Sahibganj: असमाजिक तत्वाें ने की बजरंगबली की प्रतिमा खंडित , मंदिर में लगे झंडे को फेंका,तनाव
Sahibganj: नगर थाना क्षेत्र के पुराने सदर अस्पताल के पास पटेल चौक के समीप सोमवार की सुबह बरगद के पेड़ के नीचे स्थापित बजरंगबली की प्रतिमा को किसी अज्ञात व्यक्ति ने तोड़ दिया। लोगों को जब इसकी जानकारी हुई तो इलाके में तनाव फ़ैल गया।इसके विरोध में स्थानीय लोगों ने एनएच-80 को तीन घंटे तक जाम कर दिया। शहर में जमकर पथराव किया। एक धार्मिक स्थल को भी आग के हवाले कर दिया। तनावपूर्ण स्थिति को देखते हुए भारी…
View On WordPress
0 notes
एक-एक घुसपैठिए को चुन-चुनकर झारखंड से बाहर निकालेंगे : अमित शाह
साहिबगंज, 20 सितंबर (हि.स.)। केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह ने साहिबगंज के भाेगनाडी से चुनाव झारखंड विधानसभा शंखानाद किया। शाह शुक्रवार को साहिबगंज जिले के भोगनाडीह में भाजपा के परिवर्तन रथ को हरी झंडी दिखाने के बाद साहिबगंज पहुंचे। यहां पुलिस लाइन मैदान में विशाल परिवर्तन सभा को संबोधित किया।
इस अवसर पर उन्होंने हेमंत सोरेन सरकार से कई तीखे सवाल पूछे और लोगों से अपील की कि वे आगामी…
0 notes
झारखण्ड /पौधा लगाकर उसकी सेवा करके बड़ा करे, पुण्य ऑक्सीजन और फल मिलेगा : कृषि पदाधिकारी
CIN साहिबगंज:- पौधा लगाकर उसकी सेवा करके बड़ा करे, पुण्य ऑक्सीजन और फल मिलेगा उक्त बाते जिला कृषि पदाधिकारी प्रमोद एक्का ने कही। गंगा मिशन कोलकाता कि ओर से गंगा हरित ग्राम अभियान के तहत गुरुवार को सातवे दिन भरतीया रोड स्तिथ बाबूलाल नंदलाल बोरा चैरिटेबल ट्रस्ट परिसर ने पौधा वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। जिसके मुख्य अतिथि जिला कृषि पदाधिकारी प्रमोद एक्का, नगर थाना प्रभारी अमित कुमार गुप्ता थे।…
0 notes
jharkhand high court- साहेबगंज में जलापूर्ति योजना चालू करने को लेकर हाई कोर्ट में हुई सुनवाई, कहा- पानी मौलिक जरुरत, विलंब होने के जिम्मेदार अफसरों पर कार्रवाई का दिया निर्देश
रांची: साहिबगंज जिले में पाइपलाइन जलापूर्ति योजना शीघ्र चालू करने को लेकर दायर जनहित याचिका पर मंगलवार को हाईकोर्ट में सुनवाई हुई. सुनवाई के दौरान अदालत ने राज्य सरकार को जिले में जलापूर्ति योजना पूरी होने में विलम्ब के लिए जिम्मेदार अफसरों पर कार्रवाई का निर्देश दिया है. अदालत ने सरकार को अगली सुनवाई तक एक्शन टेकेन रिपोर्ट कोर्ट के समक्ष जमा करने का निर्देश दिया है. राज्य सरकार की ओर से बहस कर…
0 notes
झारखंड उच्च न्यायालय का आदेश: संथाल परगना में बांग्लादेशी घुसपैठियों की पहचान और निष्कासन का निर्देश"
डेनियल दानिश ने झारखंड उच्च न्यायालय में जनहित याचिका दायर की थी, जिसमें उन्होंने आरोप लगाया कि संतालपरगना के जिले (साहिबगंज, पाकुड़, गोड्डा, जामताड़ा, और दुमका), जो बांग्लादेश से सटे हुए हैं, में सुनियोजित तरीके से बांग्लादेशी घुसपैठियों को प्रवेश कराया जा रहा है। इन घुसपैठियों द्वारा स्थानीय आदिवासी लड़कियों से शादी (लव जिहाद) की जाती है, आदिवासियों से जमीन खरीदी जाती है, और धर्म परिवर्तन कराके…
0 notes
राहुल गांधी के पदयात्रा कार्यक्रम को ले कार्यकर्ता सम��मेलन में उमड़ी भीड़
समाचार चक्र संवाददाता
पाकुड़ – साहिबगंज जिले के कोटाल पोखर के चौड़ा मोड़ स्थित काजू बागान में मंगलवार को कांग्रेस की ओर से कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया।जिसमें मुख्य अतिथि के रूप में ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम एवं कांग्रेस प्रदेश महासचिव तनवीर आलम शामिल हुए। आयोजित सम्मेलन में राहुल गांधी के संभावित पदयात्रा कार्यक्रम को लेकर मंत्री एवं प्रदेश महासचिव ने कार्यकर्ताओं को जानकारी दी।…
View On WordPress
0 notes
All Sahibganj District Tehsil Name List, साहिबगंज जिले की तहसीलें
0 notes
देश भर में 30 जून को हूल क्रांति दिवस मनाया जाता है और अंग्रेजों के खिलाफ लड़ने वाले आदिवासियों की शौर्य गाथा और बलिदान को याद किया जाता है. संथाली भाषा में हूल का अर्थ क्रांति होता है. Hul Kranti Diwas 2023: आज ही के दिन यानी 30 जून 1855 को साहिबगंज भोगनाडीह में 10000 लोगों की सभा में सिद्धो को राजा घोषित किया गया.
0 notes
आदिवासी महिला के साथ दरिंदगी, 7 युवकों ने मिलकर किया ऐसा घिनौना काम
NCG NEWS DESK साहिबगंज। झारखंड के साहिबगंज जिले से एक बार फिर दिल दहला देने वाला मामले सामने आया है। जहां एक आदिवासी महिला के साथ ऐसी दरिंदगी हुई है जिसे सुन आपकी भी रूह कांप जाएगी। आदिवासी महिलाओं के साथ दुष्कर्म का मामला थमने का नाम नहीं ले रहा है। आय दिन कोई ना कोई महिला इसका शिकार होते रहती है। एक विवाहित महिला और उसके पति के साथ पहलेपति के साथ पहले तो मारपीट की जाती है। उसके बाद महिला के साथ…
View On WordPress
0 notes
कैसा ये इश्क है:फेसबुक के जरिए प्यार, बनारस से दोनों हुए फरार, और फिर आया कहानी में जबरदस्त ट्विस्ट - Love Through Facebook, Both Absconded From Banaras, And Then Came A Tremendous Twist In The Story
फेसबुक के जरिए प्यार, बनारस से दोनों हुए फरार
– फोटो : सोशल मीडिया
विस्तार
बनारस की रहने वाली एक छात्रा को फेसबुक के जरिए एक लड़के से हुए प्यार का खुमार ऐसा चढ़ा कि वह घर परिवार छोड़ कर झारखंड चली गई और दोनों लव मैरिज करने कोर्ट पहुंच गए। इधर छात्रा के परिजन भी जैतपुरा थाने में उसकी गुमशुदगी दर्ज करा कर उसकी तलाश में लगे हुए थे। इस बीच छात्रा के मोबाइल की लोकेशन झारखंड के साहिबगंज में मिली।…
View On WordPress
0 notes
Chowkidar Naukri 2023: Jharkhand Chowkidar Recruitment 2023 | 10वीं पास चौकीदार के 315 पदों पर भर्ती
Jharkhand Chowkidar Recruitment 2023:-झारखण्ड में एक बहुत ही अच्छी भर्ती आई है | ये भर्ती चौकीदार के पदों के लिए निकाली गयी है | ये भर्ती साहिबगंज जिले में निकाली गयी है | ये भर्ती कुल मिलकर 315 पदों के लिए निकाली गयी है | इन पदों के लिए आवेदन ऑफलाइन के माध्यम से लिए जायेगे | इन पदों के लिए शैक्षणिक योग्यता बहुत कम रखी गयी है तो अगर आप मैट्रिक पास है तो आप इन पदो के लिए आवेदन कर सकते है…
View On WordPress
0 notes
ईडी ने अवैध खनन मामले में साहिबगंज डीसी को भेजा समन, 23 को पूछताछ के लिए बुलाया
रांची। प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने साहिबगंज डीसी रामनिवास यादव को बुधवार को समन भेजा है। ईडी ने उन्हें 23 जनवरी को रांची जोनल ऑफिस में उपस्थित होने को कहा है। यह समन एक हजार करोड़ के अवैध खनन के मामले में भेजा गया है। इसके अलावा पंकज मिश्रा और बच्चू यादव पर ईडी ने नया केस (ईसीआईआर) दर्ज किया है।
आधिकारिक सूत्रों ने बताया कि ईडी उनसे पूछताछ करेगा कि डीसी के रूप में उन्हें जिले में बड़े पैमाने पर…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
१७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन; उद्या समारोप.
टेलीव्हीजनवर कार्यक्रम पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सची आवश्यकता लवकरच कालबाह्य.
लेखक -पत्रकार डॉ.विश्वास मेहेंदळे यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन.
आणि
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर.
****
इंदूर इथं सुरू असलेल्या १७ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं. “प्रवासी: अमृत काळातल्या भारताच्��ा प्रगतीतील विश्वसनीय भागीदार” ही यंदाच्या या परिषदेची संकल्पना आहे. या कार्यक्रमाला गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कालपासून सुरू झालेल्या या परिषदेत जगभरातील ७० देशातले अनिवासी भारतीय सहभागी झाले आहेत. अनिवासी भारतीय हे मेक इन इंडिया, योग आणि आयुर्वेद, गृहउद्योग, हस्तकला आणि भरड धान्य या विषयांचे भारताचे राजदूत असून, देशाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ज्ञान जोपासून जगासमोर सादर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी अनिवासी भारतीयांना केलं. उद्या राष्ट्रपतींच्या संबोधनाने या परिषदेचा समारोप होणार आहे.
****
आर्थिक समावेशकतेसाठी जागतिक भागीदारी अर्थात जीपीएफआय या विषयावरील तीन दिवसांची जी 20 परिषद आज कोलकाता इथं झाली. यात जगभरातील निमंत्रित अतिथी आणि मान्यवर उपस्थित होते. आर्थिक प्रगती आणि उत्पादकतेसाठी डिजिटल व्यवहार खुले करण्याच्या विषयावरील चर्चेसह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेची, आर्थिक समावेशनाच्या प्रगतीमधली भूमिका आणि आर्थिक देवाणघ���वाणीचा खर्च कमी करणं आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
दूरचित्रवाणी संच टेलीव्हीजनवर कार्यक्रम पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याची आवश्यकता लवकरच कालबाह्य होणार आहे. यापुढे इनबिल्ट ट्यूनर असलेले टीव्ही संच तयार होऊन बाजारात उपलब्ध होतील, त्यामुळे कोणत्याही सेट टॉप बॉक्स किंवा अँटेनाशिवाय प्रेक्षकांना दूरदर्शनचे मोफत चॅनेल्स पाहता येणार आहेत. यामुळे शासकीय योजना, शैक्षणिक सामुग्रीसह माहिती आणि मनोरंजनाचे इतर कार्यक्रम देशभरातल्या मोठ्या जनसमुदायापर्यंत थेट पोहोचणार आहेत.
****
विकृतीदायक चित्रफीती तसंच प्रतिमा प्रसारित करू नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना केली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी व्यक्तींचे चित्र किंवा मृतदेह असलेल्या प्रतिमा अस्पष्ट करण्याची खबरदारी न घेता अशा घटनांच्या वार्तांकनाची पद्धत अनेक प्रेक्षकांसाठी त्रासदायक असून यांचा मुलांवर प्रतिकूल मानसिक परिणाम देखील होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या संदर्भात संहितेचं पालन करावं, असं मंत्रालयाकडून जारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
गंगाविलास क्रूजमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसंच याचा शेजारी देशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय बंदरं आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज गुवाहाटी इथं पत्रकारांशी बोलत होते. ही जलयात्रा म्हणजे पौर्वात्य देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या धोरणाचा एक भाग असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं आहे.
एमव्ही गंगा विलास या जहाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ तारखेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. नदीतून सर्वाधिक लांबीचा प्रवास करणारं हे जहाज सुखदायी सोयी सुविधांनी युक्त असून, ते भारतातील पाच राज्ये आणि बांगलादेश मधल्या २७ नद्यांमधून, तीन हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल. हे जहाज ५१ दिवस प्रवास करणार असून जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नद्यांचे घाट यांसारख्या ५० पर्यटनस्थळांना तसंच बिहारमधील पटना, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, आसाममधील गुवाहाटी आणि बांगलादेशामधील ढाका या महत्वाच्या शहरांना भेट देईल.
****
देशातील सशस्त्र दलांच्या पात्र निवृत्तीवेतनधारकांना ‘वन रँक वन पेन्शन’ची थकबाकी १५ मार्च पर्यंत वितरित करण्याच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला याबाबत निर्देश दिले.
****
दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक लेखक-पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, नंतर संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख, ई एम आर सीचे संचालक म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी ३८ हून अधिक पुस्तकांचं लेखन केलं. आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. व्यावसायिक रंगभूमीवरही सात नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेंहेदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तांत्रिक बाबींवर हा दिलासा देण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत त्यांची तात्काळ तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कोचर दांपत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांचा रोख रकमेचा तत्काळ जामीन मंजूर करत तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात काही माहिती, पुरावे मिळाले असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती सीबीआयच्यावतीनं न्यायालयात देण्यात आली.
****
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या ‘प्रगती, सक्षम आणि स्वनाथ शिष्यवृत्ती’ योजनांसाठी अर्ज करण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही माहिती देण्यात आली. या योजनेसाठी तिसऱ्यांदा दिलेल्या मुदतवाढीबाबतचे सुधारित वेळापत्रक सर्व शिक्षण संस्थांनी दर्शनी भागातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश संचालनालयानं दिले आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळ - एसटीतर्फे येत्या बुधवारपासून ते २५ तारखेपर्यंत सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हे अभियान राबवण्यात येते. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. “प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य” या चतु:सुत्रीचं पालन करत चालकांनी अपघात विरहित सेवा देण्याचं आवाहन एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केलं आहे.
****
बिहारप्रमाणे राज्यात इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुनरुच्चार केला आहे. अनेक परिषदा, संस्था, संघटनांनी ओबीसी जनगणनेची मागणी केली असून जनगणना केल्याशिवाय मागास समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांच्या निधीचे नियोजन करता येणार नाही. त्यामुळे २०२१ सालच्या नियमित जनगनणेच्या कामातच ही जातनिहाय गणना करावी अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
****
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गट यांच्या संयुक्त उमेदवारांची घोषणा केली. कोकणातून ज्ञानेश्वर म्हात्रे, मराठवाड्यातून किरण पाटील तर पश्चिम विदर्भातून रणजित पाटील हे उमेदवार असणार आहेत. पूर्व विदर्भ आणि नाशिक या दोन जागांवर येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
0 notes
Jharkhand cm in dumka : मुख्यमंत्री हेमन्त सोरेन दुमका में झारखंड मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना के संताल परगना प्रमंडल स्तरीय कार्यक्रम में हुए शामिल, दुमका, देवघर, साहिबगंज, गोड्डा, पाकुड़ एवं जामताड़ा की 7 लाख 32 हज़ार 906 बहन- बेटियों के बैंक खाते में डीबीटी के माध्यम से सम्मान राशि के रूप में 73 करोड़ 29 लाख रुपए हस्तांतरित
दुमका : झारखंड मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना को लेकर राज्यभर की महिलाओं में जो उत्साह एवं खुशी देखने को मिल रहा है, वह अदभुत है. आपका ये उत्साह हमें हर मुसीबतों तथा चुनौतियों से लड़ने की ताकत देता है. आपकी उम्मीदों और भरोसे से हम हर चुनौतियों का डटकर मुकाबला करते हुए निरंतर आगे बढ़ रहे हैं. दुमका जिला के जामा प्रखंड स्थित पांजनपहाड़ी में झारखंड मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना के संताल परगना…
0 notes
मनिहारी घाट साहिबगंज पानी जहाज चलते हुए,#HTML
0 notes
फर्जी सेटलमेंट पेपर देकर ट्रक ऑनर से एक लाख की ठगी का आरोप
समाचार चक्र संवाददाता
पाकुड़। फर्��ी सेटलमेंट पेपर देकर ट्रक ऑनर से एक लाख रुपए ठगी का मामला प्रकाश में आया है। इस संबंध में पीड़ित रफीकुल आलम ने पाकुड़ पुलिस से न्याय की गुहार भी लगाई है। पीड़ित रफीकुल आलम साहिबगंज जिले के बरहरवा थाना क्षेत्र अंतर्गत चांदपुर गांव का निवासी है। उन्होंने बताया कि मैंने टाटा मोटर्स फाइनेंस लिमिटेड से एक एलपीटी 3718 निबंधन संख्या एनएल 01 एबी 4205 ट्रैक फाइनेंस में…
View On WordPress
0 notes