बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
बालकाचा पतंग उडवीत असतांना विहिरीत पडून मृत्यू
धरणगाव ; – आज संक्रात तीळ गुल घ्या आणि गोड गोड बोला कुणाच्या आयुष्यात गाव तर कुणाच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी कायमचा काळोख . आज संक्रान्ति निमित्त पतंग उडविण्याची परंपरा आहे . लाहान मोठे या पंतग उडविण्याचा आनंद घेत असतात अनेक ठिकाणी वाईट घटना देखील घडतांना आपण बघत असतो आणि अशीच एक दुर्दैवी घटना घडली धरणगाव तालुक्यात या ठिकाणी एक दहा वर्षांचा मुलगा…
View On WordPress
0 notes