#उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, ते मार्सेली इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर इथल्याच समुद्रकिनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारुन मार्सेली बंदरावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आपल्याला आभार मानायचे असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात आज माघ पोर्णिमा स्नान सुरु आहे. यावर्षी दहा लाखाहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. १३ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १४ पूर्णांक ६९ शतांश टक्क्याची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे. चालू आर्थिक वर्षात १७ लाख ७८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही नऊ लाख ४७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, सात लाख ७८ हजार कोटी रुपये भांडवली कर जमा झाला आहे.
लॅम रिसर्च की कंपनी भारतात दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रवासातला हा आणखी एक महत्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानाचा एक भाग म्हणून या उद्योगात गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी महा हॅकेथॉन चॅलेंज या स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञान नवोन्मेषक, संशोधक, उद्योजक, स्टार्टअप यांच्यासाठी ही स्पर्धा असून, विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भातला शासन आदेशही जारी झाला आहे. या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग, वित्त विभागाच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग जारी करेल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा काल मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात एका ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, जीबीएस रुग्णांची एकूण संख्या १९२ झाली आहे.
राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने काल सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूकता वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काल नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आलं. भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात सुरक्षा दलांनी सुरु केलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान ही चकमक झाली. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, साहित्य ताब्यात घेतलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या महाकाळा इथं पोलिसांनी काल सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा ३० किलो गांजा जप्त केला. गोंदी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार संशयितांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गु��्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात असलेल्या सातपूर आणि अंबड औद्येागिक वसाहतीत उद्योगांना सात वर्षांपूर्वी करण्यात आलेली ११ पट करवाढ रद्द करण्यात आली आहे. पूर्वीच्या दरानुसारच आता आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उद्येाजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिले दोनही सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली आहे.
क्रिकेटपटू जसप्रित बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हष्रित राणाचा संघात समावेश करण्यात आल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं सांगितलं. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांग्लादेश सोबत होणार आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं हरयाणावर १५२ धावांनी विजय मिळवला, तर नागपुरात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, विदर्भानं तामीळनाडूवर १९८ धावांनी मात केली.
0 notes
Text
अज्ञात व्यक्तींनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार अन संग्राम जगताप यांच्या फोटोवर गुटखा खाऊन मारल्या पिचकाऱ्या
नगर शहरात कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांचे फलक लावण्यात आलेले होते. छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिका कार्यालयासमोरच्या रस्त्यावर हे फलक लावण्यात आले असून अनेक फलकांवर गुटका आणि मावा खाऊन थुंकण्याचा प्रकार समोर आला आहे . आरोपी व्यक्तींवर कारवाईची मागणी तिन्ही पक्षाच्या…
0 notes
Text
Maharashtra Mein 'Ladli Behan Yojana' Safaltapurvak Chala Rahi Sarakar: Manikrao Kokate
मुंबई। महाराष्ट्र सरकार के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने 'लाडली बहन योजना' का पैसा वापस लेने की अफवाह पर मंगलवार को कहा कि 'लाडली बहन योजना' सरकार सफलतापूर्वक चला रही है।
कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने बताया, "महाराष्ट्र सरकार 'लाडली बहन योजना' सफलतापूर्वक चला रही है। लाभार्थी महिलाओं के खाते में पैसा जा रहा है। ऐसा नहीं है कि सरकार के पास इसका पैसा आएगा। पैसा रोज कनेक्ट होता है और रोज खर्च होता है। हमारे उपमुख्यमंत्री अजित पवार और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फैसला करेंगे। पूरी पारदर्शिता के साथ काम हो रहा है, सरकार बहुत सकारात्मक है, कोई घोटाला या भ्रष्टाचार नहीं हो रहा है।"
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/government-is-successfully-running-ladli-behan-yojana-in-maharashtra-manikrao-kokate-527104-1
0 notes
Text
नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई दि.4 – राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f562f54bd82e6b81545f0213efb60bc0/d67b279e983448f5-f0/s540x810/7ced25f6c663ba9907cc8b66db151b4294a1a6d2.jpg)
View On WordPress
0 notes
Text
सीएम देवेंद्र फडणवीस ने पूर्ववर्ती एकनाथ शिंदे सरकार के फैसलों और लगाई रोक, जांच के दिए आदेश
Maharashtra News: महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने उप मुख्यमंत्री और पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा पूर्ववर्ती सरकार में लिए एक फैसले पर रोक लगा दी है और उसकी जांच के आदेश दिए हैं। पूर्ववर्ती सरकार में फडणवीस उपमुख्यमंत्री थे। पिछली सरकार में परिवहन विभाग तब के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के पास था। यह मामला उसी विभाग से जुड़ा हुआ है। शिंदे ने महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम…
0 notes
Text
महाराष्ट्र में नई सरकार का शपथ ग्रहण: एकनाथ शिंदे की बॉडी लैंग्वेज पर उठे सवाल?
मुंबई. महाराष्ट्र में नई सरकार का शपथ ग्रहण समारोह हाल ही में संपन्न हुआ। इस समारोह में देवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री के रूप में शपथ ली, जबकि एकनाथ शिंदे, जो अब तक मुख्यमंत्री थे, डिप्टी सीएम बने। इसके साथ ही अजित पवार ने ��ी उपमुख्यमंत्री पद की शपथ ली। महायुति के तीनों प्रमुख दलों के लिए यह खुशी का मौका था, लेकिन इस समारोह में एकनाथ शिंदे की बॉडी लैंग्वेज ने सबका ध्यान खींचा। मंच पर अलग-थलग…
0 notes
Text
Devendra Fadnavis Biography
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/6ca38610c7f7fd2c68bea45dc08ef288/d3e1aeb568aba8c3-78/s540x810/90983bb6322315d0a2139bbd8cbdca35fec6f904.jpg)
Introduction
Devendra Fadnavis Biography: महाराष्ट्र की राजनीति में अहम भूमिका निभाने वाले देवेंद्र फडणवीस बतौर मुख्यमंत्री अगले 5 साल तक राज्य की जनता की सेवा करने के लिए तैयार हैं. राजनीतिक पंडितों का कहना है कि पूर्ण बहुमत की सरकार है, इसलिए 5 साल तक उन पर किसी तरह का कोई संकट नहीं आएगा. कहा भी जाता है कि देवेंद्र ���डणवीस के बिना महाराष्ट्र की राजनीति में अधूरापन है. महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के नतीजे आने के बाद से ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद के साथ-साथ नरेन्द्र मोदी के चहेते देवेंद्र फडणवीस को करिश्माई नेता के तौर पर देखा जा रहा है. ऐसे कई मौके आए जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनते-बनते रह गए और फिर ना चाहते हुए भी उपमुख्यमंत्री के पद को उन्हें स्वीकार करना पड़ा. भारतीय जनता पार्टी के अनुशासित सिपाही की तरह उन्होंने खून का हर घूंट पी लिया.
महाराष्ट्र के दिग्गज नेताओं में शुमार देवेंद्र फडणवीस का एक बयान सोशल मीडिया पर अक्सर छाया रहता है, जो उन्होंने साल 2019 में दिया था. उन्होंने कहा था- ‘ मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा !’ साल 2014 में देवेंद्र फडणवीस पहली बार मुख्यमंत्री बने थे. इसके बाद वर्ष 2019 में वह सिर्फ 80 घंटे तक सीएम रहे और अब तीसरी बार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं. एक सच यह भी है कि फिलहाल महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी या फिर महागठबंधन के पास देवेंद्र फडणवीस जैसी ताकत का कोई और नेता नहीं है. इस स्टोरी में हम देवेन्द्र फडणवीस के बारे में विस्तार से बता रहे हैं कि उन्होंने अपना राजनीतिक कर��यर कैसे शुरू किया? कौन उन्हें राजनीति में लाया या फिर वह कौन सा खास हुनर है, जिसकी वजह से देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति में अहम किरदार बने रहेंगे.
Table Of Content
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद भी हैं देवेंद्र फडणवीस
3 दशक से हैं राजनीति में सक्रिय
अभाविप से सीखे राजनीति के गुर
नितिन गडकरी की अंगुली पकड़कर सीखी राजनीति
2013 में बने महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष
इंदिरा गांधी के विरोध में छोड़ा स्कूल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद भी हैं देवेंद्र
अपने तीखे और मीठे राजनीतिक बयानों के लिए मशहूर देवेंद्र फडणवीस पर नागपुर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हमेशा मेहरबान रहा है. उनकी गिनती भी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय स्तर के बड़े नेताओं में होती है. उन्हें भाजपा ने हमेशा तरजीह दी है. यही वजह है कि महाराष्ट्र में एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, पीयूष गोयल, हंसराज गंगाराम अहिर, दानवे रावसाहेब पाटिल, चन्द्रशेखर बावनकुले, गिरीश महाजन, आशीष शेलार, रवीन्द्र चव्हाण, अतुल बचाओ, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, गणेश नाइक, मंगल प्रभात लोढ़ा, राहुल नार्वेकर, अतुल भातखलकर, शिवेंद्रराज भोसले, गोपीचंद पडलकर, माधुरी मिसाल, राधाकृष्ण विखे पाटिल और जयकुमार रावल पर आखिरकार देवेंद्र फडणवीस भारी पड़े. इन सबके ऊपर वह आरएसएस की भी पसंद हैं. देवेंद्र फडणवीस का रिश्ता प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के साथ भी बहुत अच्छा है. नागपुर के रहने वाले देवेंद्र फडणवीस को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का वफादार माना जाता है. यह उनके लिए हमेशा अच्छा पक्ष साबित हुआ.
यह भी पढ़ें: फडणवीस बनेंगे महाराष्ट्र के नए सीएम, BJP की बैठक में नाम पर लगी मुहर, जानें कब लेंगे शपथ
इसका अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि लोकसभा चुनाव 2014 के बाद भारतीय जनता पार्टी का नेतृत्व मोदी-शाह के हाथ में था न कि नितिन गडकरी के पास. यही वजह है कि नितिन गडकरी के स्थान पर हमेशा ही देवेंद्र फडणवीस को तरजीह दी गई. इसके अलावा नरेन्द्र मोदी के साथ उनके संबंधों की बात करें दोनों एक-दूसरे को बहुत पसंद करते हैं. नरेन्द्र मोदी को देवेंद्र फडणवीस की कार्यप्रणाली खूब पसंद है. सार्वजनिक मंचों और मुलाकातों में भी दोनों को कई बार गुफ्तगू करते देखा जा चुका है. वहीं, जब महाराष्ट्र में बांद्र���-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) से आरे के ब��च मुंबई मेट्रो लाइन 3 का मुद्दा गरमाया और समाजसेवियों ने मोर्चा खोला तो नरेन्द्र मोदी भाजपा नेता देवेन्द्र फडणवीस के साथ हमेशा ही खड़े रहे.
3 दशक से हैं राजनीति में सक्रिय
महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की धुरी बन चुके देवेन्द्र फडणवीस 30 साल से भी अधिक समय से राज्य की राजनीति में सक्रिय हैं. अगर महाराष्ट्र भाजपा के अन्य नेताओं की बात करें तो देवेन्द्र फडणवीस ने बेहद कम उम्र में करियर शुरू किया. 22 जुलाई, 1970 को नागपुर (महाराष्ट्र) में जन्मे देवेंद्र फडणवीस छात्र जीवन से ही राजनीति में सक्रिय हो गए थे. यही वजह है कि उन पर भाजपा आलाकमान की नजर गई.
तेजतर्रार देवेंद्र फडणवीस ने समकालीन भाजपा नेताओं की तुलना में पहले कई पद हासिल किए. इनमें कई दिग्गज भाजपा नेता शामिल हैं, जिन्होंने उनके साथ ही राजनीति शुरू की. बेशक वह एक राजनीतिक पृष्ठभूमि से आते हैं. पहली गठबंधन सरकार में खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री रहीं शोभाताई फडणवीस, देवेंद्र फडणवीस की चाची हैं. इसके अलावा, देवेन्द्र फडणवीस के पिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के प्रमुख नेताओं में शुमार थे. गंगाधर कई वर्षों तक महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य भी रहे. जब गंगाधर का देहांत हुआ तब देवेन्द्र फडणवीस की उम्र सिर्फ 17 वर्ष थी. यह जानकारी बहुत कम लोगों को है कि गंगाधर फडणवीस के निधन के बाद खाली हुई विधान परिषद सीट पर नितिन गडकरी निर्वाचित हुए.
अभाविप से सीखे राजनीति के गुर
पिता गंगाधर फडणवीस राजनीति में सक्रिय थे, लेकिन उनके देहांत ने देवेन्द्र फडणवीस को तोड़ दिया. राजनीति खून में थी, इसलिए छात्र जीवन से ही वह इसमें सक्रिय हो गए थे. बावजूद इसके देवेंद्र फडणवीस का राजनीति में प्रवेश अन्य नेताओं की तुलना में आसान था, लेकिन राजनीति में उनकी यात्रा कठिन रही है. यह अलग बात है कि अधिकतर भारतीय जनता पार्टी के नेताओं की तरह ही देवेंद्र ने भी अपने छात्र जीवन की शुरुआत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से जुड़कर की. अच्छी बात यह है कि नितिन गडकरी ने राजनीति में जूनियर देवेन्द्र फडणवीस को भरपूर संबल दिया.
यह भी पढ़ें: मेरा पानी उतरता देख, जानें क्यों जीत के बाद चर्चा में आया फडणवीस का 5 साल पुराना बयान
देवेंद्र भी नितिन गडकरी के नेतृत्व में राजनीति में सक्रिय हो गए. इसके बाद वर्ष 1992 में वह पहली बार नागपुर नगर निगम में पार्षद बने तब उनकी उम्र सिर्फ 22 वर्ष की थी. सही मायनों में देवेंद्र की सक्रिय राजनीति में शुरुआत भी तभी हुई. यह भी कम बड़ी बात नहीं कि वर्ष 2014 में सिर्फ 44 साल की उम्र में देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली. शरद पवार के बाद देवेन्द्र फडणवीस ही महाराष्ट्र के दूसरे सबसे युवा सीएम बने हैं. इससे पहले वर्ष 1978 में 38 साल की उम्र में शरद पवार ने सबसे युवा मुख्यमंत्री की शपथ ली थी.
नितिन गडकरी की अंगुली पकड़कर सीखी राजनीति
नागपुर नगर निगम में साल 1992 के चुनाव में देवेन्द्र फडणवीस पार्षद चुने गए. यह चुनाव भी 1989 में होना था. उस दौरान देवेन्द्र फडणवीस की उम्र भी चुनाव लड़ने की नहीं थी. यह महज इत्तेफाक है कि नागपुर नगर निगम का युह चुनाव 1992 में हुआ और पहली बार देवेन्द्र फडणवीस पार्षद बने. इसके बाद देवेंद्र फडणवीस जल्द ही नागपुर नगर निगम के मेयर भी बन गए. हालांकि, यह उनका राजनीतिक ठहराव या फिर लक्ष्य नहीं था. ��रअसल, देवेन्द्र फडणवीस का लक्ष्य इससे कहीं बड़ा था.
वह लगातार प्रयास करते रहे और वर्ष 1999 में जब शिवसेना-भाजपा गठबंधन की हार हुई तो देवेन्द्र फडणवीस पहली बार विधानसभा पहुंचे. कहा जाता है कि जब देवेंद्र फडणवीस ने नागपुर में अपना राजनीतिक करियर शुरू किया था, तब नितिन गडकरी नागपुर और विदर्भ में भारतीय जनता पार्टी के दिग्गज नेता थे. नितिन गडकरी को पूरे महाराष्ट्र में सम्मान के नजरिये से देखा जाता था. यह भी सच है कि देवेन्द्र फडणवीस ने महाराष्ट्र की राजनीति में नितिन गडकरी की अंगुली पकड़कर चलना शुरू किया और राज्य के मुख्यमंत्री के पद तक पहुंचे. यहां पर बता दें कि 2024 के हलफनामे के मुताबिक, देवेंद्र की कुल संपत्ति 13 करोड़ से अधिक की है.
2013 में बने महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष
इसमें कोई शक नहीं है कि देवेन्द्र फडणवीस ने भाजपा के दिग्गज नेता नितिन गडकरी का हाथ थामकर राजनीति का सफर शुरू किया. वैसे कहा जाता है कि राजनीति में कुछ भी स्थाई या अस्थाई नहीं रहता है. ऐसा ही हुआ देवेंद्र फडणवीस के साथ. महाराष्ट्र की राजनीति में कई तरह के बदलाव आए. ऐसे में महाराष्ट्र भाजपा में बनते, बदलते और बिगड़ते समीकरणों के दौर में देवेन्द्र फडणवीस ने कुछ सालों के बाद नितिन गडकरी का साथ छोड़ दिया और गोपीनाथ मुंडे का हाथ थाम लिया. गोपीनाथ महाराष्ट्र की राजनीति में धाकड़ और दिग्गज नेता थे.
इससे भी अधिक वह अन्य पिछड़े वर्ग से आते थे जो भाजपा के लिए बहुत जरूरी थे. देवेन्द्र फडणवीस ने गोपीनाथ मुंडे का हाथ थामा तो यह अच्छा ही रहा. इसी ग्रुप के साथ रहकर देवेन्द्र फडणवीस वर्ष 2013 में महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष का पद पाने में कामयाब रहे. यह एक तरह से देवेन्द्र फडणवीस के लिए महाराष्ट्र की राजनीति में टर्निंग प्वाइंट था. इसके बाद उन्होंने उपमुख्यमंत्री और फिर मुख्यमंत्री का पद संभाला. हैरत की बात यह भी है कि वर्ष 2022 में एकनाथ शिंदे ने जब शिवसेना से बगावत की तो बुझे मन से देवेंद्र फडणवीस को उपमुख्यमंत्री का पद संभालना पड़ा.
यह भी पढ़ें: भारत का ‘नन्हा नेपोलियन’, जो दो-दो बार चूका प्रधानमंत्री बनने से; ‘समधी’ से ही खानी पड़ी मात
बताया जाता है कि देवेन्द्र फडणवीस नरेन्द्र मोदी और अमित शाह के कहने पर महाराष्ट्र सरकार में उपमुख्यमंत्री बने. इसके बाद उन्होंने 2 साल तक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अगुवाई में काम किया. इसमें एक मोड़ और था कि नए गठबंधन में भी सत्ता का केंद्र बने रहे शिवसेना के टूटने के कुछ महीनों बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में भी विभाजन हुआ. नंबर दो के नेता अजित पवार इस गठबंधन में शामिल हो गए. अब फडणवीस को अपनी ही सरकार में एक और प्रतिद्वंद्वी मिल गया यानी दो-दो उपमुख्यमंत्री. इसके बाद देवेन्द्र फडणवीस लगातार 2 साल चुप रहे और महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की जमीन तैयार करते रहे. सबसे अच्छी और सकारात्मक बात यह है कि देवेंद्र पर भारतीय जनता पार्टी के आला नेताओं का भरोसा था. खासतौर से अमित शाह और नरेन्द्र मोदी हमेशा ही देवेंद्र फडणवीस के पक्ष में रहे.
इंदिरा गांधी के विरोध में छोड़ दिया स्कूल
देवेंद्र फडणवीस की शुरुआती पढ़ाई इंदिरा कॉन्वेंट स्कूल से हुई है, लेकिन इससे जुड़ा रोचक किस्सा भी है. जिसे खुद कई बार देवेंद्र फडणवीस सुना चुके हैं. इसके साथ उनके दोस्त भी इसके गवाह हैं. हुआ यह है कि वर्ष 1977 में इंदिरा गांधी ने देशभर में आपातकाल लगा दिया था. इस दौरान देवेंद्र के पिता गंगाधर राव को गिरफ्तार कर लिया गया था. इससे नाराज देवेंद्र फडणवीस ने अनोखे अंदाज में इस गिरफ्तारी का विरोध किया. उन्होंने विरोध स्वरूप इंदिरा गांधी के नाम वाले इस स्कूल से अपना नाम ही कटवा लिया. सही मायनों में गलत का विरोध देवेंद्र फडणवीस हमेशा ही करते रहे हैं. राजनीति में भी वह अपनी बात मुखर तरीके से रखने और विरोधियों पर कटाक्ष करने के लिए जाने जाते हैं. यही वजह है कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की महाराष्ट्र में पहली पसंद देवेन्द्र फडणवीस ही हैं.
80 घंटे का सीएम
यह दुर्भाग्य ही है कि वर्ष 2019 में देवेंद्र फडणवीस ने दूसरी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली थी, लेकिन अजित पवार के सहयोग से बनी यह सरकार सिर्फ 80 घंटों में ही गिर गई. वैसे, देवेन्द्र फडणवीस बजट पर एक किताब भी लिख चुके हैं. देवेंद्र फडणवीस की पत्नी का नाम अमृता है. मिली जानकारी के अनुसार, दोनों की पहली मुलाकात वर्ष 2005 में हुई थी.
यह जानकर लोगों को हैरानी होगी कि पत्नी अमृता को खाली समय में देवेंद्र से गाना सुनना पसंद है. कुल मिलाकर देवेन्द्र फडणवीस गाना भी गाते हैं. शादी के बाद दोनों की एक बेटी भी है. कम ही लोग जानते हैं कि देवेंद्र फडणवीस मॉडलिंग भी कर चुके हैं. वर्ष 2006 में नागपुर के चौराहों पर लगी उनकी मॉडलिंग की तस्वीरें भी खूब चर्चा में रही थीं. होर्डिंग्स और बैनरों में लगी फोटो देवेंद्र फडणवीस की थी. दरअसल, फोटोग्राफर विवेक रानाडे ने ही देवेंद्र को मॉडलिंग के प्रति प्रेरित किया और मनाया. खास बात यह है कि अटल बिहारी वाजपेयी भी उन्हें मॉडल विधायक कहकर बुलाते थे.
महाराष्ट्र चुनाव में दिखा देवेंद्र का कमाल
गौरतलब है कि 20 नवंबर को महाराष्ट्र की 288 विधानसभा सीटों पर मतदान हुआ. 23 नवंबर को महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के नतीजे आए तो चमत्कार हो गया. नतीजों में भारतीय जनता पार्टी की अगुवाई वाले महायुति गठबंधन ने पूर्ण बहुमत हासिल किया. कुछ अन्य छोटे सहयोगियों को मिलाकर महायुति ने राज्य की 288 सीटों में से 234 पर जीत हासिल की. इस गठबंधन में भारतीय जनता पार्टी को 132 सीटों पर जीत मिलीं. भा��पा का प्रदर्शन इस मायने में खास रहा कि इस चुनावों में सिर्फ 149 सीटों पर लड़ी और 132 सीटों पर जीत हासिल की. वहीं, शिवसेना शिंदे गुट को 57 सीटों पर और एनसीपी अजित गुट को 41 सीटों पर जीत हासिल हुई. विपक्ष की बात करें महा विकास अघाड़ी को 46 सीटें मिलीं. इसमें एनसीपी (शरदचंद्र पवार) गुट को 10 सीट जीतीं, कांग्रेस को 16 सीट और शिवसेना (उद्धव गुट) को 20 सीट पर जीत मिली. भाजपा के प्रदर्शन का श्रेय देवेंद्र फडणवीस को जाता है.
Conclusion
महाराष्ट्र की राजनीति में देवेन्द्र फडणवीस वह किरदार हैं, जिसके बिना भारतीय जनता पार्टी सफल नहीं हो सकती. बजट पर एक किताब भी लिख चुके देवेंद्र फडणवीस ने अपनी कड़ी मेहनत से महाराष्ट्र की राजनीति में जगह बनाई है. हिंदू मुद्दों को लेकर लगातार मुखर रहे देवेन्द्र को हार्ड कोर हिंदू नेता के रूप में जाना जाता है. भाजपा का केंद्रीय नेतृत्व भी उन्हें बहुत पसंद करता है. आने वाले कुछ सालों में अगर वह केंद्रीय राजनीति में सक्रिय नजर आए तो यह आश्चर्य की बात नहीं होगी. यह कयास ही है क्योंकि भारतीय जनता पार्टी फिलहाल देव���ंद्र फडणवीस को महाराष्ट्र में खुलकर खेलने देना चाहती है.
यह भी पढ़ें: ‘महल’ जैसे भवन में रहकर भी सोते थे चटाई पर, राष्ट्रपति को क्यों मांगने पड़े थे अपनी ही पत्नी के जेवर
Follow Us On: Facebook | X | LinkedIn | YouTube | Instagram
0 notes
Text
राजनैतिक झटका, कांग्रेसी वरिष्ठ नेता रवि राजा भाजपा में शामिल
कांग्रेस के वरिष्ठ नेता रवि राज को देवेन्द्र फडणवीस ने मुंबई उपाध्यक्ष का पद देकर सम्मानित किया। मुंबई के सायन कोलीवाडा से टिकट नहीं मिलने के कारण नाराज़ चल रहे थे। (Political shock, senior Congress leader Ravi Raja joins BJP) नितिन तोरस्कर (मंत्र���लय प्रतिनिधि)मुंबई- कांग्रेस के वरिष्ठ नेता रवि राजा अपने समर्थकों के साथ गुरुवार को उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा के मुंबई अध्यक्ष आशीष…
#BEST#bharatiya janta party#BJP news#BMC#Breaking news#Councilor#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#joins BJP#Latest hindi news#Latest News#Maharashtra Assembly Election#Maharashtra Election 2024#Maharashtra Elections#Maharashtra News#Maharashtra Political News#Mumbai#Mumbai BJP#Mumbai News#Mumbai politics#MVA#Ncp#News in Hindi#November#political news#Political shock#Rally
0 notes
Text
हरियाणा के नतीजों से महाराष्ट्र में बढ़ा भाजपा का जोश, कांग्रेस नेता बोले- नहीं होगा कोई असर
हरियाणा विधानसभा चुनाव के नतीजे ने महाराष्ट्र भाजपा के निराश-हताश भाजपा कार्यकर्ताओं को नई ऊर्जा प्रदान की है��� इससे उनका जोश हाई हो गया है। लेकिन कांग्रेस नहीं मानती कि इसका महाराष्ट्र विधानसभा चुनाव में कोई असर होगा। वहीं, राजनीतिक विश्लेषक कहते हैं कि हरियाणा के नतीजे ने लोकसभा चुनाव में हार की ह��ाशा से जूझ रहे प्रदेश भाजपा कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ा दिया है। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत • प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त • लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही - मंत्री आदिती तटकरे यांची माहिती • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २५ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची काल मतमोजणी झाली, यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदरसिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला. दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयासह अनेक ठिकाणच्या कार्यालयात काल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानत, दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांची भाषा प्रामाणिकपणाची असली, तरी प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच केजरीवाल यांची मतं घसरली, असं हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं. तर तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांनी आपल्या विरोधकांवर ९१ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला.
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक असून, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात राज्यातल्या पहिल्या 'जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना आपल्या चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावरही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साध���ा आमटे यांच्य��� रुपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते काल बोलत होते. काल सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं, जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राहाता तालुक्यातल्या राजुरी इथं 'डाळींब बहार मेळावा' आणि 'कृषी प्रदर्शनाच्या' उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले… “महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्टस् बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.’’
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन जवळच्या फुलसिंगनगर तांड्यावर काल खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठावर होणारी वाळूची अवैध साठवणुक आणि वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, नदीकाठालगत विविध गावांमधला अवैध वाळू साठा गेल्या तीन दिवसांपासून जप्त करून कारवाई सुरू आहे.
आय डी बी आय बँकेच्या सी एस आर फंडातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल या कक्षाचं बँकेचे महाव्यवस्थापक रवी असवानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं.
0 notes
Text
वाल्मीक कराड याचा आणखीन एक कारनामा समोर , केज नगरपंचायत कराडसमोर नतमस्तक
वाल्मीक कराड याचा आणखीन एक कारनामा समोर , केज नगरपंचायत कराडसमोर नतमस्तक
महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप सातत्याने होत असून ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारणा केली तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत ,’ असे म्हटलेले आहे. धनंजय मुंडे म्हणाले की ,’ मी नैतिकदृष्ट्या दोषी आहे असे वाटत नाही मात्र तरीही मुख्यमंत्री…
0 notes
Text
Sattaa Mein Aaye Toh Ghoshaṇa Patr Ke Vaade Pure Karenge : Pramod Hindurao
कल्याण। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) नेता प्रमोद हिंदुराव ने गुरुवार को दावा किया कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति की सरकार बनेगी।
एनसीपी नेता प्रमोद हिंदुराव ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि अजित पवार की तरफ से पूरे महाराष्ट्र के ��िए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के घोषणा पत्र को जारी किया गया। मैं बस इतना ही बोलना चाहूंगा कि आगामी 20 नवंबर को हमारे सभी लोग चुनकर आने वाले हैं।
एनसीपी नेता ने आगे कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार और देवेंद्र फडणवीस मिलजुल कर अच्छे से काम कर रहे हैं। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए महायुति और उसके घटक दल बहुत ही मेहनत कर रहे हैं।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/if-we-come-to-power-we-will-fulfill-the-promises-made-in-the-manifesto-pramod-hindurao-509352-1
0 notes
Text
शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा; झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर द्या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई दि. 4 : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/c0a960a311091366977f9fc07d766847/a2661bf6fcd5dc53-b7/s540x810/4a3a3dae617aa88b5ef1614976616f044b38e8ad.jpg)
View On WordPress
0 notes
Text
���हाराष्ट्र सरकार में मंत्रियों के बीच हुआ विभागों का बंटवारा, जानें किस मंत्री को कौन सा विभाग मिला
Maharashtra Minister Portfolio Allocation: महाराष्ट्र में महायुति की सरकार के मंत्रियों की शपथ के बाद शनिवार (21 दिसंबर) को अब उनके विभागों का बंटवारा हो गया है. सीएम देवेंन्द्र फडणवीस ने गृह विभाग अपने पास रखा है. वहीं डिप्टी सीएम एकनाथ शिंदे को शहरी विकास जबकि उपमुख्यमंत्री अजित पवार को वित्त विभाग दिया गया है. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गृह मंत्रालय, विधि एवं न्याय, सामान्य प्रशासन,…
0 notes
Text
महाराष्ट्र: देवेंद्र फडणवीस ने तीसरी बार ली मुख्यमंत्री पद की शपथ, एकनाथ और अजित बने डिप्टी सीएम
मुंबई. महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर बड़ा बदलाव हुआ है। देवेंद्र फडणवीस ने तीसरी बार मुख्यमंत्री पद की शपथ ली है। उनके साथ शिवसेना (शिंदे गुट) के नेता एकनाथ शिंदे और एनसीपी के नेता अजित पवार ने उपमुख्यमंत्री पद की शपथ ली। यह शपथ ग्रहण समारोह मुंबई के राजभवन में आयोजित किया गया, जहां राज्यपाल आर. एन. रवि ने इन्हें शपथ दिलाई। तीसरी बार मुख्यमंत्री बने फडणवीस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की…
0 notes