Tumgik
#शकतात
pujajadhav55 · 2 months
Text
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Health: अँजिओप्लास्टीनंतर या चुका बेतू शकतात जीवावर, अनेक जण घेतात हलक्यात
Health: अँजिओप्लास्टीनंतर या चुका बेतू शकतात जीवावर, अनेक जण घेतात हलक्यात
Health: अँजिओप्लास्टीनंतर या चुका बेतू शकतात जीवावर, अनेक जण घेतात हलक्यात मुंबई,  हृदयविकाराचा त्रास किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आलेल्या व्यक्तीच्या हृदयात स्टेंट टाकला जातो, त्याला अँजिओप्लास्टी (Angioplasty) म्हणतात. या शस्त्रक्रियेमध्ये ब्लॉक झालेल्या वाहिन्या उघडण्यासाठी स्टेंट टाकला जातो. जे ब्लॉकेज उघडण्यास मदत करते. अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या…
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 1 month
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्या��ुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप��पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरि���ी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
Text
Tumblr media
काय ब्रम्हा विष्णु महेश प्रारब्धातील कर्म संपवु शकतात
पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes · View notes
always-best-wishes · 3 days
Text
0 notes
airnews-arngbad · 15 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्यासूरत इथं, जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमातपंतप्रधान दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, ब्रूनेई आणि सिंगापूर देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेन संकटावर भारत, ब्राझील आणि चीन मध्यस्थाच्या रुपाने तोडगा काढू शकतात, असं म्हटलं आहे. पुतीन ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या सत्राला संबोधित करत होते. युक्रेन मुद्यावर रशिया भारत, ब्राझील आणि चीनच्या संपर्कात असल्याचं पुतीन यानीं म्हटलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतभारताच्या कपिल परमारने काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या स्पर्धेत ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला १०-० ने पराभूत करून कांस्यपदक जिंकलं आहे. ज्युदोमध्ये भारताचं हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचं ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केलं आहे. कपिलने अनेक अडथळ्यांवर मात केली असून, पॅरालिम्पिकमध्ये ज्युडो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे, असं राष्टपती द्रोपदी मुर्मू यांनी सामाजिक माध्यमाच्या एका संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखडयांनीही कपिलचं अभिनंदन केलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी इथल्या जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत ११ लाख रुपयांचे बक्षीस पटकावलं आहे. तसच ही शाळा अमरावती विभागातून उत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम ठरली आहे. बोर्डी इथं इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. शालेय परसबाग, शाळेतील पर्यावरण पूरक वृक्ष, शाळेत राबवण्यात आलेले विविध संस्कृतीक उपक्रम, तसचविद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेसाठी धडे देण्यात येतात.
****
केंद्र सरकारनं आजपासून ३५ रुपये किलो अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरु केलीआहे. दिल्ली इथं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रावर ही विक्री केली जात आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मितीकारखाना आता कार्यान्वित झाला असून या कारखान्याला वंदेभारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचंआणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यातआलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहननांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलंआहे. शांततासमितीच्याबैठकीतकालते बोलतहोते.
****
आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलीआहे. आदिवासी विकास महामंडळाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. त्यावेळी ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.
****
राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलंहोतं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती.
****
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातपैठणइथल्याजायकवाडीधरणातपाण्याचीआवकमंदावलीआहे. धरणाचापाणीसाठा९३टक्क्यापर्यंतपोहोचलाआहे. धरणातलीआवकवाढल्यास, कोणत्याहीक्षणीधरणातूनविसर्गकरावालागूशकतो, त्यामुळेगोदाकाठच्यानागरिकांनीसर्तकराहण्याचंआवाहनकरण्यातआलंआहे.
****
0 notes
Text
Tumblr media
“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना — मागेल त्याला शेततळे(Magel Tyala Shettale)” हा महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत 2022–23 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील शेतकरी, विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर अवलंबून असलेल्या पाणीटंचाईच्या आव्हानांना तोंड देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
योजनेचा उद्देश || Purpose of the Scheme:
महाराष्ट्रातील 82% शेतजमीन पावसावर अवलंबून असल्याने, शेतकरी अनेकदा विसंगत पावसाचा सामना करतात, ज्यामुळे पीक उत्पादन कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये, संपूर्ण पीक अपयशी ठरते. “मागेल त्याला शेततळे” योजना, ज्याला वैयक्तिक शेत तलाव उपक्रम म्हणूनही ओळखले जाते, ही आव्हाने कमी क��ण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करून सुरू करण्यात आली. हे तलाव पावसाचे पाणी पकडण्यात आणि साठवण्यात मदत करतात, कोरड्या हंगामात सिंचनासाठी विश्वसनीय जलस्रोत सुनिश्चित करतात, ज्यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि नुकसान कमी होते.
आर्थिक सहाय्य || Financial Assistance:
या योजनेअंतर्गत, वैयक्तिक शेतकरी शेततळ्याच्या आकारानुसार, किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंतच्या अनुदानासाठी पात्र आहेत. या आर्थिक सहाय्याचा उद्देश तलाव बांधण्याशी संबंधित खर्च भागवणे आहे, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीवर शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करू शकतात.
For More Info: Magel Tyala Shettale || मागेल त्याला शेततळे — मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (gloriousmaharashtra.com)
0 notes
mazhibatmi · 19 days
Text
OnePlus 13: OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपू शकते. OnePlus च्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती समोर आली आहे. याशिवाय फोनचे काही फीचर्सही ऑनलाइन लीक झाले आहेत. हा OnePlus फोन 6000mAh बॅटरीसह येऊ शकतो.
OnePlus 13 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, चीनी कंपनी लवकरच हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा OnePlus फोन येत्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या OnePlus 12 च्या अपग्रेड व्हर्जनची लॉन्च टाइमलाइन ऑनलाइन लीक झाली आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 4 सह फोनमध्ये अनेक मजबूत फीचर्स दिले जाऊ शकतात.
0 notes
kvksagroli · 25 days
Text
Tumblr media
फळ पिके: शाश्वत पीक विविधीकरणाची गुरुकिल्ली.. पीक वैविध्य साधण्यासाठी फळ पिके अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे शेती आणि पर्यावरणाला अनेक फायदे मिळतात. विविध प्रकारच्या फळपिकांचे शेती पद्धतीमध्ये एकत्रीकरण करून, शेतकरी एकाच पिकावरील त्यांचे अवलंबित्व कमी करू शकतात, ज्यामुळे बाजारातील किमतीची चढ-उतार, आणि कीड व रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो. हि पद्धत वर्षभर उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण करते.हे लक्षात घेऊन सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्रातर्फे केदारवडगाव येथे नाबार्ड डब्ल्यूडीएफ सीसीए प्रकल्पाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान डॉ.संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांसह पीक वैविध्यता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या भागामध्ये येणर्या आंबा, लिंबू, सीताफळ आणि जांभूळ या फळपिकांची लागवड खर्च, उत्पन्न आणि बाजार व्यवस्थापन बद्दल माहिती दिली. तसेच श्री गंगाधर कागुलवार प्रकल्प व्यवस्थापक यांनी पाणी ताळेबंद आराखडा तयार करणे या बद्दल सविस्तर माहिती दिली. #शाश्वतशेती #फळपिके #पीकवैविध्य #नाबार्ड #सगरोळी #कृषी #महाराष्ट्र #कृषिविज्ञानकेंद्र #KVKSagroli #पर्यावरण
0 notes
vishnulonare · 30 days
Text
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 099 | Sant Rampal Ji Marathi S...
youtube
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा मराठी विषय:- " व्यसन सुद्धा पूर्ण सतगुरुच सोडवू शकतात |Gyan Ganga Marathi| Audio Book| Topic-099| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
kulrushi · 1 month
Text
जीवन सुंदर आहे हे वाक्य खूपच प्रेरणादायक आहे. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि सकारात्मकतेने भरलेले जीवन जगा. 2023 च्या या वर्षात, आपल्या जीवनात नवीन संधी आणि आव्हाने येतील. त्यांना सामोरे जाण्यासाठी तयार रहा. पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी अनेक कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात ज्या आपल्याला जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी मदत करू शकतात. या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. जीवन सुंदर आहे, ते अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा.
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Calcium Deficiency: कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर परिणाम, उद्भवू शकतात ‘या’ समस्या
Calcium Deficiency: कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर परिणाम, उद्भवू शकतात ‘या’ समस्या
Calcium Deficiency: कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होतात गंभीर परिणाम, उद्भवू शकतात ‘या’ समस्या नवी दिल्ली – आपल्या आरोग्यासाठी कॅल्शिअम (calcium) अतिशय आवश्यक असते. कॅल्शिअममुळे दात आणि हाडे बळकट (teeth and bones) राहण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर शरीराचा विकास आणि स्नायूंच्या निर्मितीमध्येही कॅल्शिअमची महत्वपूर्ण भूमिका असते. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीरात या जीवनसत्वाची (calcium…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Today’s Horoscope 19 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
जचे पंचांग (Today’s Horoscope 19 August 2024)आजचा दिवस – सोमवार.तारीख – 19.08.2024. शुभाशुभ विचार- 14 नंतर चांगला दिवस.आज विशेष- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन.राहू काळ – 7.30 ते 9.00दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र- श्रवण 08.10  पर्यंत नंतर धनिष्ठा.चंद्र राशी- मकर 19.00 पर्यंत नंतर कुंभ.—————————–मेष- ( शुभ रंग- पांढरा)आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकू शकतात. हाती असलेला…
0 notes
Text
36. जसे दिसते तसे नसते कर्मफल 
आज मिळत असलेली कर्मफले पुढील काळातही लाभदायक असतील का हे समजण्याइतपत काही आपण अंतर्ज्ञानी नसतो. अयशस्वी नातेसंबंधात जसे घडते, एका वेळी एका जोडप्याला एकत्र राहायचे होते, परंतु काही काळानंतर त्यांना वेगळे व्हायचे होते. किंबहुना, आज मनुष्याला जी पश्चात्ताप होत आहे, ती त्या कृतींची फळे मिळाल्यामुळे आहे ज्याची त्याला तीव्र इच्छा होती आणि जी कालांतराने विनाशकारी ठरली.
याउलट, सामान्य अनुभवानुसार, बर्याच लोकांना असे वाटते की त्यांच्या बाबतीत घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना पूर्वीच्या काळी त्यांना अपेक्षित कर्माचे फळ मिळाले नाही.
कालांतराने एकत्रित केलेले हे जीवन अनुभव आपल्याला गीतेतील प्रतिष्ठित श्लोक 2.47 समजून घेण्यास मदत करतील, जिथे श्री कृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही.
द्वंद्वाच्या चष्म्यातून या श्लोकाकडे बघण्यासाठी हे अनुभव उपयोगी ठरू शकतात. जग हे द्वंद्वात्मक आहे आणि प्रत्येक गोष्ट द्वंद्व स्वरुपातच अस्तित्वात आहे. हीच बाब कर्मफलालाही लागू होते.
पहिल्या प्रकरणात, सुखाचे  (सुख/विजय/लाभ) ध्रुवता कालांतराने वेदना (दु:ख/पराजय/हानी) ध्रुवीयतेत बदलली. दुसऱ्या घटनेत नेमके उलटे घडले.
संपूर्ण गीतेमध्ये, श्रीकृष्णाचा भर या चिरस्थायी ध्रुवांची जाणीव होण्यावर आणि त्यांना ओलांडण्यावर आहे. कर्माच्या परिणामांची इच्छा ही अशीच एक ध्रुवता आहे जी स्वतःला जोडून न घेता ओलांडली पाहिजे.
विश्वाच्या निर्मात्याला या विश्वाचा पसारा सांभाळण्याचा 13.5 बिलियन वर्षांचा अनुभव आहे. आपल्या कर्मफलाच्या बाबतीत तरी तो कसा चुकू शकतो? तो नाहीच चुकणार. आपली इच्छा काय आहे यानुसार नव्हे तर आपल्याला ज्याची गरज आहे किंवा आपण ज्याकरिता पात्र आहोत तेच आपल्याला मिळते.
0 notes
Text
Tumblr media
#KabirisGod ते समर्थ परमेश्वर कोण आहेत, जे सर्व सुख देऊ शकतात, पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकाता इथल्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं, वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली होती.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ३० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ मतदारसंघात येत्या आठ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी केंद्र सरकरानं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे तक्रार निवारण व्यवस्था प्रणाली अधिक सुसूत्र होऊन नागरिकांच्या अधिकारातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी जी पोर्टल डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करु शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, २१ दिवसात प्रत्येक तक्रारींचं निवारण करणं आणि सर्व विभागांनी तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे.
****
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर तीन लाखांचं तर दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांना छत्तीसगढ राज्यसरकारने प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुनर्वसन निधी दिला आहे.
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकं आज सर्वाजनिक मंडळांद्वारे आयोजित दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठीकठिकाणी मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत राजकीय पक्षही यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. त्यांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकेही या उत्सवात सक्रिय आहेत. मागाठाणे इथं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सूर्वे यांची दहिहंडी लक्षवेधी ठरणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबई ठिकाणी दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी उत्सव सहभागी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदीर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या मर्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवन इथं काल बैठक घेण्यात आली. शैक्षणिक संस्थांमधून महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
राज्यातही अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
****
नेपाळमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघानं आयोजित केलेल्या वीस वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानं बांगलादेशानं पेनल्टी शूटआऊटच्या बळावर ४-३ अशी मात करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
0 notes