#सदानंद
Explore tagged Tumblr posts
jayshrisitaram108 · 1 year ago
Text
Tumblr media
ll शिवाष्टकम् ll
प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथ नाथं सदानंद भाजाम् भवद्भव्य भूतेश्वरं भूतनाथं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 1 ॥
गले रुंडमालं तनौ सर्पजालं महाकाल कालं गणेशादि पालम् जटाजूट गंगोत्तरंगैर्विशालं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 2॥
मुदामाकरं मंडनं मंडयंतं महा मंडलं भस्म भूषाधरं तम्
अनादिं ह्यपारं महा मोहमारं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 3 ॥
वटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापाप नाशं सदा सुप्रकाशम् गिरीशं गणेशं सुरेशं महेशं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 4 ॥
गिरींद्रात्मजा संगृहीतार्��देहं गिरौ संस्थितं सर्वदापन्न गेहम्
परब्रह्�� ब्रह्मादिभिर्-वंद्यमानं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 5 ॥
कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदांभोज नम्राय कामं ददानम् बलीवर्धमानं सुराणां प्रधानं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 6 ॥
शरच्चंद्र गात्रं गणानंदपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम्
अपर्णा कलत्रं सदा सच्चरित्रं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 7 ॥
हरं सर्पहारं चिता भूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारं
श्मशाने वसंतं मनोजं दहंतं, शिवं शंकरं शंभु मीशानमीडे ॥ 8 ॥
स्वयं यः प्रभाते नरश्शूल पाणे पठेत् स्तोत्ररत्नं त्विहप्राप्यरत्नम् सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं विचित्रैस्समाराध्य मोक्षं प्रयाति ॥
ॐ नमः शिवाय🔱☘️🙏
9 notes · View notes
sharpbharat · 2 days ago
Text
Saraikela administration meeting - सरायकेला उपायुक्त की अध्यक्षता में आपदा प्रबंधन समिति की बैठक आयोजित, इन बिंदुओं पर हुई चर्चा
सरायकेला : उपायुक्त रविशंकर शुक्ला की अध्यक्षता में जिला स्तरीय आपदा प्रबंधन समिति की बैठक हुई. वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से आयोजित बैठक मे मुख्य रुप से पुलिस अधीक्षक मुकेश कुमार लुणायत उप विकास आयुक्त सह परियोजना निदेशक आईटीडीए आशीष अग्रवाल, सहायक समाहर्ता कुमार रजत, अपर उपायुक्त  जयवर्धन कुमार, अनुमंडल पदाधिकारी सरायकेला सदानंद महतो, जिला भू-अर्जन पदाधिकारी  निवेदिता नियति, सिविल सर्जन डॉ…
0 notes
khabar24 · 1 month ago
Text
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची महाकुंभ प्रयागराज येथे भेट
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना आज तीर्थक्षेत्र प्रयाग येथे सनातन परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या महाकुंभ मेळावा मध्ये भेट देऊन द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वाद घेण्याची व सेवा करण्याची संधी लाभली.महाकुंभाची अद्वितीयता आणि भाविकांचा उत्साह अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जादायी असून आपण सर्वांनी या सनातन संस्कृतीच्या भव्य सोहळ्यात सहभागी व्हावे असे यावेळी…
0 notes
manas86 · 2 months ago
Text
'मेरे साथ दो भूखे शेर... तुम कॉम्प्रोमाइज करोगी नहीं', बोलकर फिल्म से निकाली गई थी एक्ट्रेस https://www.aajtak.in/visualstories/entertainment/kunickaa-sadanand-recalls-casting-couch-in-bollywood-replaced-in-big-films-by-female-producer-saying-you-wont-compromise-i-have-two-hungry-men-tmova-201198-12-01-2025
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्राकडून जारी • रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विनारोकड उपचार योजना सुरु, हिट अँड रनमधल्या मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची मदत • १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, आकाशवाणीच्या विशेष गीताचं लोकार्पण आणि • तिरुपती इथं चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू, तर ४० जण गंभीर जखमी
राज्यात ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 'आपले सरकार सेवा पोर्टल'द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्यास त्यांनी सांगितलं. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नवी मुंबईत पोलिस विभागाच्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाला काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अंमली पदार्थाच्या विरोधात लढणं हीच आजच्या काळातली देशभक्ती असून, या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. सध्या अंमली पदार्थांचे व्यवहार सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही होत असल्याचं दिसून येत आहे, अशा व्यवहारांची माहिती मिळाल्यास, ८८ २८ ११२ ११२ या टोल-फ्री क्रमांकावर सूचित करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले … ‘‘आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे, की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, तर आपण त्यानंबरवर सांगितलं पाहिजे. आपली आयडेंटीटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. हे खरंय की आपण, स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. इन्फॉर्मरचं काम करू शकतो. ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरूद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे.’’
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, सिने अभिनेता तसंच या उपक्रमाचा दूत जॉन अब्राहम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
��राठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे काल सुपूर्द केला. सामंत यांनी नवी दिल्लीत शेखावत यांची भेट घेतली, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सदर शासननिर्णय शेखावत यांनी सुपूर्द केला. सामंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देतांना, प्राकृत भाषेतल्या संशोधनासाठी सहाय्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे, त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना, आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं, ते आज अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. प्राकृत भाषेला जो, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या प्राकृतवर महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्यालादेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.’’
रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं कालपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत काल ही घोषणा केली. याबाबत अधिक माहिती देताना, ते म्हणाले… ‘‘ॲक्सिडेंट होने के बाद तुरंत चौबीस घंटे के अंदर जैसे ही पुलिस मे इन्फर्मेशन जायेंगी, वो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशंट ॲडमिट होगा, उसको सात दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मॅगझिमम देड लाख रूपये हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिये। बादमें हीट ॲन्ड रन व्हिक्टीम जो है, उसमें भी मृत्यू होती है, तो हम दो लाख रूपये देंगे।’’
प्रयागराज इथं यंदा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यात महाकुंभ २०२५चं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल एका विशेष गाण्याचं लोकार्पण केलं. दरम्यान, १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या महाकुंभमेळ्याला ४५ कोटींहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केली. त्यांनी काल प्रयागराज इथं कलाग्राम केंद्राचा आढावा घेतला. तर, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवीन टर्मिनल इमारतीची पाहणी केली. १५ जानेवारीपासून प्रयागराज विमान���ळ सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती इथल्या बालाजी मंदीरात वैकुंठ गेटवर काल झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर इतर ४० जण गंभीर जखमी झाले. तिरुपतीमधल्या विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ वैकुंठ एकादशीच्या दर्शनाचे टोकन वाटप करत असताना ही घटना घडली. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, केंद्र शासनाकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागात बीड, परभणी, तसंच धाराशिव इथं जिल्हाधिकाऱ्यांनी काल यासंदर्भात बैठक घेऊन सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात काल देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. तर देवीची प्रक्षाळ पूजा आणि गरुड या वाहनावरुन छबीना मिरवणूक काढण्यात आली.
एचएमपीव्ही या श्वसनविकाराबाबत घाबरण्याचं कारण नाही. याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याचं, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. मैनाक घोष तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल हरिदास यांनी सांगितलं आहे. लातूर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही नागरिकांना घाबरून न जाता, या संदर्भातल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
परभणी इथं वाहतुक सुरक्षा सप्ताानिमित्त काल जनजागृती फेरी काढण्यात आली. वाहतुक सुरक्षेबाबत संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते.
राज्य पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात परंडा पोलिस ठाण्याकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पोलिस ठाण्यांना भेटी, महिला आणि मुलीच्या संरक्षणाविषयी मार्गदर्शन, शस्त्र प्रदर्शन, जनजागृती फेरी, आदी उप्रकमांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांना उद्या १० तारखेपर्यंत व्‍याज शास्‍तीमध्‍ये ७५ टक्‍के सुट दिली आहे. या संधीचा लाभ घेऊन मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत काल लातूर इथं विभागीय तसंच जिल्हास्तरीय उल्लास मेळावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. नव भारत साक्षरता कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून १५ वर्षांवरील प्रत्येक निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन वर्षा ठाकूर यांनी केलं. या निमित्तानं साक्षरता फेरीही काल काढण्यात आली.
बीड विभागात नवीन दोन ई बसेस दाखल झाल्या असून, या बस बीड ते पंढरपूर मार्गावर सुरू करण्यात येत आहेत. बीड ते पंढरपूर सकाळी साडे सहा आणि आठ वाजता आणि दुपारी ५ वाजता असेल, तर परतीला पंढरपूर ते बीड ही बस सकाळी आठ वाजता, दुपारी एक आणि अडीच वाजता सुटेल. चौसाळा, येरमाळा, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे ही बस धावेल, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक संतोष नागनाथ महाजन यांनी दिली.
नांदेड जिल्हा प्रशासनानं या वर्षातल्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. १७ जानेवारीला हजरत हाजी सैयाह सरवरे मगदूम यांचा ऊर्स, एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तर १८ डिसेंबरला श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त सुटी देण्यात आली आहे.
नागरिकांनी विशेषत: मुलांनी रेल्वे रुळांजवळ पतंग उडवू नये, असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केलं आहे. चिनी बनावटीचा मांजा वीज प्रवाहक असल्याने, हा मांजा रेल्वेच्या वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अनेकांना वीजेचा गंभीर धक्का बसल्याच्या घटना घडल्या आहेत, या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे आवाहन केलं आहे.
0 notes
moviespopcorn · 2 months ago
Text
जविगाटो फिल्म रिव्यु
Tumblr media
फ़ूड डिलीवरी बॉय की भागम भाग!
Tumblr media
फिल्म जविगाटो के समीक्षा/रिव्यु में कपिल शर्मा की इमेज प्लॉट: यह फिल्म एक ऐसे व्यक्ति की है जो फूड डिलीवरी पार्टनर में डिलीवरी बॉय की जॉब करता है वह अपनी जॉब के प्रति बहुत ईमानदार है वह अपनी पत्नी, दो बच्चों और मां के साथ किराए के मकान में रहता है वह रोज कुछ Incentives पाने के लिए भी मेहनत करता है एक दिन उसे डिलीवरी करते हुए एक गलत कस्टमर मिल जाता है जो उसकी गलत कंप्लेंट कर देता है जिसकी वजह से उसकी ID ब्लॉक हो जाती है और उसके पति की जॉब छूट जाती है लेकिन वह अपने पति को ढाढंस बंधाती है कि वह हमेशा उनके साथ है और वह एक मॉल में जॉब करना शुरू कर देती है उसके पति के मना करने के बावजूद, वह अब क्या करेगा ?क्या उसको अब नई नौकरी मिल जाएगी? क्या उसकी आईडी अनब्लॉक हो जाएगी ? इन सभी सवालों के जवाबों को जानने के लिए आपको फिल्म देखनी पड़ेगी टोन और थीम: इस फिल्म की टोन ड्रामा है| जिसमें संघर्ष, कड़ी मेहनत और इमोशंस तीनों का मिश्रण है और थीम livelihood और money जो Working लाइफ पर आधारित है इस फिल्म को बनाने का उद्देश्य संदेश देना है कि कैसे एक आम आदमी को कमाने और अपने परिवार को पालने के लिए कितना संघर्ष करना पड़ता है एक्टिंग एंड कैरक्टर्स: मानस की भूमिका में कपिल शर्मा का अभिनय औसत दर्जे का है उन्होंने ज्यादातर अपना अभिनय टू व्हीलर को चलकर ही दिखाई उनको अपना अभिनय दिखाने का ज्यादा मौका नहीं मिला उनका चरित्र अच्छे से डेवलप नहीं किया गया पूरी फिल्म में वह टू व्हीलर पर डिलीवरी ही करते रह गए प्रतिमा की भूमिका में शहाना गोस्वामी का अभिनय लाजवाब और दमदार है उनको एक मध्यम वर्गीय ग्रैनी का रोल निभाने को मिला ��िसमें उन्होंने शानदार अभिनय किया है सपोर्टिंग कास्ट में सदानंद किरकिरे, गुलपनाग और सयानी गुप्ता का एक-एक दृश्य है डायरेक्शन: इस फिल्म को नंदिता दास ने निर्देशित किया है जो कि निर्देशक के साथ-साथ प्रतिभाशाली फिल्म अभिनेत्री भी है इस फिल्म से पहले वह फिराक और मंटो जैसी क्रिटिकल क्लेम फिल्में बन चुकी है जो राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय ख्याति और बहुत सारे फिल्म फेस्टिवल में दिखाई जा चुकी है बहुत सारे अवार्ड भी जीते हैं उनकी यह फिल्म भी फाइनल फिल्म फेस्टिवल्स में दिखाई जाएगी इस फिल्म को भी उन्होंने अच्छे से निर्देशित किया है वह फिल्म की कहानी को फिल्म के चरित्रों के साथ अच्छे से जोड़ पाई है उन्होंने निर्देशन के साथ-साथ इस फिल्म की कहानी पटकथा समीर पाटिल के साथ मिलकर लिखी है कहानी-पटकथा: थोड़ी सी मजबूत हो सकती थी फिल्म के चरित्र असल जिंदगी जैसे ही लगते हैं कैरेक्टर्स बिल्कुल भी स्टीरियोटाइप नहीं लगते हैं डायलॉग: भी ठीक-ठाक लिखे गए हैं सिनेमैटोग्राफी: रंजन पलीत की बढ़िया है कॉस्टयूम डिजाइनिंग: पंप:विश्वास के अच्छे हैं प्रोडक्शन डिजाइन: रितु घोष का बिलीवेबल लगते हैं फिल्म की कहानी के अनुरूप है कॉस्ट्यूम डिजाइन: फिल्म के चित्रों के के अनुरूप सूटेबल है बैकग्राउंड स्कोर: सागर देसाई का ठीक है साउंड डिजाइन: मानस चौधरी का संतुलित है एडिटिंग: जबी मर्चेंट की साफ सुथरी और अवरोधी है क्लाइमैक्स: ठीक-ठाक बन पड़ा है ओपिनियन: वन टाइम वॉच जो ऑफबीट फिल्में देखना पसंद करते हैं सोशल मैसेज: आम व्यक्ति की जिंदगी इतनी आसान नहीं होती हर दिन उसको आजीविका के लिए संघर्ष करना पड़ता है परिवार, बच्चे ,माता-पिता के लिए उसको भागम भाग पड़ी रहती है कोई भी कभी भी किसी को भी नौकरी से निकाल सकता है Flaws: टू व्हीलर चलाने और लंच करने के बार-बार दृश्य हैं यह फिल्म की कहानी में बाधा डालते हैं बहुत इरिटेट करते हैं सयानी गुप्ता सदानंद किरकिरे और गुल पनाग का एक -२ दृश्य डाल के Waste किया गया, इन दृश्यों की कोई जरुरत नहीं थी Film Cast: Kapil Sharma, Shahana Goswami, Sayani Gupta, Swanand kirkire and Gul Panag Producer: Nandita Das, Sameer Nair, Deepak Segal, Director: Nandita Das, Casting: Sunny Dagar, Writers: Nandita Das, Sameer Patil, Costume Design: Pampa Biswas, Production Design: Rita Ghosh, Background Score: Sagar Desai, Sound Design: Manas Choudhary, Editor: Jabeen Merchant, Cinematography: Ranjan Palit CBFC-U Movietime-1h.45m Genre-Social Drama Backdrop-Bhubneshwar Release-2023 Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 3 months ago
Text
अभिजात मराठी : ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 12 : मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Ravindra Bhegade : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत 'मावळरत्न' पुरस्कार प्रदान, रवींद्र भेगडे मित्र परिवाराकडून यशस्वी आयोजन
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) युवा मंचतर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सन्मानमूर्तींमध्ये  हभप डॉ. सदानंद मोरे (संत साहित्य) , रामदास काकडे (उद्योग), हभप बाळासाहेब काशीद (अध्यात्म), सूर्यकांत…
0 notes
cgnews24 · 6 months ago
Link
बलौदा बाजार हिंसा….IPS सदानंद की मुश्किलें बढ़ी, राज्य सरकार ने जारी किया आरोप पत्र, पढ़िए छत्तीसगढ़ शासन ने बलौदाबाजार हिंसा मामले में निलंबित आईपीएस सदानंद कुमार के खिलाफ आरोप पत्र जारी किया है, जारी आरोप पत्र में कहा है कि सदानंद कुमार, निलंबित भापुसे (सीजी-2010) दिनांक 08.02.2024 से दिनांक 12.06.2024 तक पुलिस अधीक्षक जिला बलीबाजार-भाटापारा के पद पर पदस्थ थे। इस अवधि के दौरान दिनांक 15-16 मई 2024 की
0 notes
vishwasdgaikwad · 7 months ago
Video
youtube
शब्द सुरांची फुले वाहतो मी कवी गायक सदानंद मोरे ११ जुलै १९९७
0 notes
akashambanifc91 · 8 months ago
Text
अनंत-राधिका को आशीर्वाद देने आए जगतगुरु रामभद्राचार्य, शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती और स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी का स्वागत करता अंबानी परिवार
0 notes
sharpbharat · 5 days ago
Text
Saraikela administration meeting - सरायकेला में प्रशासनिक पदाधिकारियों ने छऊ कलाकारों के साथ की बैठक,  संस्थाओं के प्रमुखों से कलाकारों की सूची 5 मार्च तक उपलब्ध कराने का निर्देश
सरायकेला : आगामी 11 अप्रैल से प्रारंभ होने वाले राजकीय चैत्र पर्व की तैयारियां शूरू हो गई है. इस कार्यक्रम को लेकर सोमवार को  सरायकेला अनुमंडल पदाधिकारी सह छऊ कला केंद्र के सचिव सदानंद महतो की अध्यक्षता में कलाकारों के साथ प्रारंभिक बैठक हुई. इस बैठक में पर्व ��े आयोजन को लेकर प्रारंभिक चर्चा की गई. इस दौरान मौजूद सभी कलाकारों से सुझाव लिए गए, जिसमें कुछ कलाकारों ने केवल स्थानीय कलाकारों को ही…
0 notes
mishtushah · 8 months ago
Text
सनातन ही सर्वश्रेष्ठ है, सुपुत्र अनंत अंबानी और पुत्रवधु राधिका को आशीर्वाद देने आए शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद जी एवं अन्य संतों का रिलायंस इंडस्ट्रीज़ के चेरमैन मुकेश अंबानी और नीता अंबानी ने भारतीय संस्कृति में स्वागत किया. #HIndutva #Sanatani #Ambani #Shankaracharya
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
धार भोजशाला के ASI सर्वे पर बोले शंकराचार्य सदानंद सरस्वती, हाई कोर्ट के फैसले का किया स्वागत
भोपाल। द्वारका पीठ के शंकराचार्य सदानंद सरस्वती ने इंदौर हाईकोर्ट के उस फैसले का स्वागत किया है. जिसमें कहा गया है कि ज्ञानवापी की तरह धार की भोजशाला का भी एएसआई से सर्वे कराया जाएगा. शंकराचार्य सदानंद सरस्वती ने कहा है कि ‘ये उत्तम निर्णय है. उन्होंने कहा कि धर्मावलंबी तो लंबे समय से मांग कर ही रहे हैं, लेकिन अब इस विवाद का पटाक्षेप होना चाहिए. भूतकाल में जो गलतियां हुई, उनका सुधार होना ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsuniversal-in · 1 year ago
Text
विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम में लोगों जनकल्याणकारी योजनाओं की दी गयी जानकारी
Tumblr media
सिद्धार्थनगर। खुनियांव विकास खण्ड अन्तर्गत ग्राम पंचायत धौरहरा मय प्रसादी खात में गुरूवार को विकसित भारत संकल्प यात्रा के तहत कार्यक्रम आयोजित कर लोगों को जानकारी दी गयी। विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम में खण्ड विकास अधिकारी राकेश कुमार शुक्ल एवं सहायक विकास अधिकारी पंचायत विकास चौधरी तथा अन्य विभाग के कर्मचारियों ने अपने विभाग द्वारा संचालित योजनाओं के बारे में विस्तार से जानकारी दिया। कार्यक्रम में उपस्थित ग्रामवासियों को केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारा संचालित योजनाओं के बारे में बताया गया। कार्यक्रम में प्रोजेक्टर लगाकर प्रधानमंत्री जी के कार्यक्रम को लोगों ने लाइव देखा और सीख लिया। विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम के अंतर्गत मेरी कहानी, मेरी जुबानी के क्रम में लाभार्थियों ने योजना से मिले लाभ से अपने जीवन में आए परिवर्तन एवं उन्नति का अनुभव सभी से साझा किया। कार्यक्रम में खण्ड विकास अधिकारी राकेश कुमार शुक्ल तथा सहायक विकास अधिकारी पंचायत विकास चौधरी ने राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, ग्रामीण एवं शहरी स्वास्थ्य एवं पोषण दिवस, मनरेगा, किसान सम्मान निधि, विधवा, वृद्धा पेंशन, स्मार्ट कार्ड, प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्री आवास आदि भारत सरकार एवं प्रदेश सरकार द्वारा चलायी जा रही विभिन्न जनकल्याणकारी योजनाओं के बारे में लोगों को क्रमवार विस्तार से जानकारी दिया। कैंप में लोगों को निशुल्क दवाएं दी गयी। इस अवसर पर एडीओआईएसबी जगनारायण चौधरी, सचिव हरेंद्र नाथ पाण्डेय, सचिव यशवंत यादव, सचिव सईदुल्ला, ग्राम प्रधान परमात्मा, बोरिंग टेक्नीशियन पंकज चौधरी, खंड प्रेरक सदानंद, कृषि विभाग, हेल्थ डिपार्मेंट, पशुपाल�� विभाग, एनआरएलएम से अजय अभिषेक सहित भारी संख्या में ग्रामीण उपस्थित रहे। Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
अंमली पदार्थ विरोधातल्या लढाईत सहभागी होण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्राकडून जारी 
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्र सरकारची विशेष योजना
गुजरातमध्ये कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू
आणि
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच
****
अंमली पदार्थाच्या विरोधात लढणं हीच आजच्या काळातली देशभक्ती असून, या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अंमली पदार्थांचे व्यवहार आज सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही होत असल्याचं दिसून येत आहे, अशा व्यवहारांची माहिती मिळाल्यास, ८८ २८ ११२ ११२ या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे, की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, तर आपण त्यानंबरवर सांगितलं पाहिजे. आपली आयडेंटीटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. हे खरंय की आपण, स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. इन्फॉर्मरचं काम करू शकतो. ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरूद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, सिने अभिनेता आणि या उपक्रमाचा दूत जॉन अब्राहम, नवी मुंबई पोलीसचे आयुक्त मिलिंद भारंबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचं आवाहन करतांनाच, नशेच्या आग्रहाला निर्धाराने नाही म्हणायचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले –
एक ॲडिक्ट हा स्वतःच जीवन तर बरबद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं ��ीवन बरबाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बरबाद करतात. हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बरबाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. हा मागासलेलाय, बुरसटलेलाय अशा प्रकार हीनवू शकतात. पण त्यावेळी आपण नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे आज सुपूर्द केला. सामंत यांनी नवी दिल्लीत आज शेखावत यांची भेट घेतली, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सदर शासननिर्णय शेखावत यांनी सामंत यांच्याकडे सुपूर्द केला.
सामंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देतांना, प्राकृत भाषेतल्या संशोधनासाठी सहाय्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे, त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना, आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं, ते आज अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. प्राकृत भाषेला जो, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या प्राकृतवर महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्यालादेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. ते म्हणाले –
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे. तोही अधिक सक्रीय करण्याची प्रक्रिया यानिमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं. सतरा देशांमध्ये आपले प्रतिनिधी आहेत. ते अजून वाढवून कसं त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल, याचाही विचार मंत्रीमहोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल.
****
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतुक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक योजना जाहीर केली आहे. अशी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली जाणार आहे. देशात प्रशिक्षित वाहन चालकांची संख्या कमी असल्याने, अधिकाधिक चालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यावर सरकारचा भर असेल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अपघातातल्या जखमींवर उपचारासाठीच्या कॅशलेस योजनेला केंद्र सरकारनं आजपासून सुरुवात केली. गडकरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणाले –
ॲक्सिडेंट होने के बाद तुरंत चौबीस घंटे के अंदर जैसे ही पुलिस मे इन्फर्मेशन जायेंगी, वो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशंट ॲडमिट होगा, उसको सात दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मॅगझिमम देड लाख रूपये हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिये। बादमें हीट ॲन्ड रन व्हिक्टीम जो है, उसमें भी मृत्यू होती है, तो हम दो लाख रूपये देंगे।
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक शासकीय कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते आज विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, तसंच महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेबाबत सर्व्हेक्षण करून उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
****
गुजरातमध्ये अंकलेश्वर परिसरात कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. पालघर तालुक्यातले हे तरुण राजस्थानात अजमेर शरीफ दर्गा इथं दर्शनासाठी गेले होते. अजमेरहून पालघरकडे परतत असताना आज सकाळी हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या एच. एस. प्रणॉयने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत त्याची लढत चीनच्या फेंग लीसोबत होणार आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कस्ट्रो तसंच आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत मालविका बनसोड हिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही महिला दुहेरीच्या अंतिम सोळामध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र, लक्ष्य सेनचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
औद्योगिक तसंच व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला अशा तीन गटात या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
****
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवाद��यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी या दोघींची नावं आहेत.
****
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज देवीची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली. यासंदर्भातल्या आख्यायिकेनुसार भगवान सूर्यनारायणांनी त्रिलोक भ्रमणासाठी देवीला आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते.
****
एचएमपीव्ही या श्वसनविकाराबाबत घाबरण्याचं कारण नाही. याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याचं, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल हरिदास यांनी सांगितलं आहे.
****
आमदार सुरेश धस यांनी दिव्यांगांच्या बाबतीत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी कारवाई न झाल्यास, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाना समोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आठवले यांनी दिला. परभणी इथं सर्व पक्षीय मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत धस यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.
****
परभणी इथं वातुक सुरक्षा सप्ताानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आज जनजागृती फेरी काढली. हातात वाहतुक सुरक्षेचे संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले.
****
बीड इथले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे यांनी, राहत्या घराजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
****
0 notes