धव ठाकरे बोले- अहंकार से भरी
मुंबई : सिंधुदुर्ग जिले के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में रविवार को विपक्षी गठबंधन ने राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। विपक्ष ने कहा कि पीएम नरेंद्र मोदी ने इस मामले में माफी मांगी है, लेकिन उनकी माफी 'अहंकार से भरी' है। महा विकास आघाडी के घटक दलों ने कहा कि शिवाजी महाराज के नाम पर किए गए आधे-अधूरे माफीनामे को वो स्वीकार नहीं करेंगे। शरद पवार ने कहा कि सिंधुदुर्ग में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना भ्रष्टाचार का एक उदाहरण है। यह सभी शिवाजी महाराज के प्रेमियों का अपमान है। दूसरी ओर, बीजेपी ने भी महा विकास आघाडी के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया।आघाडी के वरिष्ठ नेता हुतात्मा चौक पर जमा हुए। शहीदों को पुष्पांजलि अर्पित की। इसके बाद गेटवे ऑफ इंडिया की ओर मार्च किया। शरद पवार, , नाना पटोले समेत तमाम विरोधी दलों ने महायुति सरकार और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर आरोप लगाए। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकों के लिए किया बंद मोर्चे के चलते गेटवे ऑफ इंडिया पर पर्यटकों के आने पर पाबंदी लगा दी गई थी। विरोध प्रदर्शन में शामिल लोगों के हाथों में प्रतिमा गिरने की घटना की निंदा करने वाली तख्तियां थीं। वे शिंदे सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे। ठाकरे और कांग्रेस नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार के पोस्टर पर चप्पल मारे। उद्धव ठाकरे ने किया कटाक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि पीएम मोदी को माफ नहीं किया जा सकता। हम सभी यहां पर बीजेपी को भारत से बाहर करने की मांग को लेकर एकत्र हुए हैं। ठाकरे ने मोदी की 'गारंटी' का उपहास उड़ाने के लिए प्रतिमा के ढहने, राम मंदिर और नए संसद भवन परिसर में रिसाव का हवाला दिया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफी मांग रहे थे? उस प्रतिमा के लिए, जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था या फिर उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? चुनाव को ध्यान में रखकर मांगी माफी: पटोले कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी 'शिवाजी महाराज द्रोही' सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। प्रधानमंत्री ने राज्य में होने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए माफी मांगी है। शिवाजी महाराज के वंशज व कोल्हापुर से कांग्रेस सांसद शाहू छत्रपति ने कहा कि मराठा योद्धा की गरिमा को हर कीमत पर बनाए रखा जाना चाहिए। बीजेपी ने किया एमवीए के खिलाफ प्रदर्शन रविवार को बीजेपी ने भी महाराष्ट्र भर में महा विकास आघाडी के खिलाफ प्रदर्शन किया। महाराष्ट्र बीजेपी प्रमुख चंद्रकांत बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री ने पहले ही इस मामले में छत्रपति शिवाजी महाराज के साथ-साथ मराठा योद्धा के प्रशंसकों से माफी मांग ली है। एमवीए विधानसभा चुनाव से पहले राज्य में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। इनके कारनामे औरंगजेब जैसे: शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए उन पर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति करने और औरंगजेब तथा अफजल खान का अनुकरण करने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के साथ ही खुद उन्होंने इस 'दुखद' घटना के लिए माफी मांग ली है। इसके बावजूद यह दुर्भाग्यपूर्ण है कि विपक्ष राजनीति कर रहा है। http://dlvr.it/TCgvQC
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे - मुरलीधर मोहोळ
एमपीसी न्यूज : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम (Pune) महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा…
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
imranjalna · 3 months
Text
मंत्री छगन भुजबळ व सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून अखेर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सोडले उपोषण..
At the request of minister Chhagan Bhujbal and the government delegation, hunger striker Laxman Hake ended his hunger strike. सरकारच्या शिष्टमंडळाला लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घ्यायला अखेर यश… सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सुटले.. आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'लव्ह जिहाद' विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले नागपूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत इतर राज्यांनी केलेल्या कायद्याचा अभ्यास करेल, मात्र राज्यात तसा कायदा आणण्याचा निर्णय तूर्तास घेतलेला नाही.   विमानतळावर पत्रकारांनी ‘लव्ह जिहाद’वर फडणवीस यांना राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाल�� चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
गेल्या काही वर्षात नवोन्मेष क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारतानं, यंदाच्या जागितक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच जीआयआय २०२४ मध्ये १३३ देशांत ३९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१५ मध्ये ८१ व्या स्थानावर असलेल्या भारताची ही लक्षणीय झेप आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत समाज माध्यमावरून एक संदेश प्रसारित केला आहे. भारतानं मध्य आणि दक्षिण आशियातल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतानं एक हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत पाच टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं असल्याचं, त्यांनी सांगीतलं.
****
आधार आणि पॅनकार्डचे तपशील सार्वजनिक करून नागरिकांची ओळख उघड करणाऱ्या काही संकेतस्थळांवर, केंद्र सरकारनं प्रतिबंध लावले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही कारवाई केली. आधार कायदा २०१६ च्या कलम २६ (४) नुसार आधारकार्डवरील माहिती सार्वजनिक करण्यावर प्रतिबंध आहेत. याचे उल्लंघन संकेतस्थळाकडून झाल्याची तक्रार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दाखल केली होती.
****
देशातली ५९ हून अधिक औषधं गुणवत्ता निकषांवर दर्जेदार नसल्याचा अहवाल केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी 3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे.
****
२०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचं उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनानं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. ४७ हजार ५०० कोटी रुपयांच्या या सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
यंदाच्या खरीप हंगामात कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजे उत्पादन तसंच बाजारांमधील आवक, बाजारभाव आणि निर्यातविषयक धोरण याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकानं काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव तसंच सोलापूर बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकाने बाजार समितीचे सदस्य शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या पाच वर्षात कांद्याची आवक, बाजारभाव, निर्यात यांची माहिती जाणून घेतली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जिल्हा प्रशासनांनी प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ केला आहे. काल बीड तसंच परभणी इथं यानिमित्तानं कार्यशाळा घेण्यात आली. संबंधित जिल्ह्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्या ७५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन सव्वा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्टपासून 'ऑपरेशन फ्लश आऊट' सुरू करण्यात आलं असून, ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं काल ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियाना अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील आनंदधाम, मार्केट यार्ड परिसर तसंच सारसनगर भागात विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता केली.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसर्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
****
0 notes
indlivebulletin · 1 day
Text
Adani को Devendra Fadnavis ने लगाई फटकार, Dharavi Redevelopment को लेकर दे डाली चेतावनी
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अदानी समूह को फटकार लगाई है। देवेंद्र फडणवीस ने कहा है कि अडानी समूह अगर राज्य सरकार के निर्देशों का पालन नहीं करेगा तो सरकार कंपनी के खिलाफ एक्शन लेगी।    इसके तहत धारावी पुनर्विकास का ठेका अडानी समूह से वापस ले लिया जाएगा। एक मीडिया समूह से बातचीत के द्वारा देवेंद्र फडणवीस ने कहा है कि परियोजना पर विपक्षी दल जो भी आरोप लगा रहे हैं वह निराधार है।…
0 notes
dainiksamachar · 27 days
Text
शिवाजी महाराज की मूर्ति गिरने पर विपक्ष बनाम BJP, 10 पॉइंट में जानें दिनभर क्या हुआ
मुंबई: मुंबई में शिवाजी की मूर्ति गिरने पर विवाद प्रधानमंत्री की ओर से माफी मांगे जाने के बावजूद कम होने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र विधानसभ चुनाव से पहले माफी मांगना विवाद का विषय बन गया है और उद्धव ठाकरे ने इस पर सवाल उठाए हैं। वहीं महाविकास अघाड़ी के और सहयोगियों शरद पवार और नाना पटोले ने भी हमला बोला है। वहीं बीजेपी ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र बीजेपी के प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस ने जहां विपक्ष पर सवाल उठाए हैं, वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को घेरा है। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के विवाद पर राज्य में आज क्या हुआ, जानते 10 बड़े अपडेट-टॉप 10 पॉइंट इस प्रकार हैं:01- विरोध-प्रदर्शन के नाम रहा दिनरविवार को मुंबई में विरोध रैलियों का दिन रहा। देश की आर्थिक राजधानी में न केवल मूर्ति गिरने पर बीजेपी के खिलाफ विरोध प्रदर्शन हुए, बल्कि बीजेपी ने विपक्ष के खिलाफ भी एक रैली की। इसमें 17वीं शताब्दी के मराठा योद्धा राजा के प्रति उनकी श्रद्धा को चुनौती दी गई।02- शरद पवार ने उठाए सवालराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के अध्यक्ष शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष महाराष्ट्र में अगले दो महीनों में ‘महायुति’ सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर नयी सरकार बनने तक शांत नहीं बैठेगा। मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना को लेकर राज्य सरकार की आलोचना की।03- उद्धव ने पीएम पर बोला हमलाविपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी ने एक विरोध रैली आयोजित की, जहां पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र की आत्मा का अपमान किया गया है और लोग छत्रपति शिवाजी का अपमान करने वालों को कभी नहीं भूलेंगे। उन्होंने प्रधानमंत्री मोदी की माफ़ी पर भी सवाल उठाए। उद्धव ठाकरे ने जोड़े मारो यानी जूते से मारो विरोध प्रदर्शन में कहा कि क्या आपने (प्रधानमंत्री की) माफ़ी में अहंकार देखा? इसमें अहंकार की बू आ रही है।04- मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान उद्धव ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफ़ी मांग रहे थे? उस मूर्ति के लिए जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था? उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? एमवीए को शिवाजी महाराज का अपमान करने वाली ताकतों को हराने के लिए मिलकर काम करना चाहिए। मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान है।05- दादर में बीजेपी का प्रदर्शनभारतीय जनता पार्टी ने मुंबई के दादर इलाके में महा विकास अघाड़ी के खिलाफ जवाबी विरोध प्रदर्शन किया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए का आंदोलन पूरी तरह से राजनीतिक है।06- फडणवीस ने विपक्ष को घेरादेवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए या कांग्रेस ने कभी छत्रपति शिवाजी का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू और इंदिरा गांधी की ओर से लाल किले से दिए गए भाषणों को याद करें। छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिया गया। जब कमल नाथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री थे, तब छत्रपति शिवाजी की मूर्ति को बुलडोजर से हटा दिया गया था।07- शिंदे ने उद्धव पर बोला हमलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के लोगों ने दो साल पहले ही उन्हें (उद्धव ठाकरे) उनकी जगह दिखा दी है। आप छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन काम औरंगजेब और अफजल खान जैसे हैं।08- कांग्रेस ने क्या कहा?कांग्रेस की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी ‘शिवाजी द्रोही’ (छत्रपति शिवाजी के सिद्धांतों के साथ विश्वासघात करने वाली) सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। उन्होंने कहा, ‘हमने संकल्प लिया है कि ऐसा दोबारा नहीं होगा।09- पीएम मोदी ने मांगी थी माफीप्रधानमंत्री मोदी ने शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम में कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक नाम या योद्धा नहीं बल्कि एक आराध्य देव हैं। उन्होंने कहा था कि आज मैं उनके (शिवाजी) चरणों में सिर झुकाता हूं और उनसे माफी मांगता हूं।10- क्या है विवाद?सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा 26 अगस्त को ढह गई थी। इस प्रतिमा का अनावरण 4 दिसंबर को नौसेना दिवस समारोह के हिस्से के रूप में किया गया था, जो कि सिंधुदुर्ग में पहली बार आयोजित किया गया था। http://dlvr.it/TCgN5F
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Bhosari : भोसरी मतदार संघात 50 हजाराहून अधिक ‘लाडकी बहीण’ लाभार्थी
एमपीसी न्यूज – राज्यातील महायुती (Bhosari) सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली. या योजनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये तब्बल 50 हजाराहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय…
0 notes
mhlivenews · 7 months
Text
नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
संत सेवालाल महाराज जयंतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि. 15 : बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा अभिवादन कार्यक्रम झाला.
View On WordPress
0 notes
Video
youtube
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्रकारांशी संवाद..
0 notes